स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
10 July 2021
09 July 2021
राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर.
🔰शक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.
🔰यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
🔰गरामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.
मिल्खा सिंग यांची कारकीर्द
- मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती.
- मिल्खा सिंग भारतीय सैन्यातही कार्यरत होते, त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले खेळ सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.
- आशियातील सर्वश्रेष्ठ खेळाडूत यांची गणना केली जाते. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- सिंग यांनी 1958 टोकियो येथे आयोजित आशियाई खेळ स्पर्धेत 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले.
- 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 1958 मध्ये इंग्लंडमधील कार्डिफ येथे आयोजित तत्कालिन ब्रिटीश साम्राज्य आणि राष्ट्रमंडल खेळात ऐतिहासिक 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी ही त्यांची विशेष कामगिरी आहे.
- राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण तर एका सिल्व्हर पदकाची कमाई, कटक (200 मीटर सुवर्ण 1958), कटक (400 मीटर सुवर्ण 1958) आणि कलकत्ता (400 मीटर सिल्व्हर 1964)
- आशियाई स्पर्धेत चार वेळा सुवर्णपदक विजेते, टोकियो (200 मीटर 1958), टोकियो (400 मीटर 1958), जकार्ता (400 मीटर 1962) आणि जकार्ता (4 × 400 मीटर रिले 1962)
- ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, मेलबर्न (1956), रोम (1960) आणि टोकियो (1964).
- 1960 च्या रोम ऑलिंपिकमध्ये स्पर्धेत 0.1 सेकंदाच्या फरकामुळे मिल्खाजी पदक जिंकू शकले नव्हते पण 400 मीटर धावण्यातील यांचा वेळ 38 वर्षापर्यंत राष्ट्रीय विक्रम राहिला होता, जो 1998 मध्ये पराजित सिंग यांनी मोडला.
- मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6 सेकंदात पूर्ण केली. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
- पाकिस्तानमध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल खालिक याचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख या नावाने गौरविले.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम 50 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.
- भारताचे प्रसिद्ध गोल्फपट्टू जीव मिल्खा हे मिल्खा सिंग यांचे पुत्र आहेत.
चर्चेतील अर्थव्यवस्थांचे प्रकार
✔️ Goldilock Economy
- गोल्डीलाॅक अर्थव्यवस्था म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जास्त गरम आणि जास्त थंड नाही.
- या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक प्रणालीसाठी एक आदर्श राज्याचे वर्णन आहे. या परिपूर्ण राज्यात पूर्ण रोजगार, आर्थिक स्थिरता आणि स्थिर वाढ असते.
- अर्थव्यवस्था विस्तारीत किंवा मोठ्या फरकाने संकुचित होत नाही. मंदी रोखण्यासाठी स्थिर आर्थिक वाढीसह गोल्डीलॉक्सची अर्थव्यवस्था पुरेशी उबदार असते.
✔️ Circular Economy
- ही अर्थव्यवस्था उत्पादन आणि उपभोगाचे एक मॉडेल आहे, ज्यात शक्य तितक्या सध्या अस्तित्वात असलेली सामग्री आणि उत्पादनांचे सामायिकरण, भाडेपट्टी, पुनर्वापर, दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्वापर करणे समाविष्ट आहे.
- अशा प्रकारे, उत्पादनांचे जीवन चक्र वाढविले जाते.
✔️ Gig Economy
- या अर्थव्यवस्थामध्ये, तात्पुरती, लवचिक रोजगार सामान्य गोष्ट आहे आणि कंपन्या पूर्ण-वेळेच्या कर्मचार्यांऐवजी स्वतंत्र कंत्राटदार आणि स्वतंत्ररित्या काम करणार्यांच्या नोकरीकडे पाहतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- ही अर्थव्यवस्था पूर्णवेळ कामगारांच्या पारंपारिक अर्थव्यवस्थेला कमजोर करते जे क्वचितच पदे बदलतात आणि त्याऐवजी आजीवन कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करतात.
लोकसभा सभापती
1. गणेश वासुदेव मावळणकर
15 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956
2. एम. ए. अय्यंगर
8 मार्च 1956 ते 10 मे 1957 आणि
11 मे 1957 ते 16 एप्रिल 1962
3. एस. हुकूम सिंग
17 एप्रिल 1962 ते 16 मार्च 1967
4. गुरूद्याल एस. धिल्लन
8 ऑगस्ट 1969 ते 19 मार्च 1971 आणि
22 मार्च 1971 ते 1 डिसेंबर 1975
5. बळीराम भगत
15 जानेवारी 1976 ते 25 मार्च 1977
6. नीलम संजीव रेड्डी
26 मार्च 1977 ते 13 जुलै 1977 आणि
17 मार्च 1967 ते 19 जुलै 1969
7. के. एस. हेगडे
21 जुलै 1977 ते 21 जानेवारी 1980
8. बळीराम जाखर
22 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1985 आणि
16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989
9. रबी राय
19 डिसेंबर 1989 ते 9 जुलै 1991
10. शिवराज पाटील
10 जुलै 1991 ते 22 मे 1996
11. पी. ए. संगमा
23 मे 1996 ते 23 मार्च 1998
12. जी. एम. सी. बालयोगी
24 मार्च 1998 ते 19 ऑक्टोबर 1999 आणि
22 ऑक्टोबर 1999 ते 3 मार्च 2002
13. मनोहर जोशी
10 मे 2002 ते 2 जून 2004
14. सोमनाथ चॅटर्जी
4 जून 2004 ते 30 मे 2009
15. मीरा कुमार
30 मे 2009 ते 4 जून 2014
16. सुमित्रा महाजन
6 जून 2014 ते 16 जून 2019
17. ओम बिर्ला
18 जून ते आतापर्यंत
भारत सरकार कायदा 1935
- या कायद्यात 321 कलमे आणि 10 परिशिष्ट
- भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापन्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टपा
- अखिल भारतीय संघराज्य स्थापन करणयाची तरतूद होती.
- तीन सूचांच्या (केंद्र 59, प्रांत 54, समवर्ती 36) माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचे विभाजन केले शेषाधिकार व्हाईसराॅयला देण्यात आले.
- कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासनव्यवस्था रद केली गेली व प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली
- केंद्रात दुहेरी शासनध्यवस्था सुरू करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- अकरापैकी सहा प्रांतामध्ये द्विगृही कायटेमंडाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार बंगाल, बाम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत या प्रांतामध्ये विधान परिषद (वरिष्ठ गृह) आणि विधान सभा (कनिष्ठ गृह) अशी द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आली.
- भारत सरकार कायदा १८५८ नुसार स्थापलेली इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.
- मताधिकार वाढविण्यात आला. एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
- भारतीय रिझर्व बैंक स्थापनेची तरतूद करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- संघ लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.
- संघराज्यीय न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती; त्यानुसार १६३७ फेडरल कोर्ट स्थापना करण्यात आली.
भरती ओहोटी
- समुद्रतट: भरतीच्या पाठ्याची कमाल व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग.
- अपतट: ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग.
- अग्रतट: ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग.
- पश्च तट: भरतीच्या सरासरी मर्यादेपासून किनाऱ्यावरील समुद्रकड्यांचा पायथ्या पर्यंतचा भाग.
● सन 1919 च्या 'रौलट कायद्या' नुसार
- इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते.
- कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती.
- गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते.
● सन 1942 मध्ये इंग्रज विरोधात सुरू झालेली ' चले जाव' (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण
- या चळवळीस मुस्लीम लिगने पाठिंबा दिला
- सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा नि गगला नाही.
- देशव्यापी चळवळीची आखणी करण्य कमी पडले.
● महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरु झाले आहे.
- ते अंधेरी येथे मुंबईत स्थित आहे.
- ते आपल्या घरी/कार्यालयात त्यांची पिक अप व्हॅन पाठवून ई-कचरा गोळा करतात मग ते कॉम्प्यूटर असो वा ... टिव्ही/सेल फोन.
- ई-कचरा सरते शेवटी बेल्जियमला धातू काढण्यास्तव पाठविले जाते.
गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती
1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था
2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
- कमी गुणसूत्रामुळे
- स्त्रीयांमध्ये आढळतो
3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
- जास्त गुणसूत्रामुळे
- पुरूषांमध्ये आढळतो
● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती
1. वर्णकहीनता (Albinism)
- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे
2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
- आनुवांशिक आजार
भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प
1. थेरी जलविद्युत प्रकल्प
- क्षमता: 2400 MW
- राज्य: उत्तराखंड
- नदी: भागीरथी
2. कोयना जलविद्युत प्रकल्प
- क्षमता: 1960 MW
- राज्य: महाराष्ट्र
- नदी: कोयना
3. श्रीसालेम जलविद्युत प्रकल्प
- क्षमता: 1670 MW
- राज्य: आंध्रप्रदेश
- नदी: कृष्णा
4. नाथ्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प
- क्षमता: 1530 MW
- राज्य: हिमाचल प्रदेश
- नदी: सतलज
5. सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प
- क्षमता: 1450 MW
- राज्य: गुजरात
- नदी: नर्मदा
✔️सध्या भारत हा जलविद्युत निर्मितीमध्ये जगातील पाचवा देश ठरला आहे.
✔️भारताची निर्मिती क्षमता 50 GW आहे.
✔️नर्मदा बचाओ आंदोलन मेधा पाटकर यांच्याशी संबंधित.
✔️भारतात बारमाही वाहणाऱ्या नद्यावरून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते.
17 वी लोकसभा निवडणूक 2019
- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.
- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला.
● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा
- तृणमूल काँग्रेस 22
- बहुजन समाज पक्ष 10
- भारतीय जनता पक्ष 303
- बिजू जनता दल 12
- द्रविड मुन्नेत्र कळघम 23
- काँग्रेस पक्ष 52
- जनता दल (U) 16
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05
- शिवसेना 18
- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22
● महाराष्ट्र
- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.
[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]
- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)
- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)
- शिवसेना 18 (23.29%)
- AIMIM 1 (0.72%)
- Independent 1
भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)
2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)
3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)
4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)
5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)
6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)
7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)
8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)
9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)
10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)
नागरिकत्व दुरूस्ती कायदा 2019
- 2019 ची सहावी दुरूस्ती (6th Amendment) आहे.
- याअगोदर 1986, 1992, 2003, 2005 & 2015 ला या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.
- नागरिकत्व (Citizenship) घटनेचा भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये समावेश
- कलम 11 नुसार नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे.
- नागरिकत्व हा संघसूचीतील विषय आहे.
- 1955 च्या कायद्यानुसार तुम्हाला 6 प्रकारे नागरिकत्व मिळतं तर 3 प्रकारे नागरिकत्व नष्ट होतं
● 2019 ची दुरूस्ती:
- 2019 च्या दुरूस्तीनुसार ईशान्य पूर्वेकडील 4 राज्यातील 6 जमातींना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे.
- बांग्लादेश, पाकिस्तान आणि आफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई यांना नागरिकत्व दिले जाणार
- या देशातील मुस्लिमांना नागरिकत्व दिले जाणार नाही
- घटनेच्या 6 व्या अनुसूचित समाविष्ट असलेल्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासींना हा कायदा लागू नाही.
