यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
१४ डिसेंबर २०२१
महाराष्ट्राला मागे टाकत गुजरात सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले.
›
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अलीकडील अहवालानुसार, गुंतवणुक आणि व्यवसायात सातत्याने सुधारणा झाल्यामुळे गुजरात हे देशातील सर्वात मोठे उत्...
आचारसंहिता संपताच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना वाढीव संधीचा निर्णय
›
🔰वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी ...
धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक.
›
🔰भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद...
The Infinity Current
›
1. कोणते राज्य डिसेंबर 2021 मध्ये, भारतातील पहिले पूर्णपणे कोविड-19 लसीकरण झालेले राज्य बनले आहे? 1. हिमाचल प्रदेश 2. हरियाणा 3. मध्य प्रदे...
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
›
51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती? उत्तर : इसळक (जि. अहमदनगर) 52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य क...
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
›
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :- ✍चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणार...
मोर्ले-मिंटो अधिनियम 1909
›
🅾लॉर्ड मिंटोची व्हॉईसरॉय पदी निवड झाल्याने संपूर्ण भारत हा राजकीय अशांततेकडे जाताना दिसला. 🅾 त्यामुळे तत्कालीन भार...
राष्ट्रगीत (National Anthem)
›
- राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेन...
प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.
›
🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प...
महात्मा गांधीजीं बाबत संबोधन
›
१. महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद २. बापू - सरोजिनी नायडू ३. भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट ४. राष्ट्रपिता - सुभाषच...
सराव प्रश्नमालिका
›
1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली? सिंगापूर टोकिओ रंगून बर्लिन ● उत्तर - सिंगापूर 2. इंडिया इंडिपेंडन्स ली...
प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.
›
🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प...
भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019
›
१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाच...
"भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)
›
- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत. - कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमण...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा