Sunday 21 May 2023

राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??


                                                   
 येणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट असलेली जाहिरात, नवीन विद्यार्थ्यांनादेखील सम पातळीत मिळत असलेली संधी या सर्व प्रश्वभूमीवर ही परीक्षा होत आहे.
आपण परीक्षेसाठी अभ्यास तर करणारच आहोत. त्याबद्दल काहीच शंका नाही. पण कितीही अभ्यास झाला तरी परीक्षा Hall मधील दडपण सहन करण्याची ताकद आपल्यात जोपर्यत येत नाही तोपर्यत Exam Clear होणं थोडं अवघड आहे. त्यामुळेच म्हणतात MPSC ही अभ्यासाइतकीच तुमच्या Temperament ची देखील परीक्षा आहे. Exam Hall मध्ये नक्की कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी Manage करता येतील याविषयीं आपण सविस्तर बोलू.
                       
❇️ 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं दडपण परीक्षा Hall मध्ये Manage व्हायला हवं. नाहीतर माझा अभ्यास झाला नाही, माझ्या एवढ्या Facts लक्षात राहतील का ,माझा अमुक विषयाचा अभ्यास पुर्ण झाला नाही, मला इतिहास जमतच नाही यासारखे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतात. पण एक लक्षात घ्या अभ्यासाची वेळ आता निघून गेली आहे. आता जे आहे ते आपल आणि जे नाही तेदेखील आपलंच असं म्हणण्याची वेळ असते.मग आपण इतक्या दिवस काय करत होतो हा प्रश्नादेखील शिल्लक राहतोच असो.जेवढी शिदोरी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे So no Excuse.

❇️ 2. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जेवढं वाचलंय ते सगळं माझ्या लक्षात राहायला हवं. हा, एक Limit पर्यत Facts लक्षात ठेवाव्याच लागतात त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात घ्या आपली परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे. Answers आपल्या समोर आहेत. त्यामुळे सर्व काही लक्षातच असलं पाहिजे असं काही नाही. प्रश्न आणि त्याचे पर्याय दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. So dont worry आता Study आठवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. Option समोर आल्यावर सर्व गोष्टी बरोबर आठवतात. पण त्यासाठी तुमची अभ्यासाची Revision मात्र खूप Strong हवी.

❇️ 3. आपल्या डोक्यातील Prejudices ( पूर्वग्रदूषिते )-

उदा.2020 चा Csat चा Paper Logical आणि थोडा Tough होता आता पण तसाच Paper येणार. आणि मी त्याच पद्धतीने सोडवणार. मित्रांनो हे जर इतकं सोपं असत तर आपण सगळेच परीक्षा पास झालो असतो. आयोगाने Paper कसा Set करावा हे आपण सांगू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की ज्याप्रमाणे आयोगाने Paper Set केलाय त्यानुसार आपल्याला Exam Hall मध्ये बदलावं लागेल.

❇️ 4. 390 Magic Figure - यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जास्त जागा असल्यावर येणारे Unnecessary दडपण. एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये पण Class 1 च्या सर्वात जास्त जागा इ. प्रकारचे प्रश्न मनात घोळायला लागतात. ज्यांचे 2-3 attempt झाले आहेत किंवा ज्यांचा पहिला Serious attempt आहे या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकत. त्यामुळे जागांच burden न घेता आपल्या Natural form वरती Concentrate करा. Outout नक्की भेटेल. 

❇️ 5. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच तुमच्या मानसिकतेची आहे, तुमच्या Confidence ची आहे. आपण शांत राहून प्रत्येक प्रश्नाला कस समोर जातो याची आहे. अभ्यासाला तर पर्याय नाहीच. पण त्यासोबतच वरती सांगितलेल्या गोष्टी अभ्यासातक्याचं किंबहुना अभ्यासापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण या बाबींचा विचार करू आणि सर्वजण छान तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.                    


राज्यसेवा प्रश्नसंच

1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील
B) दरोगा  ✍️
C) जिल्हाधिकारी
D) तलाठी  

2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 )

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️
B) व्हॉईसरॉय - मिंटो
C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु
D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड

3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 )

A)लॉर्ड  लिटन
B) लॉर्ड  रिपन ✍️
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  इल्बर्ट

4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 )

A) लॉर्ड  रिपन 
B) लॉर्ड  लिटन ✍️
C)लॉर्ड  कर्झन
D) लॉर्ड  डफरीन

5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 )

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन 
B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु 
C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️
D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

कोणत्या संघटनेच्यावतीने लेह इथल्या DIHAR केंद्रामध्ये कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन  करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना  (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद  सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

1) पोर्तुगीज यांने प्रथम व्यावसायिक कोठी कुठे उघडली ?