- बेकायदेशीर स्थलांतरित सोडून सर्वांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- नागरिकत्व मिळवण्यासाठी रहिवाशी असण्याची अट 11 वर्षांवरून 5 वर्षे करण्यात आली आहे.
Most Important
CAA, NRC & NPR या तिन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.
👉 Citizenship Amendment Act (CAA) 1955
- पहिली दुरूस्ती: 1986
- शेवटची आणि सहावी दुरूस्ती: 2019
👉 National Register of Citizens (NRC)
- आसामशी संबंधित
- 1951 मध्ये पहिल्यांदाच NRC करण्यात आली
- 2010 मध्ये ही Uodate करण्यात आली.
- 2013 ला सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल आपले मत दिले.
- 2019 ला यावर चर्चा सुरू झाली
👉 National Population Register (NPR)
- 2010 मध्ये हे पहिल्यांदा आले.
- 2015 मध्ये update करण्यात आले.
NRC आणि NPR हे जनगणनेसारखे (Census) आहे.
MPSC - १५,५११ हजार पदांची भरती.
🌻लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या के ल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यात लवकरच १५ हजार ५११ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
🌻राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढविण्याचा तसेच आयोगाच्या कामकाजाचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी के ली.
🌻सवप्नील लोणकर याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण.
🎙पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व अकोल्याचे खासदार व शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची मात्र वगळण्यात आले आहे.
🎙महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्य्ोगमंत्री) व ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेव घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.
🎙कद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. नारायण राणे यांच्यामुळे मराठा, कपिल पाटील यांच्यामुळे आगरी, भागवत कराड यांच्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे.
🔰पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश हे सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या मंत्रिमंडळात ७७ मंत्री आहेत.
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५० वर्षांहून कमी वयाच्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (४५), किरेन रिजिजु (४९), मनसुख मंडाविया (४९), कैलाश चौधरी (४७), संजीव बालयान (४९), अनुराग ठाकूर (४६),
🔰डॉ. भारती पवार (४२), अनुप्रिया पटेल (४०), शंतनू ठाकूर (३८), जॉन बारला (४५) व डॉ. एल. मुरुगन (४४) यांचा समावेश आहे.
🔰नव्याने शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांचे सरासरी वय ५६ वर्षे असून, नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वर्षे होते.
08 July 2021
ध्वनी:
🅾️'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.
🅾️धवनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.
🅾️परत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.
🅾️कपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.
उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने
🅾️धवनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.
🅾️वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.
🅾️धवनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.
🅾️धवनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.
🅾️परत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :
🅾️जव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.
🅾️सपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.
🅾️सपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.
🅾️विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.
🅾️विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.
🅾️दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.
🅾️तयाचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.
🧩वारंवारता :
🅾️घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.
🅾️एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.
🅾️धवनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.
🅾️तयाचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.
🅾️(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :
🅾️लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.
🅾️माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.
तो 'T'ने दर्शविला जातो.
SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.
u=1/t
🧩धवनीचा वेग :
🅾️तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.
वेग=अंतर/काल
एका तरंगकालात कापलेले अंतर,
वेग= तरंगलांबी/तरंगकाल
वेग= वारंवारता*तरंगलांबी
🧩मानवी श्रवण मर्यादा :
🅾️मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.
🅾️पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.
🧩शरव्यातील ध्वनी :
🅾️20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.
🅾️निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.
🧩उपयोग :
🅾️जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
🧩धवनीचे परिवर्तन :
🅾️धवनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.
🅾️धवनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.
🧩परतिध्वनी :
🅾️मल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.
अंतर= वेग*काल
🧩निनाद :
🅾️एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.
🧩सोनार (SONAR):
🅾️Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.
🅾️पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.
आरोग्यशास्ञ
🅾️ हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी
🅾️ लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड
🅾️ जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात
🅾️ करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते
🅾️ सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात
🅾️ परुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात
🅾️ सञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात
🅾️ आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे
🅾️ शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो
🅾️ हरदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो
🅾️ हरदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात
🅾️ शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.
हेलिअम
🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला.
🅾️सर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला.
🅾️यरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो.
🅾️रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर – निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने – हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत
विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे.
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)
2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)
3. बल = वस्तुमान * त्वरण
4. गतिज ऊर्जा = 1/2mv2
5. स्थितीज ऊर्जा = mgh
6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा
7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u
8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता
9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान
10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान
11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान
12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार
13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार
14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ
15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)
16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2
17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ
18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ
19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट
20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता
21. ओहमचा नियम = I = V / R
22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल
भारताच्या अध्यक्षतेखाली ‘BRICS संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक’ संपन्न
🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे BRICS देशांच्या संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती.
🔰बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संस्कृती मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीत BRICS देशांतील मूर्त आणि अमूर्त वारशाच्या ज्ञानावर सांस्कृतिक अनुभवांची ऑनलाइन देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रामधील सहकार्यांवर मंत्र्यांनी भर दिला.
⭕️ठळक बाबी
🔰“संबंध आणि सुसंवाद सांस्कृतिक समन्वय” या संकल्पनेच्या अंतर्गत BRICS देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी चर्चा झाली.
🔰समतोल आंतरराष्ट्रीय मानवतावादी संवाद स्थापित करण्यासाठी संस्कृतीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले गेले. देशांकडील हस्तलिखितांमध्ये असलेल्या माहितीच्या अमूल्य खजिन्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलीकरण क्षेत्रात BRICS आघाडी स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला.
मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक
🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
🔰भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.
