Saturday 23 July 2022

सटेटिक जीके के साथ परीक्षा संबंधित करेंट अफेयर्स: 16 जून 2022 #Hindi

1) प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने मुंबई में राजभवन में भूमिगत ब्रिटिश-युग बंकर के अंदर भारतीय क्रांतिकारियों की एक नव निर्मित गैलरी 'क्रांति गाथा' का उद्घाटन किया। 

➨ उन्होंने नवनिर्मित 'जल भूषण', महाराष्ट्र के राज्यपाल के आवास और कार्यालय का भी उद्घाटन किया।

▪️ महाराष्ट्र :-

CM - Uddhav Thackeray

➨ संजय गांधी (बोरीवली) राष्ट्रीय उद्यान

➨ तडोबा राष्ट्रीय उद्यान

➨नवेगांव राष्ट्रीय उद्यान

➨गुगामाल राष्ट्रीय उद्यान

➨चंदोली राष्ट्रीय उद्यान


2) तमिलनाडु सरकार ने ऑनलाइन गेमिंग को विनियमित करने के लिए एक अध्यादेश की घोषणा के लिए सिफारिशें देने के लिए न्यायमूर्ति के चंद्रू (सेवानिवृत्त) की अध्यक्षता में चार सदस्यीय पैनल का गठन किया।

▪️तमिलनाडु :- 

➨ CM - M K Stalin

➨सत्यमंगलम टाइगर रिजर्व (एसटीआर)

➨कलक्कड़ मुंडनथुराई टाइगर रिजर्व (KMTR )



3) कोयला मंत्रालय ने सिंगल विंडो क्लीयरेंस सिस्टम (एसडब्ल्यूसीएस) की परियोजना सूचना और प्रबंधन मॉड्यूल लॉन्च किया।


4) भारती एयरटेल पार्टीनाइट मेटावर्स प्लेटफॉर्म पर एक्सस्ट्रीम मल्टीप्लेक्स के माध्यम से मेटावर्स के साथ जुड़ने वाली पहली टेलीकॉम ऑपरेटर बन गई। 

➨एक्सस्ट्रीम मल्टीप्लेक्स टेल्को की एक्सस्ट्रीम प्रीमियम पेशकश का एक विस्तार है।


5) जारी आज़ादी का अमृत महोत्सव के बीच केंद्रीय मंत्रिमंडल ने युवा मामलों और खेल मंत्रालय के तहत हस्ताक्षरित शंघाई सहयोग संगठन (एससीओ) के सदस्य राज्यों के बीच युवा कार्य के क्षेत्र में सहयोग पर समझौते को मंजूरी दे दी है।


6) भारत के इक्का भाला फेंकने वाले नीरज चोपड़ा ने फिनलैंड में पावो नूरमी खेलों में 89.30 मीटर की दूरी पर फेंककर एक नया राष्ट्रीय रिकॉर्ड बनाया।

➨ नीरज चोपड़ा एथलेटिक्स में भारत के पहले ओलंपिक स्वर्ण पदक विजेता हैं और ओलंपिक में केवल दूसरे व्यक्तिगत स्वर्ण पदक विजेता हैं।

➨ नीरज चोपड़ा ने इवेंट में अपने थ्रो से सिल्वर मेडल जीता।


7) अमेरिकी राष्ट्रपति जो बिडेन ने भारतीय-अमेरिकी राधा अयंगर प्लंब को पेंटागन के शीर्ष पद के लिए नामित किया है।

➨ वर्तमान में डिप्टी सेक्रेटरी ऑफ डिफेंस के चीफ ऑफ स्टाफ के रूप में सेवारत, प्लंब को उप अवर रक्षा सचिव के पद पर अधिग्रहण और स्थिरता के लिए नामित किया गया था।


8) थाईलैंड औषधीय उपयोग के लिए भांग को वैध बनाने वाला पहला एशियाई देश बन गया है।


9) केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया ने IoTechWorld एविगेशन प्राइवेट लिमिटेड को ड्रोन नियम, 2021 के तहत पहला टाइप सर्टिफिकेट (TC) प्रदान किया। 