A. कोचीन ✅
B. मुंबई
C. सुरत
D. गुजरात

2) इंग्रजांनी अपली पहिली फैक्ट्री कधी सुरू केली ?

A. 1617
B. 1615
C. 1612 ✅
D. 1600

3) कोणत्या शासकाने ईस्ट इंडिया कंपनीला दीवानी प्रदान केली ?

A. जहाँगीर
B. शाहआलम II ✅
C. सिराजुदौला
D. बाहदुर शाह जफर

4) इंटरलोपर्स कोण होते ?

A. मध्यवर्ती व्यापारी
B. अनाधिकृत व्यापार्यांच्या वेशात सागरी लुटरे ✅
C. आधिकृत व्यापारी
D. समुद्री व्यापारी

5) जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना झाली तेव्हा भारताचा राजा कोण होता?

A. अकबर ✅
B. जहाँगीर
C. शहाजांह
D. बहादुर शाह जफर

              

1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?

(A) दिल्ली
(B) मध्यप्रदेश
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) अंदमान निकोबार बेट

कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?

(A) दिलीप उम्मेन✅✅
(B) टी.व्ही. नरेंद्रन
(C) भास्कर चटर्जी
(D) रतन जिंदल

रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?

(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग
(B) मध्य रेल्वे विभाग
(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग
(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅

परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?

(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट
(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅
(C) परीक्षा अभ्यास
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?

(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅
(B) लेमोगांग क्वापे
(C) एडमा ट्रॉओर
(D) हिरोकी नाकातानी

प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती

प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७

प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c🖋️🖋️

प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी🖋️🖋️
४) संथाली

प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची

प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत

प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद

प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग

प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे🖋️🖋️
३) अमरावती
४)कोल्हापूर

प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट🖋️🖋️
४) केशव चंद्र सेन

प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️
४)१ ते १५ फेब्रुवार

प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत

प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?

(A) उत्तरप्रदेश
(B) हरयाणा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?

(A) कविता सेठ
(B) छेको असाकावा
(C) राजीव जोशी✅✅
(D) सत्य चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?

(A) 25 मे✅✅
(B) 26 मे
(C) 27 मे
(D) 28 मे

🚿महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा🚿

1). पुढील पैकी राष्टीय उत्पन्नाची योग्य वैशिष्टये कोणती?

   अ. राष्टीय उत्पन्न ही 'साठा' संकल्पना नसुन ती एक 'प्रवाही' संकल्पना आहे.
ब.  राष्टीय उत्पन्न पैशाच्या स्वरुपात व्यक्त केले जाते.
क.  राष्टीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश असतो.
ड. राष्टीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तु व सेवा याचे मुल्य होय. 
पर्याय :- 1) अ,ब,ड योग्य.
            2) ब,क,ड योग्य.
            3) अ,ड योग्य.
            4) सर्व योग्य.✅✅

2). 8 Nov 1927 रोजी सर जाँन सायमन याच्या अध्यक्षते खाली ..... सदस्याचे एक कमिशन नेमले.

1. 5
2. 6
3. 7✅✅
4. 8

3).  30 Oct 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्म निदर्शने करत असताना ...... या अधिकाऱ्याने लाठी हल्याचा आदेश दिला, त्यामध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय हे नेते गंभीर जखमी झाले.

1. जेम्स स्टँक 💐
2. लाँड् एल्गिन
3. जाँन लाँरेन्स
4. लाँड् लान्सडाऊन

4). पोर्णिमेला आणि अमावस्येचा चंद्र, सुर्य व पुथवी एकाच रेषेत येते या दिवशी चंद्र व सुर्य याचा एकति गुरुत्वीय बलामुले पुथ्वीवर सर्वात मोठी भरती येते याला ........ भरती म्हणतात.

1. उधानाची✅✅
2. आवर्तिची
3. सौम्य
4. उग्रभरती.