🔰‘‘ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस म्हणता येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा अभिमान वाटत आहे. याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि ‘आयओए’ची ऋणी आहे. यामुळे मला प्रेरणा मिळाली असून देशाला पदक मिळवून देण्याचे आश्वासन मी देते,’’ असे सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमने सांगितले.
भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.
🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
🔰सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.
🔰दशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल. त्यामुळे सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल.
🅾️‘सहकार’ या संज्ञेची व्याख्या...
🔰मानवप्राणी जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत म्हणजे सहकार होय. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार होय. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द आहे.
🔰रॉबर्ट ओएन हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक होय. वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत ते भागीदार बनले. अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी’ ही सहकारी वसाहत स्थापन केली.
🔰गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील 28 कामगारांनी 21 डिसेंबर 1844 रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. सहकारी चळवळीतील उपक्रम सहकारी पद्धतीने, स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने चालविले जातात.
न्याय विभागाचा ‘टेली-लॉ’ कार्यक्रम.
🔰भारत सरकारच्या न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टेली-लॉ’.कार्यक्रमाच्या अंतर्गत 9 लक्ष लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. हे यश साजरे करण्यासाठी आणि “आझादी का अमृत महोत्सव”चा प्रारंभ करण्यासाठी न्याय विभागाने 6 जुलै 2021 रोजी नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.
🅾️ठळक बाबी...
🔰सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या / संघर्षाचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यात नागरिकांना मदत करण्यासाठी VLE, PLV, राज्य समन्वयक आणि पॅनेल वकिलांची मदत होते.
🔰टली-लॉ उपक्रमाने 2017 साली 1800 CSC केंद्रांच्या माध्यमातून 11 राज्यातील 170 जिल्ह्यांमधून प्रवास सुरु केला. 2019 साली CSC केंद्रांची संख्या 29,860 पर्यंत नेताना 115 महत्वाकांक्षी जिल्हे जोडले गेले. आज 50,000 CSC व्यापलेल्या 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 633 जिल्ह्यात टेली-लॉ कार्यरत आहे.
🔰गल्या एका वर्षात टेली-लॉ उपक्रमाने लाभार्थींच्या संख्येत 369 टक्के वाढ नोंदवली. जून 2021 महिन्यात टेली-लॉ उपक्रमाद्वारे 9.5 लक्षाहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.
क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया.
🔰(CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेद-विषयक माहितीसंग्रह
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) या संस्थांच्या मदतीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेदाच्या विषयाशी संबंधित माहितीसंग्रह तयार केला आहे.
🔰5 जुलै 2021 रोजी आयुष मंत्रालयाकडून CTRI याचा भाग असलेल्या अमर (AMAR), RMIS, SAHI आणि ई-मेधा (e-MEDHA) या चार महत्त्वाच्या संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात आले. ही संकेतस्थळे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) याने तयार केली आहेत.
🔰अमर / AMAR (Ayush Manuscripts Advanced Repository) हे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा यांच्या संदर्भात हस्तलिखिते व सूचिपत्रे यांसाठी डिजिटल भांडार आहे.
🔰CCRAS-संशोधन व्यवस्थापन माहिती प्रणाली (RMIS) हे संकेतस्थळ आयुर्वेद आधारित अभ्यासाच्या संशोधन आणि विकासासाठी एक-स्थळ उपाय असेल.
🔰ई-मेधा (इलेक्ट्रॉनिक मेडिकल हेरिटेज अॅक्सेशन) संकेतस्थळावर NIC याच्या ई-ग्रंथालय मंचाच्या माध्यमातून 12 हजारपेक्षा जास्त भारतीय वैद्यकीयशास्त
शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..
⏹कद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला.
⏹या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल.
⏹हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.
पर्यावरण आणीबाणी घोषित करणारे देश
🇬🇧 बरिटन : ०१ मे २०१९
🇮🇪 आयर्लंड : ०९ मे २०१९
🇵🇹 पोर्तुगाल : ०७ जून २०१९
🇨🇦 कनडा : १७ जून २०१९
🇫🇷 फरान्स : २७ जून २०१९
🇦🇷 अर्जेंटिना : १७ जुलै २०१९
🇪🇸 सपेन : १७ सप्टेंबर २०१९
🇦🇹 ऑस्ट्रीया : २५ सप्टेंबर २०१९
🇧🇩 बांग्लादेश : १३ नोव्हेंबर २०१९
🇪🇺 यरोपियन युनियन : २८ नोव्हेंबर
🇮🇹 इटली : १२ डिसेंबर २०१९
🇦🇩 अडोरा : २३ जानेवारी २०२०
🇲🇻 मालदीव : १२ फेब्रुवारी २०२०
🇰🇷 दक्षिण कोरिया : २४ सप्टेंबर २०२०
🇯🇵 जपान : २० नोव्हेंबर २०२०
🇳🇿 नयुझीलंड : ०२ डिसेंबर २०२०
🇸🇬 सिंगापूर : ०१ फेब्रुवारी २०२१ .
वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला
1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला
2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला
4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.
5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला
6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली
7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.
8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला
9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला
11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.
12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे
13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.
14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश
16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी :- आशिया 2020
◆ 27 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर
◆ जाहीर करणारी संस्था :- Quacquarelli Symonds(QS)
◆ पहिल्यांदा जाहीर :- 2014
◆ 96 भारतीय विद्यापीठांचा समावेश
◆ सिंगापूर विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या स्थानी.
◆ भारतीय विद्यापीठांमध्ये IIT मुंबई (34) पहिल्या स्थानी.
