08 December 2025

भारतीय संविधानातील एकात्मिक वैशिष्ट्ये (Unitary Features)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1) मजबूत केंद्र (Strong Centre)

➤ Union List मधील विषय सर्वाधिक आणि महत्त्वाचे

➤ Concurrent List वरील विषयांवरही केंद्राचा अधिकार वरचढ

➤ Residuary Powers (शिल्लक विषय) केंद्र सरकारकडे

➤ भारत ‘विनाशकारी राज्यांचा संघ’ (Destructible States) – Article 3

  ➤ संसद राज्यांच्या संमतीशिवाय नावे, सीमा बदलू शकते


2) एकल संविधान (Single Constitution)

➤ संपूर्ण राष्ट्रासाठी एकच संविधान (जम्मू-कश्मीरचा अपवाद 2019 नंतर संपला)


3) लवचिक संविधान (Flexible Constitution)

➤ संसद साध्या बहुमताने अनेक तरतुदी बदलू शकते


4) राज्यांचे असमान प्रतिनिधित्व

➤ राज्यसभेतील जागा लोकसंख्येनुसार ठरवतात


5) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

➤ Article 352 – राष्ट्रीय आपत्ती

➤ Article 356 – राष्ट्रपती राजवट

➤ Article 360 – आर्थिक आपत्ती

➤ आपत्ती वेळी केंद्राचे पूर्ण नियंत्रण, राज्यांचे अधिकार स्थगित


6) एकल नागरिकत्व (Single Citizenship)

➤ संपूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व


7) एकात्मिक न्यायव्यवस्था (Integrated Judiciary)

➤ Supreme Court – High Courts – Subordinate Courts

➤ एकच न्यायव्यवस्था, केंद्र व राज्य दोन्हीकडे लागू

➤ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती, बदली, पदच्युती — राष्ट्रपतीमार्फत

➤ संसद दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करू शकते


8) राज्यपालांची नियुक्ती (Governor’s Appointment)

➤ Article 155 नुसार राष्ट्रपती नियुक्ती करतात

➤ राज्यपाल केंद्राचे एजंट

➤ केंद्राचे नियंत्रण — उदा. विधेयके राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे (Art 200)


9) अखिल भारतीय सेवा (All India Services – Art 312)

➤ IAS, IPS, IFS – नियुक्ती व प्रशिक्षण केंद्र, कार्यरत राज्ये

➤ Joint Control प्रणाली

  ➤ अंतिम नियंत्रण – केंद्र

  ➤ तात्काळ नियंत्रण – राज्य

➤ डॉ. आंबेडकरांचे मत: प्रशासनाचा उच्च दर्जा राखण्यासाठी AIS आवश्यक


10) एकात्मिक यंत्रणा (Integrated Machinery)

➤ CAG (लेखापरीक्षण) – केंद्र व राज्यांचे हिशोब तपासते; नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे

➤ ECI (निवडणूक आयोग) – लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका; नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे

➤ State Public Service Commission (SPSC)

  ➤ नियुक्ती – राज्यपाल

  ➤ हटवणे – फक्त राष्ट्रपती

➤ Article 355 – राज्यांचे संरक्षण ही केंद्राची जबाबदारी

  ➤ बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून वाचवणे

  ➤ आवश्यकतेनुसार केंद्राचा हस्तक्षेप

स्थानिक स्वराज्य संस्था : प्रमुख पदे



🔶 ग्रामपंचायत 

➤ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक

➤ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच

➤ ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक

➤ ग्रामसभेचे अध्यक्ष – सरपंच

➤ सरपंचाच्या अनुपस्थितीत – उपसरपंच


🔶 पंचायत समिती 

➤ पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख – गटविकास अधिकारी (BDO)

➤ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सभापती

➤ पंचायत समितीचा सचिव – गटविकास अधिकारी

➤ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव – BDO

➤ पंचायत समितीचे पदसिद्ध अध्यक्ष – उपसभापती

➤ पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव – विस्तार अधिकारी


🔶 जिल्हा परिषद 

➤ जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख – मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

➤ जिल्हा परिषदेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – जिल्हा परिषद अध्यक्ष

➤ जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO)

➤ जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्ष

➤ जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव – Dy. सव


🔶 जिल्हा आमसभा 

➤ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष – पालकमंत्री

➤ जिल्हा आमसभेचे सचिव – जिल्हाधिकारी


🔶 जिल्हा नियोजन व विकास मंडळ ➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ सचिव – जिल्हाधिकारी


🔶 नगरपालिका 

➤ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – मुख्याधिकारी

➤ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – नगराध्यक्ष

➤ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव – मुख्याधिकारी


🔶 महानगरपालिका

➤ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – आयुक्त

➤ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – महापौर

➤ महानगरपालिकेचा सचिव – आयुक्त

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय खनिज वितरण (Combine Special)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔶 धातु खनिजे

➤ मॅगनीज – भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग

➤ लोहखनिज – चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग

➤ बॉक्साइट – कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा

➤ क्रोमाईट – भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी

➤ कायनाईट – भंडारा, गोंदिया

➤ टंगस्टन – नागपूर

➤ गॅलियम – नागपूर

➤ सिझियम – भंडारा, गोंदिया

➤ व्हॅनेडियम – भंडारा, गोंदिया


🔶 अधातु खनिजे

➤ चुनखडी – यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहिल्यानगर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग

➤ डोलोमाईट – यवतमाळ, गडचिरोली, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर

➤ सिलिकामय वाळू – सिंधुदुर्ग, रत्नागिरी

➤ जांभा (Laterite) – कोकण, पूर्व विदर्भ, कोल्हापूर, सातारा

➤ बेसाल्ट – पूर्व विदर्भ व कोकण वगळता महाराष्ट्रात सर्वत्र

➤ ग्रॅनाइट व पट्टिताश्म – चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग

➤ वालुकाश्म – चंद्रपूर, नागपूर, अमरावती

➤ क्वार्टझाइट – भंडारा, गोंदिया

➤ संगमरवर – नागपूर

➤ बराइट – कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर

➤ अभ्रक (Mica) – पूर्व विदर्भ


🔶 इतर खनिज साधनसंपत्ती

➤ बांधकाम सामग्री, चिनी माती, लिथोमार्च, काव, पिवळी व पांढरी माती – सर्वत्र उपलब्ध

➤ मीठ – कोकण

➤ खनिज जल – कोकण

व्ही. टी. कृष्णम्माचारी समिती, 1960

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती

🔹 स्थापना : 1960

🔹 अहवाल सादर : 1962

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीव्र गतीने स्थापन करावी

➤ प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा

➤ विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा

➤ विकास कार्यक्रमात सहकारी संस्था व कर्मचारी प्रशिक्षणाला प्राधान्य

➤ जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक


💠 तखतमल जैन समिती, 1966

🔹 स्थापना : 17 जुलै 1966

🔹 अहवाल सादर : 28 फेब्रुवारी 1967

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात

➤ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा

➤ स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज यंत्रणा असावी

➤ देखरेख, नियंत्रण व विकास कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे


💠 अशोक मेहता समिती, 1977

🔹 स्थापना : 12 डिसेंबर 1977

🔹 अहवाल सादर : 21 ऑगस्ट 1978

🔹 सदस्य : (एकूण 12)

➤ प्रकाशसिंह बादल

➤ एम. जी. रामचंद्रन

➤ इ. एम. एस. नबूद्रिपाद

➤ मंगलदेव कवर

➤ अण्णासाहेब शिंदे

➤ मोहम्मद अली खान

➤ बी. शिवरामन

🔹 सदस्य सचिव : एस. के. राव

🔹 एकूण शिफारसी : 132

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था (जिल्हा परिषद व मंडल पंचायत)

➤ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांची मंडल पंचायत

➤ पंचायत निवडणुकांत सर्व स्तरावर राजकीय पक्षांचा खुला व अधिकृत सहभाग असावा

Group D साठी महत्त्वाचे प्रश्न


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


--------------------------------------


01) "द्रव सर्व दिशांना समान दाब प्रसारित करतो" हे विधान कोणत्या नियमाशी संबंधित आहे ?