5). ..... चंद्र आणि सुर्य पुथ्वीला काटकोण करतात या दिवशी येणारी भरतीला भांगेची भरती म्हणतात.

1. षष्टीला
2. अष्टमिला✅✅
3. सप्तमिला
4. व्दितीयेला

6).  योग्य विधान ओळखा 
अ. संप्लवन या कि्येत वायुरुपातील बाष्प घनरुपात रुपातंरीत होत.
ब. घन रुपातील वुष्टीला हिमवुष्टी म्हणतात.
क. उच्च अक्षवुत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटी पर्यत हिमवुष्टी होते.
ड. उष्ण कटिबंधात सुमारे ५०००m  पैक्षा जास्त उंचीवर हिमवुष्टी होते.

1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. सर्व योग्य✅✅
4. अ,ब,क

7). चुकीचे विधान ओळखा.

अ.  भारत, आफि्का, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळयात गारा पडतात.

ब.  विषुववूत्तीवर वातावरणातील   उष्णतेमुळे गारा पडत नाहीत.

क. शीत कटीबंधात उध्वा्गामी प्रवाह नसल्याने गारा पडतात.

1. अ,ब,क योग्य.
2. सर्व चुक.
3. फक्त ब चुक
4. फक्त क चुक✅✅

8). एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातुन विशिष्ठ रचना तयार होते या रचनेस ...... असे संबोधतात.

1. आर्वत✅✅
2. परावर्त
3. प्रतिरोध
4. आरोह.

9).  बँकांचे राष्ट्रीयीकरण जोड्या जुळवा.

1. १ जने १९४९ - (   ) अ) स्टेट                    
बँक  आँफ इंडीया.

2. १ जुलै १९५५ - (   ) ब) ७ सहयोगी बँकांचे राष्ट्रीयीकरण

3. १९५९ - (   ) क) रिझव्ह्  बँक आँफ इंडीया.

1. क,अ,ब✅✅
2. अ,ब,क
3. ब,क, अ
4. अ,क,ब

10). योग्य विधान ओळखा.

अ. आर्वत पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो व क्षेत्र देखील विस्तीर्ण  असते.

ब.  उष्ण कटिबंधात पडणारा आर्वत पाऊस मर्यादीत क्षेत्रावर पडतो व वादळी स्वरुपाचा असतो.

क. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो.

ड. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.

1. अ,ब,क योग्य.
2.  ब,क,ड, योग्य.
3.  सर्व योग्य.✅✅
4.   सर्व चुक.

11).  स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोर्डस मार्फत न होता तो गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्सामार्फत चालवल्या जावा अशी शिफारस ....... ने केली.

1. रिपन कमिशन.
2.  राँयल कमिशन. ✅✅
3.  मेयो कमिशन.
4.  माँटेग्यू कमिशन.

12).  लोकहिताच्या दुष्टीने किवा अधिक अखिल भारतीय सेवा निर्मान करण्याचा फक्त राज्य सभेला प्राप्त झाला आहे. तर कलम कोणती?

1.  311,
2.  312,✅
3.  309,
4.  302,

13).  अँग्लो इंडियन जमातीस पुरेसे प्रतिनिधीत्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतुन 2 सदस्साची नेमनुक  ..... कलमे नुसार करु शकतात.

1. 330,
2.  331,✅✅
3.  333,
4.  332,

14).  असे दोन देश ......च्या काँमन्स सभाग्रुहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे.

1.  इग्लंड व लंडन
2.  कँनडा व लंडन
3.  रशिया व यूके
4.  कँनडा व इग्लंड✅✅

15).  समाजसुधारक ओळखा

अ. मुंबईतील एल्फिन्स्टन काँलेजमध्ये इंग्रजी व इतिहास चे प्राध्यापक.

ब.  पुण्यात न्यायाधीश म्हणुन कार्य.

क.  विधवा विवाहाचे समर्थन करताना त्यानी मुंबईत एक विधवा विवाह घडवुण आणला.

ड.  १८९६ साली पुण्यात 'डेक्कन सभा' ही मवाळ वादी संघटना स्थापन केली.

1.  गोपाळ गणेश आगरकर
2.   न्या. महादेव गोविंद रानडे✅
3.   गणेश वासुदेव जोशी
4.  महात्मा फुले.

