यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
02 July 2023
सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)
›
1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते? राणी लक्ष्मीबाई पेशवे नानासाहेब ✅ बहादूरशहा जफर ईस्ट इंडिया कंपनी 2. न्यायमूर्...
प्रश्नमंजुषा
›
1. गोविद वल्लभ पंतसागर हा जलाशय ........नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. 1.शोन 2.बेटवा 3.रीहाद🚩 4.कोसी 2. तांबडा समुद्र हा ......प्रकारच...
विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात
›
🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ. ▪️ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (...
भूगोल प्रश्नसंच
›
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? >>> बियास ०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? ...
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प
›
* मुचकुंदी प्रकल्प मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्...
01 July 2023
स्पर्धा मंच प्रश्नोत्तर सराव
›
🔸१) वर्ध्याजवळच महात्मा गांधींनी वसविलेले 'सेवाग्राम' आहे. सेवाग्रामचे नाव पूर्वी .... असे होते. - शेगाव 🔹२) जमनालाल बजाज केंद्री...
महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
›
१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा. अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या...
मुघल साम्राज्य TRICK
›
⚔️🛡 मघल साम्राज्य सुरवात हे पानिपत युद्धापासून झाली ⚔️🛡 बाबर(1526 -1530) मुघल साम्राज्याचा पहिला राजा याचे वडील फरगणा(ताशकंद) चे शासक ह...
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :
›
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव : संन्याशाचा उठाव : 1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक चुआरांच...
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
›
1. नाशिक जिल्हा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी. लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) ता...
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स
›
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय 2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर 3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचं...
तलाठी सराव प्रश्नपत्रिका
›
1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो? १) सामासिक शब्द✔️ २) अभ्यस्त शब्द ३) तत्सम शब्द ४) तद्भव शब्द 2)...
प्रश्न मंजुषा
›
1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा. अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्या...
30 June 2023
तलाठी भरती जिल्हा निवड
›
🛑मुलांनो लक्ष द्या... जास्त जागेवर जास्त cutoff तेव्हा लागतो जेव्हा other ठिकाणी जागा नसतात..आणि फक्त एका जागेवर जागा असतात. 2...
प्रश्न मंजुषा
›
कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला? A) आयकिया सेकी B) हेलीस C) टेम्पेल D) आयसॉन ✅ योग्य कथन/कथ...
अन्नपचन प्रक्रिया
›
🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया...
वाचा :- सविस्तरपणे
›
⚔️ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18) ▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला ▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. ...
हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव
›
🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
›
♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उड...
सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :
›
1 Joule = 107 अर्ग फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष...
अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..
›
🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा 🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर 🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे 🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली 🔰 भीमाशंकर अभयारण्य :...
सामान्य ज्ञान
›
गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा. गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य. गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात न...
26 June 2023
ससदेविषयी महत्त्वाची माहीती
›
· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात. · संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो. ...
राज्यसभा
›
राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते. सभासदांची...
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
›
🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील. 🅾️ राज्य मान...
चंद्रासंबंधीची माहिती :
›
चंद्रासंबंधीची माहिती : चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा व्यास 3,47...
‹
›
Home
View web version