👉  पास्कलचा नियम



02) क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता ?

👉  मॅग्नेशियम



03) पिवळ्या काविळीचा (जॉन्डिस) कोणत्या अवयवाचा रोग आहे ?

👉 यकृत / लिव्हर



04) अशोकाचे अभिलेख सर्वप्रथम कोणी वाचले ?

👉  जेम्स प्रिन्सेप


05) अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला ?

👉  उपगुप्त


06) कोणता मोगल बादशहा अशिक्षित होता ?

👉  अकबर


07) अमृतसर शहराची स्थापना कोणी केली ?

👉  गुरु रामदास



08. गदर पक्षाचा संस्थापक कोण होता ?

👉  लाला हरदयाल


09. सिख इतिहासातील ‘लंगर’ परंपरा कोणी सुरू केली ?

👉  गुरु अंगद देव



10) सर्वात प्राचीन वेद कोणता ?



11) एल.पी.जी. गॅसमध्ये काय असते ?

👉  ब्यूटेन


12) पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?

👉 1951 मध्ये


13) चिनी प्रवासी ह्वेनसांगने कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले ?

👉  नालंदा


14) कोणता रक्तगट सर्वदाता (Universal Donor) म्हणून ओळखला जातो ?

👉  "O Negative"



15) मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?

👉  206


16) सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

👉  जीवनसत्त्व D


17) मादी अ‍नाफिलीस डास चावल्याने कोणता रोग होतो ?

👉  मलेरिया


18) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

👉  अलेक्झांडर ग्रॅहम बेल



19) प्रकाशाचा वेग किती असतो ?

👉  3,00,000 कि.मी./सेकंद


20) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम कोणी सांगितले ?

👉  कोपरनिकस

राज्य वित्त आयोग

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



💠 स्थापना व घटनात्मक तरतूद

🔹 स्थापना : 23 एप्रिल 1994

🔹 घटनात्मक तरतूद :

◆ कलम 243(I) — राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे राज्य सरकारवर बंधनकारक

◆ 73 वी घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत, आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन करणे आवश्यक

◆ राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे आयोगाची रचना, सदस्यांची पात्रता व निवड पद्धत निश्चित करेल

◆ कलम 243(I) — पंचायतींसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो

◆ कलम 243(Y) — नगरपालिकांसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो


💠 रचना

🔹 आयोगामध्ये 1 अध्यक्ष + 4 सदस्य

◆ अध्यक्ष : विद्यमान / सेवानिवृत्त सनदी सेवक (प्रशासन व वित्त यामध्ये विशेष ज्ञान)


🔹 सदस्यांना आवश्यक ज्ञान / अनुभव 

◆ शासनाच्या वित्त व लेखा विभागाचे विशेष ज्ञान

◆ वित्तीय बाबी व प्रशासनाचा परिपूर्ण अनुभव

◆ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान

◆ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान


🔹 सदस्य सचिव : 

◆ किमान भारतीय प्रशासकीय सेवेतला कनिष्ठ प्रशासनिक दर्जाचा अधिकारी


💠 कार्यकाल व नियुक्ती

🔹 कार्यकाल : अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल राज्यपाल निश्चित करतो

🔹 पुनर्नियुक्ती : अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्ती पात्र

🔹 राजीनामा :

◆ अध्यक्ष व सदस्य — राज्यपालांना राजीनामा सादर करतात

बलवंतराय मेहता समिती, 1957

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 स्थापना : 16 जानेवारी 1957

🔹 अध्यक्ष : बलवंतराय मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री)

🔹 सदस्य :

➤ फुलसिंग ठाकूर

➤ बी. जी. राव

➤ डी. पी. सिंग

🔹 अहवाल सादर : 24 नोव्हेंबर 1957

🔹 शिफारशी लागू : 12 जानेवारी 1958

🔹 स्थापना उद्देश :

➤ समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा योजनांचे परीक्षण

➤ अमलबजावणीमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचविणे


💠 महत्त्वाच्या शिफारशी

🔹️त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 

➤ जिल्हा, गट (मध्य), गाव

➤ जिल्हा स्तर – जिल्हा परिषद

➤ मध्य स्तर – पंचायत समिती

➤ गाव स्तर – ग्रामपंचायत

🔹️पंचायत समिती विकासाचा प्रमुख घटक 

➤ पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व

➤ लोकसंख्या 80,000 पेक्षा जास्त नसावी

🔹️अध्यक्षीय व सदस्य रचना 

➤ जिल्हाधिकारी – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष

➤ ग्रामपंचायत – थेट निवड

➤ पंचायत समिती व जिल्हा परिषद – अप्रत्यक्ष निवड

🔹️संस्थांची भूमिका 

➤ पंचायत समिती – कार्यकारी संस्था

➤ जिल्हा परिषद – सल्लादायी, समन्वयक व पर्यवेक्षक संस्था

🔹️प्रशासनिक तरतुदी 

➤ ग्रामसेवक – ग्रामपंचायतीचा विकास सचिव

🔹️आर्थिक तरतुदी 

➤ संपत्ती कर

➤ बाजार कर

➤ सरकारी अनुदाने

🔹️निवडणूक व समाज प्रतिनिधित्व 

➤ कर न देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाही

➤ दोन स्त्रिया व एससी-एसटी मधील प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य

➤ दोन किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायतीची स्थापना

🔹️इतर शिफारशी 

➤ पंचायत समितीचे गठन ग्रामपंचायतद्वारे अप्रत्यक्ष निवड

➤ जिल्हा परिषदेमध्ये लोकसभा, विधानसभा सदस्य व पंचायत समिती सभापती यांचे सदस्यत्व

➤ आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना प्राधान्य

➤ 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापना

➤ लोकशाहीचे विकेंद्रीकरण


पंचायत राज — पार्श्वभूमी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१. प्रारंभीची प्रशासकीय सुधारणा

➤ 1772 – वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली

➤ 1773 – Regulating Act लागू

➤ 1784 – Pitts India Act (Regulating Act मधील त्रुटी दूर करण्यासाठी)


२. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ

➤ 1882 – लॉर्ड रिपन यांनी Local Self Government Act केला

➤ तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्ड स्थापन

➤ बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त

➤ लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक (Father of Local Self Government in India)


३. पंचायत राज संकल्पना

➤ रामराज्य – महात्मा गांधींचे आदर्श स्वप्न

➤ पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला


४. महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम

➤ 1952 – Community Development Programme प्रारंभ

➤ 1953 – National Extension Service (NES)

➤ 1952 – Family Planning Programme (मुंबई) सुरू

➤ 1965 – कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित


५. इतर महत्त्वपूर्ण कायदे / घटना

➤ 1954 – भारतरत्न पुरस्कार सुरू

➤ 1955 – भारतीय नागरिकत्व कायदा (Citizenship Act)

➤ 1958 – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम

➤ 1962 – महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा (Land Ceiling) कायदा

➤ 1975 – या कायद्यात सुधारणा


६. पंचायत राजविषयी समित्या (महाराष्ट्र संदर्भात)

➤ महाराष्ट्र शासनाने बलवंतराव मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली

➤ अध्यक्ष : तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक

➤ 1961 – वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला

➤ 1961 – जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम


७. महाराष्ट्रातील पंचायत राज स्वीकार

➤ १ मे 1962 – महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकृत

➤ पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य


८. भारतातील पंचायत राज स्वीकार क्रम

1.नागौर, राजस्थान – २ ऑक्टोबर 1959

2.आंध्रप्रदेश – ११ ऑक्टोबर 1959

3.आसाम – 1960

4.तमिळनाडू/मद्रास – 1960

5.कर्नाटक – 1960

6.ओरिसा – 1960

7.पंजाब – 1960

8.उत्तर प्रदेश – 1960

9.महाराष्ट्र – १ मे 1962

10.पश्चिम बंगाल – ऑक्टोबर 1964


९. महाराष्ट्रातील 1965 मधील महत्त्वाच्या घटना

➤ जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका

➤ महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू

➤ जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात

➤ ग्राम पोलीस अधिनियम लागू


१०. जिल्हा नियोजन आयोग (1974)

➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ उपाध्यक्ष – विभागीय आयुक्त

➤ सचीव – जिल्हाधिकारी

शरीरात तयार होणारी (Non-Essential) अमिनो आम्ले

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1️⃣ प्रोलिन (Proline)

➤ कोलेजन तयार करण्यात मदत, त्वचा, हाडे व ऊती मजबूत करतो

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


2️⃣ सेरीन (Serine)

➤ मेंदूचे कार्य, DNA निर्मिती, चरबी पचनास मदत

➤ स्रोत: कडधान्ये


3️⃣ ल्यूटामाइन (Glutamine)

➤ इम्युनिटी, स्नायू पुनर्बांधणी, आतड्यांचे आरोग्य

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


4️⃣ अस्पारॅटिक आम्ल (Aspartic Acid)

➤ ऊर्जा निर्माण, हार्मोन्स तयार करण्यात उपयोगी

➤ स्रोत: कडधान्ये


5️⃣ अस्पारॅजीन (Asparagine)

➤ नसांच्या संदेशावहनात मदत, अमोनिया संतुलन

➤ स्रोत: हिरवी भाज्या


6️⃣ सिस्टीन (Cysteine)

➤ अँटिऑक्सिडंट तयार करण्यास मदत, केस, त्वचा, नखे मजबूत

➤ स्रोत: मासे, चिकन


7️⃣ ग्लायसिन (Glycine)

➤ झोप सुधारते, कोलेजन, स्नायू, हिमोग्लोबिनसाठी आवश्यक

➤ स्रोत: शेंगदाणे, बदाम, काजू


8️⃣ ल्यूटॅमिक आम्ल (Glutamic Acid)

➤ मेंदूतील सिग्नल्स, शिकणे व स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे

➤ स्रोत: शेंगदाणे, बदाम, काजू


9️⃣ अ‍लानिन (Alanine)

➤ ग्लुकोज निर्माण, व्यायामानंतर थकवा कमी

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


🔟 टायरोसीन (Tyrosine)

➤ Dopamine, Adrenaline, Thyroxine हार्मोन्स तयार

➤ स्रोत: मासे, चिकन

01 December 2025

Polity PYQ

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


प्र. १) स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

उत्तर: सी. राजगोपालचारी


प्र. २) अविश्वास प्रस्तावा संदर्भात: (अ) राज्यघटनेत तरतूद नाही. (ब) तो फक्त लोकसभेत होतो.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ३) DPSP बाबत— (अ) सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठी. (ब) न्यायप्रविष्ट नाहीत.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ४) राष्ट्रीय विकास परिषदेत कोण असतात?

उत्तर: पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री


प्र. ५) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कुठे नमूद आहे?

उत्तर: DPSP – कलम ५१


प्र. ६) दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभा जागा असण्याचे योग्य स्पष्टीकरण?

उत्तर: कारण व विधान दोन्ही बरोबर आणि कारण योग्य स्पष्टीकरण


प्र. ७) Attorney General बद्दल चूक विधान कोणते?

उत्तर: ते लोकसभेत मतदान करू शकतात


प्र. ८) आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती आवश्यक आहे का?

उत्तर: नाही


प्र. ९) कलम ३६० कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे?

उत्तर: वित्तीय (आर्थिक) आणीबाणी


🏛️ MPSC संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा २०१८ – Polity PYQ

प्र. १०) कोणत्या पाणी तंट्यात कर्नाटक समाविष्ट नाही?

उत्तर: वंशधारा


प्र. ११) संविधानाचा ‘आत्मा’ कोणते कलम?

उत्तर: कलम ३२


प्र. १२) संविधान सल्लागार म्हणून कोण होते?

उत्तर: सर बी. एन. राव


प्र. १३) मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली?

उत्तर: ४२ वी दुरुस्ती (१९७६)


प्र. १४) Anti-Defection कायदा कोणत्या दुरुस्तीने लागू झाला?

उत्तर: ५२ वी दुरुस्ती (१९८५)


प्र. १५) UPSC/MPSC स्थापनेकरीता कलम कोणते?

उत्तर: कलम ३१५


प्र. १६) मंत्रीपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या उत्तरदायी— कोणते कलम?

उत्तर: कलम ७५(३)


प्र. १७) एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का?

उत्तर: होय

विज्ञानाचे सर्व प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


① खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये (Intradermal) दिली जाते? — बी.सी.जी. (BCG)


② मानवी शारीरिक अवयवांसाठी कोणती रंग कोडेड पिशवी वापरतात? — पिवळी पिशवी (Yellow Bag)


③ आहारातील प्रोटीन कमतरतेमुळे कोणता रोग होतो? — सुझवटी (Kwashiorkor)


④ सस्तन प्राण्यांची लक्षणे ओळखा:  — अंगावर केस असणे, मादीमध्ये स्तन ग्रंथी असणे, काही सस्तन प्राणी अंडी घालतात


⑤ माशांबद्दलची विधाने ओळखा: जलीय जीवन, हृदयाला दोन कप्पे, शीत रक्ताचे, शरीरावर खवले. — जलीय जीवन, शीत रक्ताचे, शरीरावर खवले


⑥ हायड्राच्या निमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? — हिप्नोटॉक्सिन (Hypnotoxin)


⑦ शेवाळांचा गट आणि उदाहरण ओळखा: हिरवा शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ. — हिरवा शेवाळ - स्पायरोगायरा (Spirogyra)


⑧ फळ पिकवणारा हार्मोन कोणता आहे? — इथायलीन (Ethylene)


⑨ वनस्पती रोग आणि रोगकारक योग्य जोडी लावा: ब्लॅक स्टेम रस्ट. — ब्लॅक स्टेम रस्ट - बुरशी (Fungus)


⑩ कास्य (Bronze) कोणत्या धातूंचे मिश्रण आहे? — तांबे (Copper) आणि कथील (Tin - Sn)


⑪ जिओलाईटचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? — उत्प्रेरक (Catalyst) किंवा शोषक (Absorber)


⑫ फॉर्मल डिहाइडच्या दोन मोल्सपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळतो? — ४ ग्रॅम


⑬ खालील विधान चुकीचे आहे: जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो. — हे विधान चुकीचे आहे, कारण जैविक पदार्थांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इत्यादी घटकही असतात


⑭ ध्वनी प्रसारणादरम्यान कणांची हालचाल पुढे-मागे होते, तेव्हा कोणत्या प्रकारची तरंग निर्माण होते? — अनुतरंग (Longitudinal Wave)


⑮ दृश्य प्रकाशाची तरंगलांबी किती नॅनोमीटर दरम्यान असते? — ४०० ते ७०० नॅनोमीटर

नॅशनल काॅन्फरन्स

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद)


🔹 स्थापना: डिसेंबर 1883 (कलकत्ता)

🔹 संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी


💠 पहिले अधिवेशन:

▫️ कलकत्ता, 1883

▫️ देशभरातून 100 प्रतिनिधी उपस्थित

▫️ भारतीयांनी देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले


🔹 दुसरे अधिवेशन: 25 डिसेंबर 1885, कलकत्ता

▫️ महाराष्ट्रातून उपस्थित: विश्वनाथ नारायण मंडलिक (व्ही. एन. मंडलिक)


📚 दुसऱ्या अधिवेशनात सादर केलेल्या मागण्या:

▫️ सनदी सेवेत भारतीयांना प्रवेश

▫️ न्याय शाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या करणे

▫️ सरकारी मुलकी व लष्करी खर्च कमी करणे

▫️ विधिमंडळात लोकप्रतिनिधींना अधिक स्थान देणे व सहकार्य करणे


📒 राष्ट्रीय काँग्रेस संदर्भ:

▫️ 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले

▫️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी व व्ही. एन. मंडलिक उपस्थित नव्हते

▫️ दुसरे अधिवेशन 1886 साली कलकत्त्यात; अध्यक्ष: दादाभाई नौरोजी (पहिले पारसी अध्यक्ष)

▫️ इंडियन असोसिएशन/इंडियन नॅशनल असोसिएशन व नॅशनल काॅन्फरन्स विलीन


✍️ ब्लंट मत: "ही परिषद राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे."