➨गुरुग्राम स्थित कंपनी की स्थापना अप्रैल 2017 में हुई थी और यह भारत के किसान ड्रोन के अग्रणी निर्माताओं में से एक है।


10) भारतीय रेलवे के दक्षिणी रेलवे ज़ोन ने तमिलनाडु के कोयंबटूर से महाराष्ट्र के शिरडी तक निजी तौर पर संचालित 'भारत गौरव ट्रेनों' की पहली सेवा शुरू की।

▪️तमिलनाडु :- 

➨ CM - M K Stalin

➨Sathyamangalam tiger reserve  (STR)

➨Kalakkad Mundanthurai tiger reserve (KMTR


11) तमिलनाडु ट्रिपल जम्पर प्रवीण चित्रवेल ने चेन्नई के जवाहरलाल नेहरू स्टेडियम में चल रही राष्ट्रीय अंतर-राज्य एथलेटिक्स चैंपियनशिप में 17.18 मीटर का नया मीट रिकॉर्ड बनाया।

➨चित्रवेल ने ओरेगॉन में होने वाली आगामी विश्व चैंपियनशिप के लिए क्वालीफाई कर लिया है।


12) कर्नाटक सरकार ने सरकारी योजनाओं के लिए आधार-आधारित, एकल-खिड़की पंजीकरण के लिए "किसान पंजीकरण और एकीकृत लाभार्थी सूचना प्रणाली (फ्रूट्स)" सॉफ्टवेयर लॉन्च किया है।

▪️कर्नाटक:- 

मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई

राज्यपाल :- थावरचंद गहलोत

पोर्ट :- न्यू मैंगलोर पोर्ट

अंशी राष्ट्रीय उद्यान

बन्नेरघाटा राष्ट्रीय उद्यान

नागरहोल राष्ट्रीय उद्यान

बांदीपुर राष्ट्रीय उद्यान

कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान

भाषा - कन्नड़

गठन - 1 नवंबर 1956

"मुख्य पुरस्कार आणि सन्मान"

प्रश्न १- ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील लोकांना दिला जातो-

उत्तर - साहित्य


प्रश्न २- 'अर्जुन पुरस्कार' संबंधित आहे-

उत्तर - खेळ


Q3- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी दिला जातो-

उत्तर विज्ञान


प्रश्न 4- ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

उत्तर - संगीत


प्रश्न 5: 'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

उत्तर - शेती


प्रश्न 6- राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मला कोणता पुरस्कार दिला जातो?

उत्तर - नर्गिस दत्त पुरस्कार


प्रश्न 7- 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' कोणत्या देशाकडून दिला जातो-

उत्तर फिलीपिन्स


प्रश्न 8: पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

पोस्ट पत्रकारिता


प्रश्न 9- कलिंग पुरस्कार दिला जातो-

उत्तर - विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी


प्रश्न 10- कोणत्या कामगिरीसाठी 'ग्लोबल 500' पुरस्कार दिले जातात-

उत्तरः पर्यावरणीय प्रतिकारशक्ती


प्रश्न 11- धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो-

उत्तर वैद्यकीय क्षेत्र


प्रश्न 12- 'सरस्वती सन्मान' कोणत्या क्षेत्रात दिला जातो-

उत्तर - साहित्य


प्रश्न 13- कोणत्या देशाने नोबेल पारितोषिकाची स्थापना केली?

उत्तर स्वीडन


प्रश्न 14- 'नोबेल पारितोषिके' त्यांच्या स्मरणार्थ दिली जातात-

उत्तर: अल्फ्रेड नोबेल


प्रश्न १५- 'ज्ञानपीठ पुरस्कार' कधीपासून दिला जात आहे?

उत्तर - 1965 पासून


Q16- क्रीडा प्रशिक्षकांसाठी 'द्रोणाचार्य पुरस्कार' कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला-

उत्तर - 1985 इ.स.


प्रश्न 17- 'नोबेल पुरस्कार' कधी सुरू झाले-

उत्तर - 1901 इ.स.


Q18- भारतरत्न आणि इतर राष्ट्रीय सन्मान कधी सुरू झाले-

उत्तर - 1954 मध्ये


Q19- C.V. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले?