१६. C-DAC ( center for Development of Advanced Computing ) :- ची स्थापना कोठे व कधी झाली?

उत्तर :  पुणे., १९८८ ला

१७. संगनकाच्या मेमरीचे एकक सांगा.

उत्तर : बाइट

१८. लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष याच्या पदच्युत करण्यास कलम कोणती?

उत्तर : कलम ९४

महत्वाच्या योजना आणि त्यांची सुरुवात


✍️📚 MPSC चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या.


💯 दर वर्षी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व मध्ये योजना वर 2/3 प्रश्न Fix असतातच..


1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014


2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014


3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014


4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014


5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014

 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014


7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014


8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015


9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015

 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015


11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 


12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 


13) राष्ट्रीय कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 


14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015


15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015


16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015


17) उस्ताद योजना — 14 मे 2015


18) कायाकल्प योजना — 15 मे 2015


19) D D किसान वाहिनी — 26 मे 2015


20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015


21) किसान सन्मान निधी योजना — 24 फेब्रुवारी 2019


22) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना — 1 मे 2016


राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-



सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.



✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..



येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


तयारी राज्यसेवा पूर्व परीक्षेची

1. जय एक वस्तू 70 रु. ला खरेदी करतो आणि 84 रुपयास विकतो तर या व्यवहारात जयला किती % नफा होतो?

 1) 25

 2) 20

 3) 30

 4) 10


उत्तर : 20


2. जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 400

2)  450

 3) 475

 4) 500


उत्तर : 500


3. आचल एक खुर्ची 360 रुपयास विकते त्यावर तिला 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  380

 2) 340

 3) 300

 4) 500


उत्तर : 300


4. एका विक्रेता काही वस्तू 200 रूपयास खरेदी करतो. त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/5 नफा होतो. तर त्याला किती टक्के नफा होतो?

1)  20

 2) 25

 3) 30

 4) 40


उत्तर : 20


5. एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?

 1) 370

 2) 280

 3) 300

 4) 420


उत्तर : 420


6. 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

 1) 20% तोटा

 2) 25% नफा

 3) 20% नफा

 4) 25% तोटा


उत्तर : 20% नफा


7. एक वस्तू दिलीप 89 रूपयास विकतो. त्यामुळे त्याला तोटा होतो. तेवढाच नफा ती वस्तु 121 रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

 1) 100

 2) 210

 3) 70

 4) 105


उत्तर : 105


8. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

 1) 1020

 2) 1050

 3) 1000

 4) 1215


उत्तर : 1020


9. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  740

 2) 700

 3) 750

 4) 600


उत्तर : 600


10. एक वस्तू 37 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 57 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

1)  67

 2) 37

 3) 57

 4) 47


उत्तर : 47





राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

राज्यसेवा महत्त्वाचे प्रश्नसंच


Ques. पंजाब मधे सिख राज्याचे संथापक कोण होते?

A. बंदा बहादुर
B. तेग बहादुर
C. रणजीत सिंह
D. गुर गोविंद सिंह
Ans. रणजीत सिंह

Ques. रणजीत सिंह आणि इंग्रजामधे कोणता तह झाला?

A. त्रिगुट तह
B. अमृतसर चा तह
C. दोन्ही पण
D. यापैकी कोणताच नाही
Ans. अमृतसर चा तह

Ques. पंजाबचा राजा रणजीत सिंह ची राजधानी कुठे होती?

A. सिंध
B. पंजाब
C. जम्म-कश्मीर
D. लाहौर
Ans. लाहौर

Ques. पोर्तुगालियांनी भारतात सर्वप्रथम कोणत्या पिकाच्या शेतीला सुरुवात केली?

A. चहाची शेती
B. तम्बाकू ची शेती
C. मसाल्याची शेती
D. कापसाची शेती
Ans. तम्बाकू ची शेती

Ques. कोणाच्या शाशनकाळात इग्रजानी दिल्ली वर कब्ज़ा केला?

A. अकबर शाहII
B. औरंगजेब
C. बहादुर शाह जफर II
D. शाह आलम II
Ans. शाह आलम II

Ques. ईस्ट इंडिया कंपनीला मान्यता कधी मीळाली?

A. 1618 साली
B. 1600 साली
C. 1608 साली
D. 1605 साली
Ans. 1600 साली

Ques. रॉबर्ट क्लाइव चा उत्तराधिकारी कोण होता?

