यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
14 December 2021

महाराष्ट्राला मागे टाकत गुजरात सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले.

›
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अलीकडील अहवालानुसार, गुंतवणुक आणि व्यवसायात सातत्याने सुधारणा झाल्यामुळे गुजरात हे देशातील सर्वात मोठे उत्...

आचारसंहिता संपताच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना वाढीव संधीचा निर्णय

›
🔰वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी ...

धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक.

›
🔰भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद...

घटनेतील मूलभूत हक्क

›
♦️KEY POINTS TO REMEMBER कलम 14 - समानता कलम 15 - भेदभाव कलम 16 - समान संधी कलम 17 - अस्पृश्यता  कलम 18 - किताब कलम 19 - स्वातंत्र्य कलम 20 ...

The Infinity Current

›
1. कोणते राज्य डिसेंबर 2021 मध्ये, भारतातील पहिले पूर्णपणे कोविड-19 लसीकरण झालेले राज्य  बनले आहे? 1. हिमाचल प्रदेश 2. हरियाणा 3. मध्य प्रदे...

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

›
51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती? उत्तर : इसळक (जि. अहमदनगर) 52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य क...

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

›
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :- ✍चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणार...

मोर्ले-मिंटो अधिनियम 1909

›
🅾लॉर्ड मिंटोची व्हॉईसरॉय पदी निवड झाल्याने संपूर्ण भारत हा राजकीय अशांततेकडे जाताना दिसला. 🅾 त्यामुळे तत्कालीन भार...

राष्ट्रगीत (National Anthem)

›
- राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेन...

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

›
🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प...

महात्मा गांधीजीं बाबत संबोधन

›
१. महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद २. बापू - सरोजिनी नायडू ३. भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट ४. राष्ट्रपिता - सुभाषच...

सराव  प्रश्नमालिका

›
1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली? सिंगापूर टोकिओ रंगून  बर्लिन ● उत्तर - सिंगापूर 2. इंडिया इंडिपेंडन्स ली...

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

›
🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प...

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019

›
१)  भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द      विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाच...

"भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)

›
- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत. - कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमण...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.