▫️ राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची ही पहिली पायरी

नरेगा योजना (MNREGA) माहिती:



🔹 कायदा व सुरुवात:

▪️NREGA Act: 2005 (रोजगारासंदर्भात कायदा केलेली पहिली योजना)

▪️सुरूवात: 2 फेब्रुवारी 2006, अनंतपुर, आंध्रप्रदेश


🔹 उद्दिष्ट:

▪️ग्रामीण बेरोजगारी कमी करणे

▪️ग्रामीण भागासाठी रोजगाराची हमी


🔹 रोजगाराची हमी:

▪️सामान्य ग्रामीण भाग: 100 दिवस रोजगार

▪️दुष्काळग्रस्त भाग: 150 दिवस रोजगार

▪️आदिवासी (वन हक्क कायद्यानुसार अधिकार): 150 दिवस रोजगार


🔹 प्रारंभिक टप्पा:

▪️सुरुवात 200 जिल्ह्यांमधून (सर्वाधिक जिल्हे बिहारमध्ये; गोव्यातील एकही जिल्हा नव्हता)

▪️पहिल्या टप्प्यात विलीन झालेल्या योजना:

🔹 कामाच्या बदल्यात अन्न

🔹 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना


🔹 संपूर्ण भारतात विस्तार:

1 एप्रिल 2008: नरेगा संपूर्ण भारतात लागू

2 ऑक्टोबर 2009: नाव बदलून मनरेगा (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act)


🔹 मजुरी:

▪️सुरुवातीला दर: 120 रू. प्रति दिवस (Flore rate / वास्तविक मजुरी दर)

▪️सर्वाधिक मजुरी: हरियाणा

▪️6 जानेवारी 2011 पासून मजुरी दर ठरतो CPI for Agricultural Labour आधारावर

लोकसभेचे सभापती (Speaker of Lok Sabha)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔸️वेतन व भत्ते

➤ सभापतींचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केलेले असतात।


🔸️मतदानाचा अधिकार

➤ सभापतींना साधारण परिस्थितीत मतदान करता येत नाही।

➤ समान मत विभागणी (tie) झाल्यासच सभापती निर्णायक मत (casting vote) देतात।


🔸️राजीनामा

➤ सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे सादर करतात।


🔸️पदावरून दूर करण्याचा ठराव

➤ सभापतींच्या पदावरून हटविण्यासंबंधी ठराव विचाराधीन असेल, तेव्हा ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत।

➤ मात्र त्यांना भाषण करण्याचा व कार्यवाहीत सहभागी होण्याचा अधिकार असतो।


🔸️हटविण्याच्या ठरावाच्या वेळी मतदान

➤ अशा वेळी सभापती सभागृहामध्ये पहिल्या फेरीत मतदान करू शकतात।


🔸️अर्थ विधेयकासंबंधी अधिकार

➤ अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते।

➤ कोणते विधेयक ‘अर्थ विधेयक’ आहे की नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार सभापतींना आहे।


🔹️ लोकसभेचे उपसभापती (Deputy Speaker)

🔸️राजीनामा

➤ उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात।


🔸️संयुक्त अधिवेशनात भूमिका

➤ जर लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदीय संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राज्यसभेचे उपसभापती भूषवतात


🔹️ महत्त्वपूर्ण तथ्ये

🔸️लोकसभेचे पहिले उपसभापती

➤ एम. अनंतसयनम अय्यंगार


🔸️भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➤ श्रीमती मीरा कुमार

Budget MCQ महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) सरकारी कर्जाची सदस्यता आणि उपभोगाची प्रवृत्ती

➤ प्रश्न: लोक सरकारी कर्ज घेतल्यास उपभोगाची प्रवृत्ती का कमी होते?

➤ उत्तर: लोकांचे स्वतःकडील पैसे कमी होतात → खरेदी क्षमता कमी → बाजारातील मागणी कमी.


2) सार्वजनिक कर्जाचे परिणाम

➤ व्यक्तीची बचत प्रवृत्ती वाढते.

➤ सरकारच्या गुंतवणुकीचा दर वाढतो → आर्थिक वृद्धीला चालना.

➤ सामाजिक असमानता वाढते (श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब).


3) राजकोशीय धोरणाची उद्दिष्ट्ये

➤ स्त्रोतांचे उपलब्धीकरण (Allocation of resources).

➤ स्त्रोतांची वाटणी (Distribution of resources).

➤ आर्थिक वाढीस चालना देणे.


4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

➤ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प: आर. के. शमुकानंदन शेट्टी, 1947

➤ गणराज्यानंतरचा पहिला: जॉन मथाई (1950)

➤ निवडणुकीनंतरचा (1952): सी. डी. देशमुख


5) राजकोशीय धोरणाबद्दल विधान

➤ विधान: फक्त सरकारी जमा वाढवण्यावर भर → अयोग्य

➤ खरे: राजकोशीय धोरण = जमा (Revenue) + खर्च (Expenditure) दोन्हीवर भर.


6) रेल्वे अर्थसंकल्पासंबंधी समिती

➤ रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस: विवेक देवराॉय समिती


7) संसदेत अर्थसंकल्पाची तरतूद

➤ Annual Financial Statement संबंधित संविधान कलम: कलम 112

➤ इतर महत्त्वाची कलमे: कलम 110 (धन विधेयक), कलम 266 (संचित निधी), कलम 267 (आकस्मिक निधी)


8) शून्य आधारित अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य

➤ विधान: मागील वर्षाचा आधार घेतला जातो → नाही

➤ ZBB मध्ये प्रत्येक खर्च 'शून्य' पासून सिद्ध करावा लागतो.


9) पारंपरिक अर्थसंकल्पाचा उद्देश

➤ उद्देश: किती खर्च करायचा आहे?

➤ आउटकम बजेटिंग: काय साध्य करायचे?


10) आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी

➤ वितरित न झालेला निधी → लॅप्स (Laps) होतो


11) महसूली तूट आणि राजकोशीय तूट

➤ राजकोशीय तूट ≥ महसूली तूट

➤ राजकोशीय तूट = सरकारचे एकूण कर्ज, खर्चापेक्षा कमी नसते


12) शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर

➤ केंद्र सरकारने ZBB नेहमी वापरला नाही → फक्त एका वर्षी पूर्णपणे वापरले

➤ महाराष्ट्र: ZBB वापरणारे पहिले राज्य


13) जेंडर बजेट आणि आउटकम बजेट

➤ एकाच वेळी सुरुवात: 2005-06 (पी. चिदंबरम)

६ वी पंचवार्षिक योजना (1980-85)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️मुख्य मुद्दे

▪️कालावधी — 1980 ते 1985

▪️उपनाव — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना

▪️प्रतिमान — अग्निहोत्री, मान व अशोक रुद्र (Open Consistency Model)

▪️मुख्य भर — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

▪️लक्ष्य दर — 5.2%

▪️साध्य दर — 5.54%

▪️ऊर्जा — सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावर

▪️घोषणा — गरीबी हटाओ


🔹️राजकीय घडामोडी

➤ ऑपरेशन ब्लू स्टार : 3–6 जून 1984

➤ भोपाळ गॅस दुर्घटना : 2–3 डिसेंबर 1984


🔹️महत्त्वाच्या योजना / प्रकल्प

➤ लोखंड-पोलाद प्रकल्प :

  • सालेम (TN)

  • विशाखापट्टणम (AP)

➤ IRDP : 2 ऑक्टोबर 1980

➤ दुसरा 20 कलमी कार्यक्रम : 14 जानेवारी 1982

➤ 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण (₹200 Cr+) : 15 एप्रिल 1980


🔹️मूल्यमापन

➤ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली

➤ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित

➤ आर्थिक वाढीचा दर प्रथमच 5% पेक्षा अधिक

कंबाईन परीक्षेच्या दृष्टीन काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या ☑️


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

पंचायत राज — पार्श्वभूमी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. प्रारंभीची प्रशासकीय सुधारणा

➤ 1772 – वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली

➤ 1773 – Regulating Act लागू

➤ 1784 – Pitts India Act (Regulating Act मधील त्रुटी दूर करण्यासाठी)


२. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ

➤ 1882 – लॉर्ड रिपन यांनी Local Self Government Act केला

➤ तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्ड स्थापन

➤ बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त

➤ लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक (Father of Local Self Government in India)


३. पंचायत राज संकल्पना

➤ रामराज्य – महात्मा गांधींचे आदर्श स्वप्न

➤ पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला


४. महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम

➤ 1952 – Community Development Programme प्रारंभ

➤ 1953 – National Extension Service (NES)

➤ 1952 – Family Planning Programme (मुंबई) सुरू

➤ 1965 – कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित


५. इतर महत्त्वपूर्ण कायदे / घटना

➤ 1954 – भारतरत्न पुरस्कार सुरू

➤ 1955 – भारतीय नागरिकत्व कायदा (Citizenship Act)

➤ 1958 – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम

➤ 1962 – महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा (Land Ceiling) कायदा

➤ 1975 – या कायद्यात सुधारणा


६. पंचायत राजविषयी समित्या (महाराष्ट्र संदर्भात)

➤ महाराष्ट्र शासनाने बलवंतराव मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली

➤ अध्यक्ष : तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक

➤ 1961 – वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला

➤ 1961 – जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम


७. महाराष्ट्रातील पंचायत राज स्वीकार

➤ १ मे 1962 – महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकृत

➤ पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य


८. भारतातील पंचायत राज स्वीकार क्रम

1.नागौर, राजस्थान – २ ऑक्टोबर 1959

2.आंध्रप्रदेश – ११ ऑक्टोबर 1959

3.आसाम – 1960

4.तमिळनाडू/मद्रास – 1960

5.कर्नाटक – 1960

6.ओरिसा – 1960

7.पंजाब – 1960

8.उत्तर प्रदेश – 1960

9.महाराष्ट्र – १ मे 1962

10.पश्चिम बंगाल – ऑक्टोबर 1964


९. महाराष्ट्रातील 1965 मधील महत्त्वाच्या घटना

➤ जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका

➤ महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू

➤ जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात

➤ ग्राम पोलीस अधिनियम लागू


१०. जिल्हा नियोजन आयोग (1974)

➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ उपाध्यक्ष – विभागीय आयुक्त

➤ सचीव – जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶️पार्श्वभूमी

🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 करण्यात आले.


🔹️ अधिनियम 1 जून 1959 पासून लागू झाला.


🔹️ हा अधिनियम महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू.


🔹️ राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायत स्थापन.


🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 – कलम 5

  ▪️ मान्यता: 23 जानेवारी 1959

  ▪️ लागू: 1 जून 1959


🔹️ लोकशाही विकेंद्रीकरणातील तळाचा घटक – ग्रामपंचायत


🔹️ महाराष्ट्रात एकूण 28,000 ग्रामपंचायती (लोकराज्य मासिक).


🔶️महत्त्वाची तथ्ये

🔹️ भारताची पहिली ग्रामपंचायत – नागौर (राजस्थान) 20 ऑक्टोबर 1959


🔹️ महाराष्ट्रातील पहिली व जुनी ग्रामपंचायत – रहेमतपूर (सातारा)


🔹️ सर्वाधिक ग्रामपंचायती असलेले राज्य – उत्तर प्रदेश


🔹️ सर्वात कमी ग्रामपंचायती – केरळ


🔹️ एकही ग्रामपंचायत नसलेला जिल्हा – मुंबई शहर


🔹️ लातूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती – 787


🔹️ लातूरमधील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – मुरुड


🔹️ आशियातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – अकलूज (सातारा)


🔹️ महसूलात अग्रेसर ग्रामपंचायत – कात्रज (पुणे)


🔹️ पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत – घाटाव (रायगड)


🔹️ ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत – देवगाव (अकोला)


🔶️ई-ग्रामपंचायत 💻

🔹️ ई-ग्रामपंचायत राबवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील पहिला ई-ग्रामपंचायत जिल्हा – हिंगोली


🔹️ ई-प्रशासन राबवणारे जिल्हे – नागपूर, सिंधुदुर्ग


🔹️ ऑक्टोबर 2016 पूर्वी – महा ऑनलाईन ‘संग्राम युवा’


🔹️ ऑक्टोबर 2016 नंतर – महा ऑनलाईन ‘आपले सरकार सेवा केंद्र’


🔶️प्रशासनिक माहिती

🔹️ संपूर्ण भारतातील ग्रामपंचायती शिखर परिषद – नवी दिल्ली


🔹️ 73 वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पहिली नव्याने स्थापन ग्रामपंचायत – मध्यप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील प्रशासकीय प्रमुख – ग्रामविकास मंत्रालय (सचिव)


🔹️ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या विषयांची एकूण संख्या – 29


🔹️ ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार – विभागीय आयुक्त / राज्य सरकार


🔹️ ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करणारा अधिकारी – जिल्हाधिकारी


🔹️ 2010 वर्ष – ‘ग्रामपंचायत वर्ष’ म्हणून घोषित


🔶️ग्रामपंचायत सदस्य संख्या

🔹️ महाराष्ट्र – किमान 07 / कमाल 17


🔹️ भारत – किमान 05 / कमाल 31

महत्वाच्या Conference Of The Parties (COP) परिषदा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶 COP म्हणजे काय

➤ Climate Change संदर्भातील UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) अंतर्गत होणारी सर्वोच्च वार्षिक परिषद


➤ उद्देश : हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान वित्त, तंत्रज्ञान हस्तांतरण, अनुकूलन व शमन उपाय ठरविणे


🔶 COP 27 – 2022 | शर्म अल शेख, इजिप्त 🇪🇬

➤ विकसनशील देशांसाठी Loss and Damage Fund स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

➤ हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाईवर भर

➤ अनुकूलन (Adaptation) बाबींवर विशेष लक्ष


🔶 COP 28 – 2023 | दुबई, संयुक्त अरब अमीरात 🇦🇪

➤ पहिला Global Stocktake पूर्ण – पॅरिस करार अंमलबजावणीचा सामूहिक आढावा

➤ Fossil fuels पासून transition away करण्याची सामूहिक मान्यता

➤ नवीकरणीय ऊर्जेचा वापर तिप्पट करण्याचा जागतिक ठराव


🔶 COP 29 – 2024 | बाकू, अझरबैजान 🇦🇿

➤ Climate Finance हा मुख्य अजेंडा

➤ 2025 नंतरसाठी नवीन वित्तीय उद्दिष्ट (New Collective Quantified Goal – NCQG) ठरवणे