A. डफरिन
B. वॉरेन हेस्टिंग्स
C. कर्जन
D. हड्रिंग
Ans. वॉरेन हेस्टिंग्स

Ques. ‘राज्य खालसा ची नीति’ किंवा ‘राज्यक्षय’ कोणाच्या द्वारे लागु करण्यात आली?

A. लॉर्ड कार्नवालिस
B. लॉर्ड कैनिंग
C. लॉर्ड डलहौजी
D. लॉर्ड हेस्टिंग्स
Ans. लॉर्ड डलहौजी

Ques. राज्य खालसा नीतिच्या अंतर्गत कोणते भारतीय राज्यांवर कब्जे केले गेले?

A. बंगाल, सोलापुर, मैसुर, नागरपुर, सतारा
B. बिहार, मगध, नागपुर, हैदराबाद
C. झाँसी, मेरठ, मैसुर, सतारा, कोल्हापुर
D. झाँसी, नागपुर, सतारा, जयपुर, अवध, संबलपुर
Ans. झाँसी, नागपुर, सतारा, जयपुर, अवध, संबलपुर

Ques. प्लासी च्या युद्धात इंग्रजाच्या सेनेचे नेतृत्व कोणी केले?

A. कार्नवालिस
B. डलहौजी
C. कर्जन
D. रॉबर्ट क्लाइव
Ans. रॉबर्ट क्लाइव

Ques. बक्सर चे युद्ध कधी झाले?

A. 1768
B. 1760
C. 1764
D. 1762
Ans. 1764

Ques. बक्सर च्या युद्धात इंग्रजांच्या सेनेचे नेतृत्व कोणी केले होते?

A. लॉर्ड डलहौजी
B. रॉबर्ट क्लाइव
C. लॉर्ड मॉर्निंग्टन
D. हेक्टर मुनरो
Ans. हेक्टर मुनरो

Ques. भारतात रेल्वे च्या स्थापनेला 'आधुनिक उद्योगाची जननी' अशी संज्ञा कोणी दिली?

A. मैकॉले
B. जॉर्ज क्लार्क
C. बी. एम. मलबारी
D. कार्ल मार्क्स
Ans. कार्ल मार्क्स

Ques. भारतात पहिली सुतळी मील कुठे स्थापन झाली?

A. दिल्ली
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. बंगाल
Ans. बंगाल

Ques. सर्वप्रथम लोखंड स्टील उद्योगाची स्थापना कुठे झाली?

A. मध्यप्रदेश
B. महाराष्ट्र
C. बिहार
D. मद्रास
Ans. बिहार

Ques. 1931ला कांग्रेस च्या कराची अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते?

A. महात्मा गांधी
B. जवाहरलाल नेहरू
C. सरदार वल्लभ भाई पटेल
D. शंकर नारायन
Ans. सरदार वल्लभ भाई पटेल

Ques. भारतात ब्रिटिशान्ना जमीनी खरेदी करुण वास्तव्य करण्याची अनुमती कधी मीळाली?

A. 1830 ई
B. 1833 ई.
C. 1831 ई.
D. 1835 ई.
Ans. 1833 ई.

Ques. कलकता मध्ये मुस्लमी शिक्षण विकासासाठी मदरसा कधी स्थापित केल्या गेले ?

A. 1774
B. 1778
C. 1772
D. 1770
Ans. 1772

Ques. गीता चे इंग्रजीत अनुवाद कोणी केले ?

A. सरोजिनी नायडू
B. विलियम विलकिंस
C. रस्किन बांड
D. एनी बेसेंट
Ans. विलियम विलकिंस

Ques. महाराणा रणजीत सिंहचे उत्तराधिकारी कोण होते?

A. महाराणा प्रताप
B. महानसिंह
C. खड़क सिंह
D. यापैकी कोणी नाही
Ans. खड़क सिंह

Ques. टीपू सुल्तानचा मृत्यु कधी झाला?

A. 1792 ई
B. 1788 ई
C. 1790 ई
D. 1799 ई.
Ans. 1799 ई.

Ques. कोणाच्या काळात कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना केली गेली?

A. वॉरेन हेस्टिंग्स
B. कर्जन
C. कैनिंग
D. मियो
Ans. वॉरेन हेस्टिंग्स

Ques. कोणत्या गवर्नर जनरलचा कार्यकाळ शिक्षण सुधारासाठी जानला जातो ?

