यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
26 March 2022
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे
›
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामा...
अर्थशास्त्र अर्थ :-
›
अर्थशास्त्र :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेह...
सामाजिक शास्त्र अर्थ
›
समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. समाजात एकत्रित राहत असताना मानव अन...
महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालये
›
१ नवी मुंबई बिपीनकुमार सिंग २ ठाणे विवेक फणसाळकर ३ नाशिक दीपक पांडे ४ पुणे अमिताभ गुप्ता ५ सोलापूर अंकुश शिंदे ६ औरंगाबाद निखिल गुप्ता...
अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी
›
‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच...
लक्षात ठेवा
›
🔸१) लोकसभेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? - लोकसभा उपाध्यक्ष ㈟...
मणिपूरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बिरेन सिंग
›
🔹नाव : नोंगथोम्बम बिरेन सिंग 🔸मणिपूरचे १२वे मुख्यमंत्री 🔹मणिपूरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ㈟...
पहिल्यांदाच व्यापक स्तरावर
›
चिन्मय पाटणकर पुणे : भारतीय द्वीपकल्पातील (पेनिन्शुला) गवताळ प्रदेशांत प्रदेशनिष्ठ वनस्पती नसण्याच्या समजाला खेद देणारे संशोधन पुढे आले आह...
प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ....
›
योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . 🔸लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर ...
आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे
›
▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश ▪️गोदावरी (1969):- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा ▪️नर्मदा (19...
जिल्हे निर्मिती
›
# 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा) # औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा) # 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर...
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
›
• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड • कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर • भिमा : पंढरपुर • मुळा–मुठा : पुणे • इं...
मोजकेच पण महत्त्वाचे
›
🔹उत्तर भारतीय ( गंगेच्या ) मैदानाला विविध नावे व त्यांचा क्रम ( ट्रिक )🔹 🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे मैदान...
महाराष्ट्र खनिज संपत्ती
›
▪️बॉक्सईट:-21% उत्पादन ▪️क्रोमाईट:-10% साठा ▪️चुनखडी:-9% साठा ▪️मॅगनिज:-40% साठा ▪️कायनाईट:-15% साठा ▪️डोलोमाईट:-1% साठा ▪️लोहखनिज:-20...
भारतातली जागतिक वारसा स्थळे
›
🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ...
यूएनएससी’तील युक्रेनसंबंधी ठरावावर भारत तटस्थ
›
🔵युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) गुरुवारी मांडलेल्या ठरावावर तटस्थ राहून, आपण रशि...
रेल्वेचे खासगीकरण होणार नाही ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही.
›
🟤रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमं...
९ मे पर्यंत युद्ध संपवा; रशियन सैन्याला आदेश .
›
🔥रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या...
देश ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त! ; केंद्र सरकारचा निर्णय - मुखपट्टी, अंतरनियम पालन मात्र आवश्यक
›
🌼देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय क...
‹
›
Home
View web version