■ पहिले तीन विद्यापीठ :-
1) नॅशनल युनिव्हर्सिटी सिंगापूर
2) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (सिंगापूर)
3) युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग
■ भारतीय विद्यापीठांची क्रमवारी :-
1) IIT मुंबई (34)
2) IIT दिल्ली (43)
3) IIT मद्रास (50)
07 July 2021
राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश
👤 पी के मिश्रा : छत्तीसगड उच्च न्यायालय
👤 राजेश बिंदल : कोलकता उच्च न्यायालय
👤 सजय यादव : अलाहाबाद उच्च न्यायालय
👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय
👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय
🙎♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय
👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय
👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय
👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय
👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय
👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय
यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
- माझ्या स्वप्नातील भारत
- रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज
- माझा आवडता समाजसुधारक
अधिक माहितीसाठी 7798653068 या क्रमांकावर संपर्क साधावा.
05 July 2021
कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता
🔰यरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
🔰याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे.
🔰करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.
देशातलं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र पुण्यात सुरू.
🎯 महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, म्हणजेच एमसीसीआयए या संस्थेनं नाबार्डच्या सहकार्यानं स्थापन केलेल्या देशातल्या पहिल्या कृषी निर्यात सुविधा केंद्राचं पुण्यात नुकतंच उद्घाटन झालं.
🎯 कोरोना नियमावलीचं पालन करत नाबार्डच्या पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी 'एमसीसीआयए'च्या कृषी समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी आणि ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.
🎯 या केंद्राचं १५ मे रोजी दूर दृश्य प्रणालीच्या स्वरुपात उद्घाटन झालं होतं. आता महाराष्ट्रातल्या कृषी-अन्न उत्पादन क्षेत्रातल्या संभाव्य निर्यातदारांसाठी प्रत्यक्ष सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
🎯 या केंद्राच्या माध्यमातून निर्यातदारांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल, असं मराठा चेंबरनं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
🎯 आवश्यक आणि योग्य ती माहिती पुरवून, योग्य वेळी मार्गदर्शन करून आणि प्रशिक्षण शिबिरे राबवून राज्यातून कृषी आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करणं, हा हे सुविधा केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.
🎯 निर्यात प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांच्या, शेतकरी उत्पादक संघटनांच्या, कृषी अन्न प्रक्रिया उद्योगातल्या कंपन्यांच्या आणि नव्या-जुन्या निर्यातदारांना या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अतंर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण
🌻अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र-पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेने (PMFME) एक वर्ष पूर्ण केले आहे.
योजनेची कामगिरी
🌻योजनेच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) घटकाच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्राप्त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसह 35 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ODOPला मंजूरी दिली आहे.
🌻योजनेच्या अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्यासोबत तीन संयुक्त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.
🌻योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया सोबत एक करार केला आहे. 11 बँकासह योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
🌻योजनेच्या अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत.
🌻 तयाअंतर्गत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.
🌻अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने IIFPT संस्थेच्या सहयोगाने समान अंत:पोषण केन्द्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आणि देशभरात अंत:पोषण केन्द्राच्या तपशीलाच्या सुविधेसाठी एक ऑनलाइन समान अंत:पोषण केंद्र नकाशा विकसित केला आहे.
🌻योजनेच्या अंतर्गत बचत गटांना बीज भांडवल उपलब्ध केले जाते. त्यासाठी राज्य पातळीवर कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (SRLMs) सहकार्य घेतले जाते.
🌻 आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने राज्य नोडल संस्थेला (SNA) 43,086 बचतगट सदस्यांना 123.54 कोटी रुपये भांडवल देण्याची शिफारस केली आहे. राज्य नोडल संस्थेने 8040 सदस्यांना बीज भांडवल मंजूर केले असून 25.25 कोटी रुपयांचे वाटप SRLMला झाले आहे.
🌻परत्येकी 10 उत्पादनांच्या विपणन आणि नाममुद्रा प्रचारासाठी NAFED आणि TRIFED या संस्थांच्यासोबत योजनेच्या अतंर्गत सामंजस्य करार केला आहे.
04 July 2021
महत्त्वाच्या संस्था
1. G7 [Group of 7]
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा
2. BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका
3. Asian Development Bank [ADB]
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव
5. ASEAN [Association of South East Asian Nation]
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर
6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान
7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13
8. IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका
महत्त्वाचे विविध ऑपरेशन
❇️ऑपरेशन नमस्ते:-
✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.
❇️ऑपरेशन मिशन सागर:-
✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.
❇️ऑपरेशन शिल्ड:-
✍️कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.
❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-
✍️इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.
❇️ऑपरेशन संजीवनी:-
✍️मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.
❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-
✍️गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.
❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-
✍️चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.
❇️ऑपरेशन मुस्कान:-
✍️अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.
02 July 2021
01 July 2021
महाराष्ट्र कृषी दिन - 1 जुलै
1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा बऱ्याच ठिकाणी कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खुप महत्व आहे.
का साजरा केला जातो हा दिवस
• हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
• कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
• महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.
• वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठा'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.
• १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड १९ टाळेबंदीमुळे ही अवकाश मोहिम मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे.
🔰टाळेबंदीमुळे अवकाशयानासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची वाहतूक विस्कळीत झाली होती. गगनयान योजनेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने या मोहिमेला मोठा फटका दिल्याचे बेंगळुरूत मुख्यालय असलेल्या इस्रो या संस्थेने म्हटले आहे.
🔰अवकाशयानासाठी लागणारी यंत्रसामग्री देशाच्या विविध भागातून गोळा करण्यात येत होती, पण कोविड टाळेबंदीमुळे त्यावर विपरित परिणाम झाला होता. यानाची रचना, विश्लेषण व दस्तावेजीकरण इस्रोने केले असून यंत्रसामग्री देशी उद्योग पुरवित आहेत.