A. लॉर्ड विलियम बैंटिंक
B. लॉर्ड हेस्टिंग्स
C. लॉर्ड कर्जन
D. लॉर्ड रिपन
Ans. लॉर्ड विलियम बैंटिंक

Ques. इंग्रज शाशन काळात कोणते क्षेत्र अफीम उत्पादनसाठी प्रसिद्ध होते?

A. उत्तरप्रदेश
B. महाराष्ट्र
C. केरल
D. बिहार
Ans. बिहार

Ques. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वय किती असतो ?

A. 28 वर्ष
B. 30 वर्ष
C. 35 वर्ष
D. 24 वर्ष
Ans. 35 वर्ष

Ques. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पध्दती द्वारे केली जाते ?

A. लोकसभा सदस्य द्वारे
B. पंतप्रधानांन द्वारे
C. जनते द्वारे
D. समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणाली द्वारे
Ans. समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणाली द्वारे

Ques. भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक कोण संचालित करते ?

A. निवडणूक समिति
B. निवडणूक आयुक्त
C. पंतप्रधान
D. यापैकी कोणी नाही
Ans. निवडणूक आयुक्त

Ques. राष्ट्रपती निवडणूक संबंधीत प्रकरणे कोठे पाठविले जाते ?

A. कोणत्याही न्यायालयात
B. उच्च न्यायालय
C. सर्वोच्च न्यायालय
D. वेगळी समिती गठित केली जाते
Ans. सर्वोच्च न्यायालय

Ques. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक किती वर्षासाठी किली जाते ?

A. 4 वर्ष
B. 5 वर्ष
C. 6 वर्ष
D. 3 वर्ष
Ans. 5 वर्ष

Ques. राष्ट्रपतीला पदावरून कसे हटविल्या जाते ?

A. जनता द्वारे
B. पंतप्रधानांन द्वारे
C. महाभियोग द्वारे
D. सरन्यायाधीश द्वारे
Ans. महाभियोग द्वारे

Ques. राष्ट्रपती वर महाभियोग कोणत्या आधारावर लावले जाते ?

A. संविधानाचे अतिक्रमण केल्यावर
B. पंतप्रधानांची आदेश फेटाळल्या वर
C. विधेयक पास न किल्यावर
D. संसदेत हस्तक्षेप केल्यावर
Ans. संविधानाचे अतिक्रमण केल्यावर

Ques. भारतामध्ये राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार देशावर आणीबाणीची घोषणा करू शकतो ?

A. अनुच्छेद 368
B. अनुच्छेद 360
C. अनुच्छेद 352
D. अनुच्छेद 370
Ans. अनुच्छेद 352

Ques. भारताच्या राष्ट्रपतीची शपथ विधी कोण घेते ?

A. लोकसभा अध्यक्ष
B. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश
C. उपराष्ट्रपती
D. कोणी पण घेऊ शकते
Ans. मुख्य न्यायाधीश

Ques. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशा समोर शपथ ग्रहण करतो ?

A. अनुच्छेद 52
B. अनुच्छेद 60
C. अनुच्छेद 48
D. अनुच्छेद 72
Ans. अनुच्छेद 60

Ques. राष्ट्रपती अपला राजीनामा कोणाला देतो ?

A. मुख्य न्यायाधीशाला
B. पंतप्रधानाला
C. उपराष्ट्रपतीला
D. लोकसभा अध्यक्षाला
Ans. उपराष्ट्रपतीला

Ques. स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते ?

A. उत्तर प्रदेश
B. दिल्ली
C. गुजरात
D. बिहार
Ans. बिहार

Ques. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीची मृत्यु कोर्यकाल संपण्या अगोदर झाली ?

A. फारूखउद्दीन अली अहमद
B. नीलम संजीव रेड्डी
C. डॉ. जाकिर हुसैन
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
Ans. डॉ. जाकिर हुसैन

Ques. भारताचे राष्ट्रपतीला कोणाची नियुक्ती करता येत नाही ?

A. सरन्यायाधीश
B. पंतप्रधान
C. मंत्रीमंडळ
D. उपराष्ट्रपती
Ans. उपराष्ट्रपती

Ques. लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपती एकुन किती सदस्य मनोनीत करू शकतो ?

