यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
१९ मे २०२४

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

›
➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...

BRIC परिषद

›
 📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर 100% प्रश्न अपेक्षित आहे...✅✅ (#Prediction) 🔴'BRIC’ हा शब्द 2001 मध्ये जिम ओ’नील यांनी ‘बिल्डिंग ब...

Aspirant to Officer

›
"एक SERIOUS ATTEMPT लागतोच पोस्ट काढायला..It's your Turn Now" माझी Score मध्ये झालेली सुधारणा 2019 राज्यसेवा 447 वरून 2020 राज...

96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

›
⭐️बेस्ट फिल्म :- ओपेनहायमर ⭐️बेस्ट अ‍ॅक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर) ⭐️बेस्ट अ‍ॅक्ट्रेस :- एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज) ⭐️बेस्ट डायरेक्टर :- ...

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-

›
👉 भारताचे प्रवेशद्वार  -- मुंबई 👉 भारताची आर्थिक राजधानी  -- मुंबई 👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा        --  मुंबई शहर 👉 महारा...

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

›
❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे प्रमुख व्यापारी भागीदार ◾️चीन: 118.4 अरब डॉलर ◾️USA: 118.3 अरब डॉ...

भारताची राज्यघटना मधील महत्त्वाचे ६० प्रश्न

›
१).  राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?    अ) कलम – 73  ...

राज्यघटनेविषयी महत्वाची माहिती :

›
भारतीय राज्यघटनेची निर्मिती :   कॅबिनेट मिशन योजने प्रमाणे जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदेमंडळातर्फे संविधान सभा निर्माण झाली. ही संविधान सभा...

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

›
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या ग...

वाचा :- राज्यघटना निर्मिती

›
1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?  एन् एम् राॅय(1934) 2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला ...

भारतीय संविधान - प्रश्नोत्तर

›
प्रश्‍न 1- भारतीय संविधान सभा की प्रथम बैठक कब हुई ।  उत्‍तर - 9 दिसम्‍बर 1946 ।  प्रश्‍न 2- स‍ंविधान सभा का स्‍थाई अध्‍यक्ष कौन था ।  उत्‍त...

महाराष्ट्रातील खनिजे / खनिज संपत्ती :-

›
१) भंडारा. :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट २)नागपूर. :- मँगनीज, लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, जांभा, संगमरवर, टंगस्टन, अभ्रक, दगडी कोळसा  ३)चंद्रप...

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

›
💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢 🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल. 🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंध...

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

›
🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹 🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१  🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१ 🔸३) लातूर : उस्मानाबाद...

आदिवासी जमाती !!

›
महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.  कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाण...

महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान

›
🔴 राज्य – गुजरात   ◆स्थान – महाराष्ट्राच्या वायव्येस ◆स्पर्श करणारे जिल्हे – पालघर, नाशिक व धुळे. ________________________ 🟠  राज्य – मध्य...
१७ मे २०२४

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

›
🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबा...

चालू घडामोडी :- 16 मे 2024

›
◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज ...
१६ मे २०२४

चालू घडामोडी :- 15 मे 2024

›
◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्...
१५ मे २०२४

रग्युलेटिंग ऍक्ट १७७३

›
🔶बरिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.  🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे...

पोलीस भरती प्रश्नसंच

›
 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 1. बिहार 2. उत्तर प्रदेश 3. राजस्थान🎯 4. महाराष्ट्र भारतातील सर्वात लांब नदी कोण...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :

›
🎯सवरूप - जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते ...

प्रार्थना समाज

›
✔️बराम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली. ✔️1867 मध्ये केशवचंद्र...

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.

›
🧩लोकसंख्या : 1. 600 ते 1500 - 7 सभासद 2. 1501 ते 3000 - 9 सभासद 3. 3001 ते 4500 - 11 सभासद 4. 4501 ते 6000 - 13 सभासद 5. 6...

1857 नंतर ब्रिटिशांची राज्यपद्धती

›
  1. प्रशासकीय बदल     ०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल लॉर्ड कॅन्न्निंगने १ नोव्हेंब...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा

योगदानकर्ते

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Blogger द्वारे प्रायोजित.