उत्तर - 1930 मध्ये


प्रश्न 20- मॅन बुकर पुरस्कारासाठी कोणत्या देशांच्या लेखकांचा विचार केला जातो-

उत्तर - कॉमनवेल्थ आणि आयर्लंडमधील इंग्रजी लेखक


प्रश्न 21- अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची स्थापना कोणी केली?

उत्तर - सेंट्रल बँक ऑफ स्वीडन


रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती.


💥शरीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.


💥काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. २२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मतं मिळाली आहे.


💥शरीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. परिणामी राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. यानंतर आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.


💥आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत. 

गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर.

🅾️अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.


🅾️फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


🅾️चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती ११ अब्ज डॉलरने अधिक आहे.


🅾️ गल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थाश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे.

स्पर्धात्मक चालू घडामोडी 🎯



Q.1) नुकतेच भारताच्या नवीन राष्ट्रपती कोण बनल्या आहेत?

>> द्रोपदी मुर्मू


Q.2) बीसीसीआयचे नवे आचार अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> विनीत सरन


Q.3) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> राज शुक्ला


Q.4) सरदार पटेल उत्कृष्ट ICAR संस्था पुरस्कार 2021 कोणत्या संस्थेला मिळाला आहे?

>> राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी (NAARM)


Q.5) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारत 85 व्या स्थानावरून कितव्या स्थानावर घसरला आहे?

>> 87 व्या


Q.6) युरोमनी द्वारे दुसऱ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट SME बँक’ म्हणून कोणती बँक घोषित करण्यात आली आहे?

>> DBS बँक


Q.7) 2028 उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ कोठे आयोजित केले जातील?

>> लॉस एंजेलिस, (युनायटेड स्टेट्स)


Q.8) मॉर्गन स्टॅनलीने भारताचा FY23 जीडीपी अंदाज किती टक्क्यांपर्यंत कमी केला आहे?

>> 7.2%


Q.9) 13वा पीटर्सबर्ग हवामान संवाद कोणत्या देशामध्ये सुरू झाला?

>> जर्मनी


Q.10) फोर्ब्स रिअल-टाइम अब्जाधीशांची यादीनुसार बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कोण बनले?

>> गौतम अदानी

New MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम



काय तो नवीन बदल , काय तो अभ्यासक्रम, सगळे कसे ok मधे समजून घेऊयात.😄


1. भाषा विषय पेपर (मराठी आणि इंग्रजी) हे QUALIFYING प्रकार चे असतील म्हणजे त्यात 25% गुण ( 300 पैकी 75) मिळवावे लागतील. 


2. सामान्य अध्ययन (GS) 1 ते 4 पेपर मराठी किंवा इंग्रजी मध्ये लिहिता येतील


3. प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील ,उत्तरे तुम्ही जे माध्यम निवडले त्याच माध्यमात लिहावीत.


4.प्रश्न ची संख्या किती असेल या बद्दल उल्लेख नाही (परंतु UPSC प्रमाणे 20 प्रश्न असू शकतात  )


5.तुमची भाषा माध्यम मुख्य  परीक्षेसाठी अर्ज करताना निवडावी लागेल. 


6. अभ्यासक्रमाचे वैशिष्टे म्हणजे GS आणि Optional विषय मधील प्रत्येक घटक चा स्पष्ट उल्लेख केला आहे (थोडक्यात well define Syllabus आहे , त्यामुळे त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता कमी असते) 


7. सर्व वैकल्पिक विषय मराठीत लिहिता येणार नाहीत. काही विषय जसे इंजिनिअरिंग चे विषय, फिजिक्स, बायोलॉजी इ. फक्त इंग्रजी मधेच लिहावे लागतील.


8. सामान्य अध्ययन (GS) अभ्यासक्रम UPSC प्रमाणेच आहे. परंतु त्यामध्ये  some weightage to Maharashtra असेल. म्हणजे प्रत्येक टॉपिक साठी महाराष्ट्र संदर्भ घ्यावा लागेल.


9. अभ्यासक्रम जरी UPSC सारखं असला तरी काठिण्य पातळी UPSC असण्याची शक्यता कमी आहे.