A. 2
B. 12
C. 6
D. 14
Ans. 14

Ques. भारताचे राष्ट्रपतीला कोण सल्ला देतो ?

A. उपराष्ट्रपती
B. संघीय मंत्रीपरिषद
C. पंतप्रधान
D. गृहमंत्री
Ans. संघीय मंत्रीपरिषद

Ques. कोणत्या विधेयकाला राष्ट्रपती पुनर्विचारासाठी नाही पाठवू शकत ?

A. विमा विधेयक
B. लोकपाल विधेयक
C. वित्त विधेयक
D. कोणत्याही विधेयकाला पाठवू शकतो
Ans. वित्त विधेयक

Ques. देशामध्ये युध्द स्थिती निर्माण झाल्यावर युध्दाची घोषणा कोण करू शकते ?

A. पंतप्रधान
B. संरक्षण मंत्रा
C. राष्ट्रपती
D. सेना प्रमुख
Ans. राष्ट्रपती

Ques. कोणत्या ही दोषी व्यक्तीला क्षमादान देण्याचे अधिकार कोणाला आहे ?

A. मुख्य न्यायाधीश
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. कायदा मंत्री
Ans. राष्ट्रपती

Ques. भारताच्या राष्ट्रपतीने कोणत्या प्रकरणात वीटो शक्तिचा प्रयोग केला होता ?

A. प्रेस स्वतंत्रता कायदा
B. भारतीय दंड सहिंता
C. तार सेवा
D. भारतीय टपाल कायदा
Ans. भारतीय टपाल कायदा

Ques. भारताच्या राष्ट्रपतीने कोणत्या प्रकरणात वीटो शक्तिचा प्रयोग केला होता ?

A. प्रेस स्वतंत्रता कायदा
B. भारतीय दंड सहिंता
C. तार सेवा
D. भारतीय टपाल कायदा
Ans. भारतीय टपाल कायदा

Ques. भारताच्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत कार्यभार कोण ग्रहण करते ?

A. गृहमंत्री
B. पंतप्रधान
C. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
D. कोणी नाहीं
Ans. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

Ques. अध्यादेश लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतीचे कोणते अधिकार आहे ?

A. विधान अधिकार
B. वीटो अधिकार
C. न्यायिक अधिकार
D. संवैधानिक अधिकार
Ans. विधान अधिकार

41.वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 20 टक्के

 21 टक्के

 40 टक्के

 96 टक्के

उत्तर : 21 टक्के

42. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 15

 13

 12

 14

उत्तर : 14

43. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 प्लेग

 कॅन्सर

 मलेरिया

 मधुमेह

उत्तर : मलेरिया

44. मानवी शरीरात —– मणके असतात.

 23

 46

 14

 33

उत्तर : 33

45. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 चीन

 भारत

 अमेरिका

 पॅरिस

उत्तर : पॅरिस

46. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 C-DAC

 B-DAC

 C-CAC

 B-BAC

उत्तर : C-DAC

47. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1950

 1967

 1946

 1956

उत्तर : 1956

48. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 पोखरण

 चेन्नई

 गाझियाबाद

 दिल्ली

उत्तर : पोखरण

49. न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

 संवेग

 बल

 त्वरण

 घडण

उत्तर : संवेग

50. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 आरोग्य

 हवामानशास्त्र

 प्राणीशास्त्र

 मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र

51. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

 4 टक्के

 9 टक्के

 8 टक्के

 12 टक्के

उत्तर : 9 टक्के

52. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

 फ्लेमिंग

 लॅडस्टीनर

 कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

53. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 मेलॅनिन

 इन्शुलिन

 यकृत

 कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन

54. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 22

 23

 46

 44

उत्तर : 23

55. मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 100 डेसिबल्स

 200 डेसिबल्स

 1000 डेसिबल्स

 2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स

56. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 50 टक्के

 60 टक्के

 40 टक्के

 80 टक्के

उत्तर : 60 टक्के

57. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 300

 400

 290

 250

उत्तर : 250

58. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 आठ

 सात

 पाच

 नऊ

उत्तर : आठ

59. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 यकृत

 हृदय

 लहान मेंदू

 पाय

उत्तर : लहान मेंदू

60. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 91 टक्के

 81 टक्के

 78 टक्के

 12 टक्के

उत्तर : 91 टक्के


Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...