🔰कद्रीय अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीत म्हटले होते, की यावर्षी डिसेंबरमध्ये पहिले मानवरहित अवकाशयान उड्डाण करेल. दुसरे मानवरहित यान २०२२-२३ मध्ये उड्डाण करील व त्यानंतर मानवी अवकाश मोहीम होईल.
‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश
एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. स्थलांतरित मजुरांना कोविड १९ स्थिती कायम असेपर्यंत कोरडा शिधा स्वस्त धान्य दुकानांमार्फत उपलब्ध करावा, असा आदेशही केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
🔰नया. अशोक भूषण व न्या. एम.आर शहा यांनी तीन कार्यकर्त्यांच्या विनंतीवर हे आदेश जारी केले असून त्यात केंद्र व राज्य सरकारांना अन्न सुरक्षा, रोख हस्तांतर व इतर कल्याणकारी योजना लागू करण्यास सांगितले आहे. संचारबंदी व टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांचे रोजगार गेले आहेत. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एक देश एक शिधापत्रिका योजना गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी असून त्यांना त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी शिधा उपलब्ध करून द्यावा. तिथे त्यांची शिधापत्रिका कुठे नोदली गेली आहे याचा विचार करू नये.
🔰नयायालयाने केंद्राला असा आदेश दिला की, नॅशनल इनफॉर्मेटिक सेंटरने असंघटिक कामगारांना लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात मदत करावी. सर्व कल्याणकारी योजना ३१ जुलैपासून लागू करण्यात याव्यात. राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी स्थलांतरित कामगारांसाठी कोविड साथ सुरू असेपर्यंत सामूहिक स्वयंपाक योजना राबवावी , कामगारांना शिधा देण्यासाठी केंद्राने पुरवठा करावा. ३१ जुलैपर्यंत शिधासह सर्व योजना लागू करण्यात याव्यात. आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठीचे कंत्राटदार व आस्थापनांची रोजगार व सेवा नियम कायदा १९७९ अन्वये नोंदणी करण्यात यावी.
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण.
🅾️विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
🅾️ मबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
🅾️पणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
🅾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर
🅾️कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती
🅾️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद
🅾️शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
🅾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)
🅾️ नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
🅾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)
🅾️उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
🅾️कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)
🅾️सवामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
चीनची पहिली ‘बुलेट ट्रेन’ भारतीय सीमेलगत सुरू
🔰तिबेट या हिमालयातील भागात चीनने शुक्रवारी संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली असून ती राजधानी ल्हासा व न्यायिंगची यांना जोडणारी आहे. अरुणाचल प्रदेश लगत असलेल्या एका शहराजवळून ही रेल्वे जाते.
🔰लहासा- न्यायिंगची यांना जोडणारा शिचुआन-तिबेट रेल्वेमार्ग तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन १ जुलैला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त होणार आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात विद्युत बुलेट ट्रेन शुक्रवारी सकाळी सुरू झाली असून तिचा वेग ताशी १६० कि.मी आहे.
🔰एकेरी मार्गावरून ही रेल्वे धावणार असून ती ल्हासा, शन्नान, न्यायिंगची यासह नऊ स्थानकांवर थांबेल. प्रवासी व मालवाहतूक त्यातून केली जाणार असून रस्ता मार्गापेक्षा ल्हासा- न्यायिंगची अंतर ५ तासांवरून ३.५ तासांवर येणार आहे. शन्नान व न्यायिंगची यांच्यातील प्रवासाचा काळ ६ तासांवरून दोन तासांवर येणार आहे.
युरोपियन युनियनच्या ‘ग्रीन पास’ यादीत ‘कोविशिल्ड’ का नाही?; EMA ने सांगितलं कारण :
🔰युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीला युरोपियन युनियनने मंजुरीच दिलेली नाही.
🔰तयामुळे ग्रीन पास मिळणं कठिण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत नसण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
🔰यरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते.
🔰ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अमलबजाणी सुरू केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे प्रश्न
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )
16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )
18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
🎈गया.( बोधगया )
💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
🎈वशाख पौर्णिमा.
💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
🎈सारनाथ.
💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
🎈पाच.
💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
🎈बद्ध,धम्म,संघ.
💐 तरिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
🎈तीन.
💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
🎈गौतम बुद्ध.
💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
🎈यशोधरा.
💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
🎈राहूल.
💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
🎈तथागत गौतम बुद्ध.
प्रश्नमंजुषा
1 '' स्मार्ट ब्लँक बोर्ड '' योजना राज्यात लागु केली गेली आहे ?
1) अरूणाचल प्रदेश
2)महाराष्ट्र
3)तामिळनाडू✅✅
4)गुजरात
2. कोणत्या देशाने २०२६ पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे ?
भारत
चीन
अमेरिका ✔️✔️
इस्त्राईल
3. जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली ?
अमेरिका
फ्रान्स
रशिया
जपान✔️✔️
4. कोणत्या राज्य सरकारने "एक मास्क अनेक जिंदगी " मोहिम राबविण्यास सुरूवात केली?
राजस्थान
मध्यप्रदेश✔️✔️
महाराष्ट्र
5. आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे , ते कोठे आहे ?
भूज ( गुजरात )
कच्छ ( गुजरात )✔️✔️
मुत्पनडल ( तामिळनाडू )
मनिकरण ( हिमाचल प्रदेश )
6. GSTला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते?
छत्तीसगड़
आसाम✅✅
बिहार
झारखंड
7. भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?
कानपूर
मुंबई
नवी दिल्ली✔️✔️
कर्नाल
8.सरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात भारताच्या पहिल्या प्रगत ' हायपरसॉनिक विंड टनेल ' चे उद्घाटन केले ?
