यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
05 June 2021

परीक्षेशिवाय कसं होणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन? CBSE नं दिलं स्पष्टीकरण

›
🚧मंगळवारी १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा र...

“कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे पण त्याकडे फार दुर्लक्ष झालंय”

›
🌡कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे. तिथे रासायनिक कारखाने आणण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. तसेच कोकणाकडे सर्वच राजकारण्यांचं द...

नंदुरबारमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुपोषण समस्येकडे दुर्लक्ष

›
⭕️नंदुरबार : करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्य़ातील कुपोषणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या वर्ष...

चीनमध्ये ‘एच १० एन ३’ विषाणूचा पहिला रुग्ण

›
बीजिंग : चीनमध्ये एच १० एन ३ हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्र...

अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा

›
🔶भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने  स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उप...

SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21

›
🌻नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची...

तैनाती फौज

›
🔸(सब्‌सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजे...

देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती

›
👤 पी सी घोष : पहिले लोकपाल 👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती 👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती ...

वाचा :- भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

›
🌀 बुरेवी : तमिळनाडू ✔️ नाव दिले : मालदीव 🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश ✔️ नाव दिले : इराण 🌀 फनी ...

महाराष्ट्रातील महत्त्वाचे पठारांची नांवे आणि जिल्हे

›
1) खानापुरचे पठार :-  सांगली 2) तोरणमाळचे पठार  :- नंदुरबार 3) पाचगणीचे पठार :-  सातारा 4)  तळेगांवचे पठार :-  वर्धा 5)  औधचे पठार  :- ...

संविधान सभा

›
🔸9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक 🔸11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड 🔸13 ...

कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे

›
🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई 🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई 🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्ह...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.