Sunday 30 August 2020

1857 च्या पूर्वीचे उठाव :



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)

गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.
बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव - मराठवाड्यात

नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.
नेता - नौसोजी नाईक
प्रमुख ठाणे - नोव्हा
ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला. 
खानदेशातील भिल्लाचा उठाव

भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या. 
बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.
काजरसिंग नाईकचा उठाव:

1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.
-____________________________________

No comments:

Post a Comment