➤ विकसनशील देशांसाठी निधी उपलब्धतेवर चर्चा


🔶 COP 30 – 2025 | बेलेम, ब्राझील 🇧🇷

➤ Amazon Rainforest संरक्षणावर केंद्रित चर्चा

➤ NDCs च्या (Nationally Determined Contributions) अद्ययावतीकरणाचा टप्पा

➤ जैवविविधता व हवामान बदल यांचा समन्वय


🔶 COP 31 – 2026 | अंताल्या, तुर्की 🇹🇷

➤ पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन

➤ 1.5°C लक्ष्य साध्य करण्यासाठी दीर्घकालीन रोडमॅप

➤ विकसनशील–विकसित देशांमधील जबाबदारी वाटपावर भर

30 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. सीबीएसईने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून कोणत्या वर्गांसाठी 'कौशल्य शिक्षण' अनिवार्य केले आहे? – इयत्ता ६ ते ८


२. एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस कोणासोबत सुरू केले? – दिल्ली पोलिस


३. ७२ व्या वर्षी निधन झालेले अरुणाचलम वेल्लायन कोण होते? – उद्योगपती


४. ल्यूक लिटलर कोणत्या खेळात जगातील सर्वात तरुण क्रमांक १ खेळाडू बनला? – डार्ट्स


५. ३४ व्या वर्षी निधन झालेले हुमेन सागर कोण होते? – ओडिया गायक


६. जगात पहिल्यांदाच गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग निर्मूलन दिन कधी साजरा करण्यात आला? – १७ नोव्हेंबर


७. पोर्तुगालमध्ये आयोजित WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप २०२५ कोणी जिंकली? – भारत


८. खनिज विकासाला चालना देण्यासाठी चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात होणार आहे? – जम्मू आणि काश्मीर


९. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो? – २६ नोव्हेंबर


१०. इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा नाईटहूड मिळवणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे? – १७


११. पिलिया मलेनाडू नावाच्या जंपिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली? – कर्नाटक


१२. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले? – युनायटेड स्टेट्स


१३. जगात पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या विमानतळावर वायफाय ७ लाँच करण्यात आले? – ओमान


१४. चंद्रावर पहिल्यांदाच कोणत्या देशाने लहान आयर्न ऑक्साईड क्रिस्टल्स शोधले? – चीन


१५. खालीलपैकी कोणी एटीपी फायनल्स २०२५ चा किताब जिंकला? – जॅनिक सिन्नर

ोव्हेंबर - चालू घडामोडी 🔴


--------------------------------------


01) भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरण-XIX पिथोरागड येथे सुरू करण्यात आला आहे ? 

👉  नेपाळ



02) आयसीसी T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अ‍म्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

👉  रोहित शर्मा



03) कोणत्या राज्यात पोलावरम, मार्कपुरम आणि मदनपल्ले असे तीन नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत ? 

👉  आंध्र प्रदेश


04) 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान म्हणून कोणत्या शहराची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे ?

👉  अहमदाबाद



05) बहुचर्चित हेली गुब्बी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ? 

👉  इथिओपिया



06) कुमारी कमला यांचे वयाच्या 91व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्या खालीलपैकी कोणत्या मार्शल आर्ट्स नृत्याशी संबंधित होत्या ? 

👉  भरतनाट्यम


07) कोणत्या राज्यात पाणी सुरक्षा, तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी रायथन्ना मीकोसम नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ? 

👉  आंध्र प्रदेश


08) डॉ. वर्गीस कुरियन हे कोणत्या क्रांतीचे जनक होते, ज्यांची 104वी जयंती 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली ? 

👉  श्वेत क्रांती


09) भारत आणि कोणत्या देशामधील संरक्षण कराराअंतर्गत, हॅमर स्मार्ट शस्त्रे भारतात तयार केली जातील ? 

👉  फ्रान्स



10) जगातील सर्वात बलवान महिला 2025 चा किताब कोणी जिंकला ?

👉  जेमी बुकर



11) 53व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

👉  अ‍ना मॅक्सवेल मार्टिन



12) कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक रायफल/पिस्तूल अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले ? 

👉  तिसरे



━━━━━━━━━━━━━━━━

23 November 2025

History PYQ चे उत्तर दिले आहेत:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी


Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2


Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा


Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड


Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो


Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले


Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ


Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम


Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम


Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे


Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858


Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे


Q.13 विचारसरणी

साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन

राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार


Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →

भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर


Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम


Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना


Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद


Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी


Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार


Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी


Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद


Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट


Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल


Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)


Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर


Q12. जोड्या जुळवा –

➤ स्वदेशी – फ़साळकर

➤ वंगभंग – वासुदेव साठे

➤ किचकवध – खाडिलकर

➤ story – भीमराव


Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण


Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण


Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ


Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर


Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण


Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा


Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी


Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव


Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे


Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू


Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी


Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज


Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न


Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915


Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे

           🔹️गोग आगरकर – टेंभू

           🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी


Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली

महाधिवक्ता (कलम १६५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

भारतीय संविधान : मूलभूत अधिकार (भाग – ३, कलम १२ ते ३५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. समतेचा अधिकार → कलम १४ ते १८  

   • कलम १४ : कायद्यापुढे समानता  

   • कलम १५ : धर्म, जात, लिंग, जन्मस्थानावर भेदभावास मनाई  

   • कलम १६ : सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी  

   • कलम १७ : अस्पृश्यतेचे उच्चाटन  

   • कलम १८ : पदव्यांचा वापर बंद  


2. स्वातंत्र्याचा अधिकार → कलम १९ ते २२  

   • कलम १९ : सहा स्वातंत्र्ये (भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघ, देशात मुक्त संचार, व्यवसाय)  

   • कलम २० : गुन्ह्याच्या खटल्यात संरक्षण (दोषसिद्धीपूर्वी शिक्षा नाही, दुहेरी शिक्षा नाही, स्वतःविरुद्ध साक्ष नाही)  

   • कलम २१ : जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण  

   • कलम २१A : ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण  

   • कलम २२ : अटक व नजरकैदेच्या वेळी संरक्षण (पोलिस कोठडी, न्यायिक कोठडी, वकील भेटण्याचा हक्क)  


3. शोषणाविरुद्धचा अधिकार → कलम २३–२४  

   • कलम २३ : मानव तस्करी व बेगार (सक्तीची मजुरी) बंद  

   • कलम २४ : १४ वर्षांखालील मुलांना कारखाने व धोकादायक कामात मजुरी बंद  


4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार → कलम २५–२८  

   • कलम २५ : अंतःकरणाच्या स्वातंत्र्यासह धर्म पालन व प्रचाराचे स्वातंत्र्य  

   • कलम २६ : धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  

   • कलम २७ : कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर लावता येणार नाही  

   • कलम २८ : सरकारी शाळेत धार्मिक शिक्षण सक्तीचे नाही  


5. संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार → कलम २९–३०  

   • कलम २९ : अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा हक्क  

   • कलम ३० : अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  


6. संविधानिक उपचारांचा अधिकार → कलम ३२ (आणि २२६)  

   • मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालय (कलम ३२) किंवा उच्च न्यायालय (कलम २२६) दाद मागता येते  

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : “कलम ३२ हे संविधानाचे हृदय व आत्मा आहे”

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


01) थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला ? 

उत्तर  👉  फातिमा बॉश



02) भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ? 

उत्तर  👉  गज लोक



03) ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ? 

उत्तर 👉  09



04) इंडिया पोस्टने कोणत्या आयआयटीमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड-थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे ? 

उत्तर  👉  आयआयटी दिल्ली



05) अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे ?  