दिल्ली
तिरुअनंतपुरम
हैदराबाद ✔️✔️
इंदौर
9. भारताचे प्रथम लिंग डेटा केंद्र ...... मध्ये स्थापित केले जाईल ?
मुंबई
केरळ ✔️✔️
दिल्ली
हैदराबाद
10. '' बँक टू व्हिलेज '' कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे ?
1) दिल्ली
2) गोवा
3) जम्मु काश्मिर✅✅
4) दमण - दीव
कोणत्या राज्य सरकारकडून नुकतेच वर्ष 2021-2022 च्या अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट स्थापन करण्यास मंजूरी दिली.
पंजाब सरकारकडून
● कोणत्या देशात सर्वात प्राचीन मानवी थडगे सापडले?
उत्तर: केनिया.
● 'चेकमेट कोविड इनिशिएटीव्ह' चा प्रारंभ कोणत्या संस्थेने केला?
उत्तर: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ.
● आरबीआय मान्य कर्ज देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'एसएलटीआरओ' संज्ञेचे पूर्ण नाव काय?
उत्तर: स्पेशल लाँग टॉम रेपो ऑपरेशन्स.
● '2021 ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसेस' हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर: ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसेस.
● भारताच्या ईशान्य भागाला कोणत्या श्रेणीचे भूकंप क्षेत्र म्हणून दर्शविले गेले आहे?
उत्तर: भूकंप क्षेत्र V.
● सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग यांची ओळख पटवण्याचे व सूचित करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
उत्तर: राष्ट्रपती.
● आयडीबीआय बँकेच्या प्रवर्तक, व्यवस्थापन नियंत्रणाचा अधिकार कोणत्या संस्थेला आहे?
उत्तर: एलआयसी.
● ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेटस कंट्रोल ही संस्था कोणत्या देशात आहे?
उत्तर: संयुक्त राज्य अमेरिका.
1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.
A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल✔️✔️
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष
2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.
अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा थोडाच वाढला आहे
ब) अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.
पर्याय:-
A) अ, ब दोन्ही बरोबर
B) अ , ब दोन्हीं चुक
C) अ बरोबर
D) ब बरोबर✔️✔️
3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
A) केंद्र शासन
B) राज्य शासन
C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️
D) वरीलपैकी नाही.
4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा.
अ) पश्चिम बंगाल
ब) महाराष्ट्र
क) हिमाचल प्रदेश
A) अ, ब,क
B) क, ब, अ✔️✔️
C) ब, क, अ
D) ब , अ, क
5) कोणते विधान बरोबर आहे.
अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.
A) अ बरोबर
B) ब बरोबर ✔️✔️
C) अ ,ब दोन्ही बरोबर
D) अ, ब दोन्ही चूक
6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.
अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.
ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.
A) अ
B) ब
C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️
D) एक ही नाही
7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत.
अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते
ब) ग्रामीण निवारा
क) ग्रामीण पाणीपुरवठा
ड) ग्रामीण विद्युतीकरण
इ) ग्रामीण दूरध्वनी
A) ब ,क, ड
B) अ, ब, क, ड
C) अ, क, ड, इ
D) अ, ब, क, ड, इ✔️✔️
8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.
A) एअरपोर्ट नवी दिल्ली
B) एअरपोर्ट मुंबई
C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद
D) एअरपोर्ट बेंगलोर
9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.
अ) जलविद्युत
ब) औण्विक विद्युत
क) अनुउर्जा
ड) पवन ऊर्जा
A) फक्त अ
B) फक्त ब✔️
C) अ आणि ब
D) अ, ब, ड, क
10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.
A) डॉ. मनमोहन सिंग
B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️
C) सी रंगराजन
D) डॉ. अमर्त्य सेन
Jp) स्वामी विवेकानंदांचे स्मारक कोठे स्थित आहे.
उत्तर::- कन्याकुमारी
चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे
Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार
Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :- यूएस चेंबर ऑफ कॉमर्स
Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का
Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स
Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :- शेन्झेन
Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल
Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल
Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे
Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा
Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी
Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?
उत्तर :- 12
Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?
उत्तर :- जपान
Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?
उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना
Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?
उत्तर :- ब्लॅक फंगस
Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर :- एस. जानकीरमन
Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?
उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!
Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन
Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?
उत्तर :- सागरी अभयारण्य
Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?
उत्तर :- राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण
Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर:- मुंबई
प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- निकोलाई स्नेसारेव
प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?
उत्तर :- अजित डोवाल
प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?
उत्तर :- इंडोनेशिया
प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?
उत्तर :- नासा
प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय
प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
उत्तर :- दुष्यंत दवे
प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?
उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स
प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- पॅट जेलसिंगर
प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?
उत्तर :- कलम 32 आणि कलम 226
प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?
उत्तर :- इंडोनेशिया
1) कोणत्या देशाने चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणले नाही❓
1 संयुक्त संस्थाने
2 रशिया
3 चीन
4 जपान✅
2) प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत गार्डन रीच शिपबिलडस अॅड इंजिनियर्स लिमिटेड (𝙂𝙍𝙎𝙀) निर्मित हिमगिरी कोणत्या प्रकारचे जहाज आहे❓
1 युद्ध नौका✅
2 विनाशिका
3 कार्वट
4 कूझर
3) कोणत्या शहरात भारतीय रिझर्व्ह बँक एक स्वयंचलित बॅक नोट प्रोसेसिंग सेंटर ( 𝘼𝘽𝙋𝘾 ) यांची स्थापना करणार आहे❓
1 अहमदाबाद
2 मुंबई
3 जयपुर ✅
4 बंगळुरू
4) कोणते वर्ष शाश्वत विकासासाठी रचनात्मक अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळला जाणार आहे❓
1 2020
2 2021 ✅
3 2022
4 2019
5) खालील पैकी कोणते विधान मिथुन उल्का वर्षावाच्या संदर्भात चुकीचे आहे❓
अ ) उल्का वर्षाव सामान्यपणे डिसेंबर महिन्यात होतो.
