यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
05 June 2021
परीक्षेशिवाय कसं होणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन? CBSE नं दिलं स्पष्टीकरण
›
🚧मंगळवारी १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा र...
“कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे पण त्याकडे फार दुर्लक्ष झालंय”
›
🌡कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे. तिथे रासायनिक कारखाने आणण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. तसेच कोकणाकडे सर्वच राजकारण्यांचं द...
नंदुरबारमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुपोषण समस्येकडे दुर्लक्ष
›
⭕️नंदुरबार : करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्य़ातील कुपोषणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या वर्ष...
चीनमध्ये ‘एच १० एन ३’ विषाणूचा पहिला रुग्ण
›
बीजिंग : चीनमध्ये एच १० एन ३ हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्र...
अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा
›
🔶भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उप...
SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21
›
🌻नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची...
तैनाती फौज
›
🔸(सब्सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजे...
देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती
›
👤 पी सी घोष : पहिले लोकपाल 👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती 👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती ...
वाचा :- भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)
›
🌀 बुरेवी : तमिळनाडू ✔️ नाव दिले : मालदीव 🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश ✔️ नाव दिले : इराण 🌀 फनी ...
महाराष्ट्रातील महत्त्वाचे पठारांची नांवे आणि जिल्हे
›
1) खानापुरचे पठार :- सांगली 2) तोरणमाळचे पठार :- नंदुरबार 3) पाचगणीचे पठार :- सातारा 4) तळेगांवचे पठार :- वर्धा 5) औधचे पठार :- ...
संविधान सभा
›
🔸9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक 🔸11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड 🔸13 ...
कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे
›
🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई 🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई 🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्ह...
‹
›
Home
View web version