उत्तर  👉  संयुक्त अरब अमिराती



06) प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट २०२५ कुठे आयोजित करण्यात आले होते ? 

उत्तर  👉  नवी दिल्ली



07) खालीलपैकी कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लूप्रिंटचे अनावरण केले ? 

उत्तर  👉  कर्नाटक



08) अलिकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर  👉  अमित अग्रवाल



09) सरयू वेलपुला कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत ? 

उत्तर  👉  26व्या



10) केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर  👉  संदीप प्रधान



11) 2026 च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (ITHF) वर्गात कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर  👉  रॉजर फेडरर


01) नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

👉  दहाव्यांदा 



02) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले ?

👉  सुवर्णपदक 



03) पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉  विवेक सिंगला 



04) कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे 'ओमेन' नावाचा ड्रोन विकसित केला आहे ‌?

👉  अमेरिका आणि युएई 



05) सूनापुर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे, हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत ?

👉  ओडिसा 



06) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले ?

👉  नवी दिल्ली


07) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?

👉  सिक्कीम 



08) दरवर्षी 'जागतिक दूरदर्शन दिवस' कधी साजरा करण्यात येतो ?

👉  21 नोव्हेंबर


01) भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

👉  पराग जैन



02) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

👉  महाराष्ट्र



03) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली ? 

👉  नवी दिल्ली



04) पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले ? 

👉  गोदरेज एरोस्पेस



05) भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले ? 

👉  गुवाहाटी



06) भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला ? 

👉  फ्रान्स



07) जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे ? 

👉  सिंगापूर



08) 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ? 

👉  सिक्कीम



09) 98व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या ? 

👉  अभिनेत्री



10) पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना 2025 - 26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ? 

👉  ओडिशा


काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔷 सोनाली मिश्रा – रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक


🔷 डॉ. अजय कुमार – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष


🔷 भानू प्रताप शर्मा – वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) अध्यक्ष


🔷 उमा कांजीलाल – IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू


🔷 अभिजात शेठ – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अध्यक्ष


🔷 एस. महेंद्र देव – पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष


🔷 ॲनालेना बेयरबॉक – संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील प्रमुख


🔷 डॉ. जेनिफर सिमन्स – सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष


🔷 दीपक बागला – NITI Aayog – Atal Innovation Mission संचालक


🔷 साहिल किनी – Reserve Bank Innovation Hub मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 नितीन गुप्ता – राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) अध्यक्ष


🔷 राजेश कुमार – महाराष्ट्र मुख्य सचिव


🔷 क्रिस्टी कोव्हेंट्री – IOC (International Olympic Committee) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष


🔷 अनुराधा ठाकूर – आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव


🔷 संजोग गुप्ता – ICC (International Cricket Council) मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 सुनील जयवंत कदम – SEBI कार्यकारी संचालक


🔷 केशवन रामचंद्रन – RBI कार्यकारी संचालक

वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) वनस्पतींचे प्रमुख गट


1. थॅलॉफायटा (Thallophyta) 

➤ सर्वात आद्य वनस्पतींचा गट

➤ शरीर थॅलससारखे — मुळे, खोड, पाने स्पष्ट नसतात

➤ क्लोरोफिल असतो → प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न स्वतः तयार करतात

➤ पाण्यात राहतात

➤ उदा. शैवाळ (Algae)


2. ब्रायोफायटा (Bryophyta) 

➤ 'जमिनीवरील पहिली वनस्पती'

➤ खरी मुळे नसून रायझॉईड्स असतात

➤ ओलसर, सावलीच्या ठिकाणी वाढतात

➤ प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. मॉस, लिव्हरवॉर्ट्स


3. टेरिडोफायटा (Pteridophyta) 

➤ खरी मुळे, खोड आणि पाने असतात

➤ संवहनी ऊतक (Xylem, Phloem) असते

➤ बीज नसतात, प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. फर्न (Fern)


4. जिम्नोस्पर्म (Gymnosperms) 

➤ बीज फळामध्ये संरक्षित नसतात (नग्नबीज)

➤ शंक्वाकृती झाडे, सदाहरित

➤ लाकूड उद्योगात महत्त्वाचे

➤ उदा. देवदार, पाईन, सायकोस


5. अँजिओस्पर्म (Angiosperms) 

➤ सर्वात विकसित वनस्पती

➤ फुलझाडे — बीज फळामध्ये सुरक्षित

➤ दोन उपगट:

➤ एकदलिकित (Monocot) — एक दलिका, तंतुमय मुळे, समांतर शिरा → उदा. गवत, ऊस, तांदूळ

➤ द्विदलिकित (Dicot) — दोन दलिका, मुख्य मुळ प्रणाली, जाळीदार शिरा → उदा. आंबा, वाटाणा, गुलाब


2) वनस्पतींचे इतर आधारांवर वर्गीकरण

1. आकारानुसार

➤ औषधी (Herbs) — लहान, मऊ खोडे → तुळस, कोथिंबीर, पालक

➤ झुडपे (Shrubs) — मध्यम उंची, फांद्या खालून → जास्वंद, केवडा

➤ झाडे (Trees) — उंच, मजबूत खोड → वड, आंबा, नीम


2. आयुष्यकालानुसार

➤ वार्षिक (Annuals) — १ वर्षात जीवनचक्र → तांदूळ, गहू, कापूस

➤ द्विवार्षिक (Biennials) — २ वर्षांत जीवनचक्र → गाजर, बीट, कांदा

➤ बहुवर्षीय (Perennials) — अनेक वर्षे जगणारी → नारळ, आंबा, चंदन


3. अन्ननिर्मितीनुसार

➤ स्वपोषी (Autotrophic) — स्वतः अन्ननिर्मिती (हिरवी पाने)

➤ परपोषी (Heterotrophic) —

➤ परजीवी → कुसळी, अमरबेल

➤ सपोषी → मनीप्लांट, मृत ऊतकांवर वाढणारे फंगस


3) महत्वाचे मुद्दे 

➤ सर्वात आद्य गट → थॅलॉफायटा

➤ जमिनीवरील पहिले झाड → ब्रायोफायटा

➤ पहिली संवहनी वनस्पती (Vascular plant) → टेरिडोफायटा

➤ नग्नबीज धारक → जिम्नोस्पर्म

➤ सर्वात विकसित व फुलझाडे → अँजिओस्पर्म

➤ एकदलिकित → तंतुमय मुळे | समांतर शिरा

➤ द्विदलिकित → नळीसदृश मुळे | जाळीदार शिरा

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ भ्रंशमूलक (faulted) व भेगीय ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले.

➤ दख्खनच्या 29 वेळा ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाले.

➤ दख्खनच्या लाव्हारसाने महाराष्ट्र पठाराचा सुमारे 90% भाग व्यापला, म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खन पठार असेही म्हणतात.


🔹️कालखंड

➤ क्रेटेशियस (70–135 मिलियन वर्षापूर्वी)


🔹️आकारमान व उंची

➤ लांबी: पश्चिम–पूर्व 750 किमी, उत्तर–दक्षिण 700 किमी

➤ उंची: सुमारे 450 मी., पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होते

➤ पठाराचा उतार: पश्चिमेकडून पूर्वेकडे; पूर्वविदर्भात उतार उत्तर–दक्षिण दिशेने


🔹️खडक व मृदा

➤ खडक: बेसाल्ट, अग्नीजन्य

➤ मृदा: रेगुर / रेगुड (काळी कापसाची मृदा)


🔹️पठाराची जाडी

➤ पश्चिमेस जास्त (सुमारे 2 किमी), पूर्वेस कमी


🔹️भौगोलिक सीमा

➤ उत्तर: सह्याद्री पर्वत

➤ दक्षिण: कर्नाटक व तेलंगणा

➤ पश्चिम: सह्याद्री पर्वत

➤ पूर्व: सातपुडा पर्वताच्या दिशेने उतार


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले (river valley plateau)

➤ पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत असून, नद्यांचे खोरे पठाराची रचना घडवतात

सातपुडा पर्वत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ सातपुडा पर्वताचा काही भाग वल्लीकरण व उर्ध्वगामी भु-हालचालीमुळे निर्माण झाला आहे.