*ब) उल्का वर्षावाचे नाव मिथुन राशी वरून ठेवण्यात आले आहे
*क ) मिथुन उल्का वर्षावाच्या उत्पत्तीचे नाव फेथॉन असे आहे
*ड ) मिथुन उल्का वर्षाव धूमकेतू मुळे होतो ✅
6) 2021 प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत❓
1 थेरेसामि
2 निकेल स्टर्जन
3 बेरिस जॉन्सन ✅
4 निगल फॅरेज
7) इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅकेच्या डिजिटल पेमेंट अँपचे नाव काय ❓
1 इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅक
2 डाकपे ✅
3 डॉकपे
4 यापैकी नाही
8) कोणत्या संस्थेची विज्ञान यात्रा कार्यक्रम आयोजित केला❓
अ इंडिया असोसिएशन ऑफ कल्टीवेशन ऑफ सायन्स ✅
ब पृथ्वी विज्ञान मंत्रालय
क सामाजिक न्याय व सशक्ती करण मंत्रालय
ड शिक्षण मंत्रालय
9) कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठा सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे❓
1 केरळ
2 महाराष्ट्र
3 आंध्र प्रदेश
4 गुजरात ✅
10) पुढील वाक्पचाराचा अर्थ सांगा
पाचावर धारण बसणे
१ मनात स़ख्या मोजणे
२. पंचप्रमाण धारण करणे
३. खूप भयभीत होते ✅
४. ऐसपैस बसणे
चालू घडामोडी प्रश्नसंच
१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?
अ) चारगाव ( महाराष्ट्र )
ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅
क) लेंट ( दिल्ली )
ड) दांडी ( गुजरात )
२) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?
अ) अजित पवार ✅✅
ब) उद्धव ठाकरे
क) दीपक केसरकर
ड) सुभाष देसाई
३) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?
अ) ५ मार्च २०२०
ब) ७ मार्च २०२०
क) ६ मार्च २०२० ✅✅
ड) यापैकी नाही
४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?
अ) महेंद्रगिरी
ब) तिरूपती ✅✅
क) श्रीहरिकोटा
ड) बद्रीनाथ
५) भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?
अ) INS विराट
ब) वरद ✅✅
क) निलगिरी
ड) सिंधुरक्षक
१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील
२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च
३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅
४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया
५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस
२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे
🔱 जिल्हा : बाजली
✅ राज्य : आसाम
🔱 जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही
✅ राज्य : छत्तीसगड
🔱 जिल्हा : विजयनगरा
✅ राज्य : कर्नाटक
🔱 जिल्हा : चेंगालपट्टु
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : कल्लाकुरुची
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : मयिलादूथुराई
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : रानिपेट
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : टेंकासी
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : तिरुपत्तूर
✅ राज्य : तमिळनाडू
30 June 2021
भारतातील जनक विषयी माहिती
🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
🔶सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
25 June 2021
भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.
✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले.
✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंकांनी वाढला आहे. २०१९ मध्ये तो ६० वर होता, तो आता २०२०-२१ मध्ये ६६ इतका आहे.
✔️ पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रास्ते आणि स्वच्छ ऊर्जा या गोष्टींवर देशभरात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा निर्देशांक वाढला आहे.
✔️महाराष्ट्रासह केरळ, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या नऊ राज्यांनी सर्वाधिक समाधानकारक कामगिरी केली आहे.
✔️ २०१९ मध्ये सर्वाधिक चुरस असलेली १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश होते. ती संख्या २०२०-२१ मध्ये १२ वर गेली आहे.
✔️ प्रत्येक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीनुसार भारताचा निर्देशांक तयार केला जातो.
✔️डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेला हा निर्देशांक उपक्रम, देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठीचं एक मूलभूत साधन ठरले आहे.
✔️ यामुळे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धा वाढली आहे.
✔️राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच संयुक्त राष्ट्र संघटना, भारतातील सांख्यिकी आणि. कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि मुख्य केंद्रीय मंत्रालयांशी विस्तृत चर्चा करून नीती आयोगाने हे निर्देशांक तयार केले आहेत.
24 June 2021
अंकगणित प्रश्नसंच
Q1) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज.
1) 10999✅
2) 11110
3) 8888
4) 8999
Q2) 587, 678, 499, 591 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल?
1) 91
2) 4
3) 87
4) 88✅
Q3) ज्यात 3 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती ?
1) 72✅
2) 80
3) 79
4) 81
Q4) सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?*
1) 87✅
2) 88
3) 89
4) 90
Q5) तीन अंकी दोन संख्येची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती आहे ?
1) 198
2) 199
3) 1999
4) 1998✅
Q6) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे.
1) सम संख्या + सम संख्या = सम संख्या
2) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
3) सम संख्या x सम संख्या = सम संख्या
4) विषम संख्या x विषम संख्या = सम संख्या✅
Q7) तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?
1) 900
2) 990
3) 998✅
4) 999
Q8) पाच क्रमावर विषम संख्यांचे बेरीज 295 येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
1) 60
2) 61
3) 62
4) 63✅
Q9) 7663 या संख्येतील 6 च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
1) 660
2) 630
3) 540✅
4) 450
Q10) पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
1) 15.5✅
2) 15
3) 14.5
4) 16.5