10. Syllabus आणि PYQ विश्लेषण महत्वाचे ठरेल. (UPSC मुख्य परीक्षा 2013 पासून  आणि MPSC जुना पॅटर्न 2012 पूर्वी चे प्रश्नपत्रिका )


All the best 

Thank you 

सरसकट काँपीपेस्टची गरज आहे का ?



सरसकट UPSC Pattern राबवण्याआधी काही गोष्टीचा विचार व्हायला हवा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याला दबाव न समजता या मागण्यांचा सर्वकष विचार व्हावा.


1. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75% भरती class 2 पदांची असते. 


2. DC, DySP, DyCEO वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही DC, DySP पदांची भरती दरवर्षी होत नाही. 


3  बऱ्याच राज्यात मुख्य परीक्षा जरी लेखी असली तरी ती Average 1000  mark चीच आहे.परीक्षा पद्धती ठरवताना त्या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांच्या दर्जाचा विचार व्हायला हवा. सध्याच्या पँटर्ननुसार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार या दोन पदांचा अभ्यासक्रम सारखा करण्यात आला आहे. 


3. तसेच वैकल्पिक विषयामध्ये भविष्यात तांत्रिक आणि अतांत्रिक विषय असे वाद होऊ शकतात. साधारण तांत्रिक विषय विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवून देतात. अतांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी या सगळ्यात मागे पडू शकतात. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सोडल्यास इतर कोणत्याही मोठ्या राज्यात वैकल्पिक विषय लागू नाहीत.


4. लिहण्याच्या माध्यमाचाही फरक पडू शकतो. इंग्रजी मध्ये वेगात लिहणे सोपे असल्याने तुलनेने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर कव्हर करायला अडचण येऊ शकते. 


4. मुलाखती मध्ये जास्त mark चा फरक पडू नये म्हणून जवळपास सर्व राज्यामध्ये 25 -100 mark चीच मुलाखत आहे. आंध्रप्रदेश सारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 केले. असे असताना MPSC ची 275 mark ची मुलाखत कितपत संयुक्तिक आहे ?


5. नवीन पँटर्ननुसार क्लासेसचे अवास्तव महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे MPSC करणे प्रंचड खर्चिक बाब होणार असल्याने ग्रामीण गरीब विद्यार्थी या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकला जाणार आहे.  तसेच UPSC मध्ये 20 -30 अधिकारी वाढविण्यासाठी 2.5-3 लाख विद्यार्थी क्लासेसच्या दावणीला बांधले जाऊ शकतात. सद्यस्थितीत ग्रामीण भागात राहून देखील अभ्यास करणारे विद्यार्थी भरपूर आहेत. आता त्यांना Essay Writing, GS Test series, Optional यासाठी पुणे- दिल्ली मधील क्लासेस लावणे भाग पडेल आणि दरवर्षी 1.5-2 लाख रुपये खर्च करावे लागतील. 


6. जवळपास सगळ्या मोठ्या राज्याच्या राज्यसेवा परीक्षा पँटर्न पाहिल्यास  लक्षात येते की एकाही राज्याने UPSC pattern जशाचा तसा फाँलो केला नाही आणि ते न करता देखील त्या राज्यामध्ये UPSC पास होण्याच प्रमाण लक्षणीय आहे. विशेषकरून दक्षिणेकडील राज्यात 800 पेक्षा कमी मार्कची  मुख्य परीक्षा असून देखील UPSC मध्ये टक्का जास्त आहे. 


काही महत्त्वाचे राज्य आणि तेथील परीक्षा पद्धती 


महाराष्ट्रात - मुख्य 1750 + मुलाखत 275


उत्तरप्रदेश -  मुख्य 1350  + मुलाखत 100


केरळ - मुख्य 300 + मुलाखत 100


तेलंगणा - मुख्य 800 + मुलाखत 100


आंध्रप्रदेश - मुख्य 750 + मुलाखत नाही


तामिळनाडू Group A - मुख्य 750 Mark + मुलाखत 100


कर्नाटक - मुख्य  1250 + मुलाखत 25 


बिहार - मुख्य 900 + मुलाखत 120


राजस्थान - मुख्य 800 + मुलाखत 100

Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...