➤ पर्वत गटपर्वत / ठोकळ्याचा प्रकाराचा आहे.


🔹️कालखंड

➤ पॅलिझोईक कल्प (कॅब्रीयन शक)


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ लांबी: 900 किमी (सरासरी 800 किमी), पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेला

➤ रुंदी: 150–160 किमी

➤ उंची: सुमारे 1000 मी. (समुद्रसपाटीपासून)

➤ आकार: त्रिकोणाकृती


🔹️मुख्य भाग

➤ नंदुरबार जिल्ह्यातील भाग: अस्तंभा व तोरणमाळ डोंगर

➤ अमरावती जिल्ह्यातील भाग: गाविलगड डोंगर


🔹️भौगोलिक प्रक्रिया व परिणाम

➤ झीज / क्षरणामुळे बिहड (Bad land Topography) तयार झाले आहे.

➤ नद्या, झरे, ओढे आणि छोटे नदी प्रवाह पर्वताच्या पायथ्याला शिलापाद / पिडमॉट निर्माण करतात.

➤ पर्वतावरून तापी नदीचे पात्र दिसते.

तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

सामान्यज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती आहे?

​उत्तर: १६४६ मीटर


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

​उत्तर: गोदावरी


​प्रश्न: महाराष्ट्रात अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: सिंधुदुर्ग


​प्रश्न: जगातील सर्वात लांब नदी कोणती?

​उत्तर: नाईल


​प्रश्न: जगात सर्वात जास्त भूकंपाचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

​उत्तर: जपान


​प्रश्न: पिरामिड हे जागतिक आश्चर्य कोणत्या देशात आहे?

​उत्तर: इजिप्त


​प्रश्न: तेरेखोल नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे?

​उत्तर: कालावल खाडी


​प्रश्न: भारताचा मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?

​उत्तर: अहमदाबाद

​प्रश्न: महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते?

​उत्तर: वासुदेव बळवंत फडके


​प्रश्न: खजुराहो ची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत?

​उत्तर: मध्य प्रदेश


​प्रश्न: 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

​उत्तर: बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

​उत्तर: १३ एप्रिल १९१९


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

​उत्तर: रास बिहारी बोस


​प्रश्न: जन-गण-मन हे गीत कोणी लिहिले?

​उत्तर: रवींद्रनाथ टागोर


​प्रश्न: भारतीय वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली आहे?

​उत्तर: कलम २८०


​प्रश्न: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: माहिती अधिकार कायदा (RTI) कधी लागू झाला?

​उत्तर: २००५


​प्रश्न: भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

​उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू


​प्रश्न: मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत?

​उत्तर: भाग ४ (अ)


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

​उत्तर: डेसिबल


​प्रश्न: विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर


​प्रश्न: शरीरातील कोणत्या ग्रंथीला 'मास्टर ग्रंथी' म्हणतात?

​उत्तर: पियुषिका ग्रंथी (Pituitary Gland)


​प्रश्न: रक्ताचा सामू (pH) किती असतो?

​उत्तर: ७.४


​प्रश्न: हसविणारा वायू (Laughing Gas) म्हणून कोणत्या वायूला ओळखतात?

​उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N_2O)


​प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

​उत्तर: यकृत (Liver)


​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2O


​प्रश्न: दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते विशेष दल स्थापन केले आहे?

​उत्तर: फोर्स वन


​प्रश्न: नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल आहे?

​उत्तर: C-60


​प्रश्न: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार चा पिन कोड काय आहे?

​उत्तर: ४०००१६


​प्रश्न: माईक पोवेल या खेळाडूच्या नावावर कोणत्या खेळाचा विश्वविक्रम आहे?

​उत्तर: लांब उडी (Long Jump)


​प्रश्न: नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: कार रेसिंग


​प्रश्न: आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?

​उत्तर: २१ जून


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी (National Aquatic Animal) कोणते आहे?

​उत्तर: डॉल्फिन


​प्रश्न: मज्जाव या शब्दाचा अर्थ काय?

​उत्तर: बंदी


​प्रश्न: खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

​उत्तर: अंदाज घेणे


​प्रश्न: सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

​उत्तर: निरर्थक


​प्रश्न: महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते आहे?

​उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई


​प्रश्न: 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

​उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकर


​प्रश्न: संयुक्त राष्ट्रांचे (UNO) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: न्यूयॉर्क

21 November 2025

प्रार्थना समाज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

भारत छोडो आंदोलन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


भारत छोडो आंदोलन


8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Prelims

 2012 >> CLICK HERE>>


2013 >> CLICK HERE>>


2014 >> CLICK HERE>>


2015 >> CLICK HERE>>


2016 >> CLICK HERE>>


2017 >> CLICK HERE>>


2018 >> CLICK HERE>>


2019 >> CLICK HERE>>


2020 >> CLICK HERE>>


2021 >> CLICK HERE>>


2022 >> CLICK HERE>>

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा कालानुक्रम (क्रमवार पद्धत) खालीलप्रमाणे आहे:

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



| युरोपियन कंपनी   | भारतात आगमनाचा वर्ष   | प्रमुख स्थळ / केंद्र       | उद्दिष्ट                                     |

| ----------------      | ---------------------          | ------------------------  | -------------------------------    |

| पोर्तुगीज               | 1498 (वास्को-दा-गामा)   | कालिकत (कोझिकोड)| व्यापार (मसाल्यांचे)                 |

| डच (नेदरलँड)      | 1605                             | पुळवेल्ली (आंध्रप्रदेश)  | व्यापार (मसाले, कापूस)          |

| ब्रिटिश                 | 1608 (सुरत)                   | सुरत (गुजरात)            | ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार |

| डेन्मार्क               | 1616                               | त्रांकेबार (तामिळनाडू) | व्यापार                                  |

| फ्रेंच                    | 1664                               | सुरत, पुडुचेरी, चंद्रनगर| व्यापार व राजकीय प्रभाव       |


### विस्तृत माहिती:


1. पोर्तुगीज (Portuguese):


   * सर्वप्रथम भारतात आलेले युरोपियन.

   * 1498 साली वास्को-द-गामा कोझिकोडला पोहोचला.

   * गोवा हे त्यांचे मुख्य वसाहती ठिकाण बनले (1510 पासून).


2. डच (Dutch):


   * डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर भारतात आले.

   * प्रमुख व्यापार केंद्र: नागपट्टणम, पुळवेल्ली.

   * त्यांनी नंतर भारतातील व्यापार बंद करून इंडोनेशियाकडे लक्ष केंद्रित केले.


3. ब्रिटिश (British):


   * 1600 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन.

   * सुरत येथे 1608 साली पहिली फॅक्टरी स्थापन.

   * पुढे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे वसाहती निर्माण केल्या.


4. डेन्मार्क (Danish):


   * 1616 मध्ये भारतात प्रवेश.

   * त्रांकेबार व सर्पोर या ठिकाणी वसाहती.

   * 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती खरेदी केल्या.


5. फ्रेंच (French):


   * 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

   * पुडुचेरी, चंद्रनगर, माही, कराईकल इ. ठिकाणी वसाहती.

   * इंग्रजांशी संघर्ष (कार्नॅटिक युद्धे) – अखेरीस 1763 नंतर प्रभाव कमी.

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


तलाठी विशेष

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?

Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?

Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀 पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀 पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀 पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀 भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀 पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀 पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले :🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- 

सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - 

अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


 🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश


🏀 भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)


🏀 भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा*


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब