23 November 2025

History PYQ चे उत्तर दिले आहेत:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी


Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2


Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा


Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड


Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो


Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले


Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ


Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम


Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम


Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे


Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858


Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे


Q.13 विचारसरणी

साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन

राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार


Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →

भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर


Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम


Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना


Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद


Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी


Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार


Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी


Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद


Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट


Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल


Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)


Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर


Q12. जोड्या जुळवा –

➤ स्वदेशी – फ़साळकर

➤ वंगभंग – वासुदेव साठे

➤ किचकवध – खाडिलकर

➤ story – भीमराव


Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण


Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण


Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ


Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर


Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण


Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा


Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी


Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव


Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे


Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू


Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी


Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज


Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न


Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915


Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे

           🔹️गोग आगरकर – टेंभू

           🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी


Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली

महाधिवक्ता (कलम १६५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

भारतीय संविधान : मूलभूत अधिकार (भाग – ३, कलम १२ ते ३५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. समतेचा अधिकार → कलम १४ ते १८  

   • कलम १४ : कायद्यापुढे समानता  

   • कलम १५ : धर्म, जात, लिंग, जन्मस्थानावर भेदभावास मनाई  

   • कलम १६ : सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी  

   • कलम १७ : अस्पृश्यतेचे उच्चाटन  

   • कलम १८ : पदव्यांचा वापर बंद  


2. स्वातंत्र्याचा अधिकार → कलम १९ ते २२  

   • कलम १९ : सहा स्वातंत्र्ये (भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघ, देशात मुक्त संचार, व्यवसाय)  

   • कलम २० : गुन्ह्याच्या खटल्यात संरक्षण (दोषसिद्धीपूर्वी शिक्षा नाही, दुहेरी शिक्षा नाही, स्वतःविरुद्ध साक्ष नाही)  

   • कलम २१ : जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण  

   • कलम २१A : ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण  

   • कलम २२ : अटक व नजरकैदेच्या वेळी संरक्षण (पोलिस कोठडी, न्यायिक कोठडी, वकील भेटण्याचा हक्क)  


3. शोषणाविरुद्धचा अधिकार → कलम २३–२४  

   • कलम २३ : मानव तस्करी व बेगार (सक्तीची मजुरी) बंद  

   • कलम २४ : १४ वर्षांखालील मुलांना कारखाने व धोकादायक कामात मजुरी बंद  


4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार → कलम २५–२८  

   • कलम २५ : अंतःकरणाच्या स्वातंत्र्यासह धर्म पालन व प्रचाराचे स्वातंत्र्य  

   • कलम २६ : धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  

   • कलम २७ : कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर लावता येणार नाही  

   • कलम २८ : सरकारी शाळेत धार्मिक शिक्षण सक्तीचे नाही  


5. संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार → कलम २९–३०  

   • कलम २९ : अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा हक्क  

   • कलम ३० : अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  


6. संविधानिक उपचारांचा अधिकार → कलम ३२ (आणि २२६)  

   • मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालय (कलम ३२) किंवा उच्च न्यायालय (कलम २२६) दाद मागता येते  

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : “कलम ३२ हे संविधानाचे हृदय व आत्मा आहे”

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


01) थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला ? 

उत्तर  👉  फातिमा बॉश



02) भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ? 

उत्तर  👉  गज लोक



03) ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ? 

उत्तर 👉  09



04) इंडिया पोस्टने कोणत्या आयआयटीमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड-थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे ? 

उत्तर  👉  आयआयटी दिल्ली



05) अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे ?  

उत्तर  👉  संयुक्त अरब अमिराती



06) प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट २०२५ कुठे आयोजित करण्यात आले होते ? 

उत्तर  👉  नवी दिल्ली



07) खालीलपैकी कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लूप्रिंटचे अनावरण केले ? 

उत्तर  👉  कर्नाटक



08) अलिकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर  👉  अमित अग्रवाल



09) सरयू वेलपुला कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत ? 

उत्तर  👉  26व्या



10) केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर  👉  संदीप प्रधान



11) 2026 च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (ITHF) वर्गात कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर  👉  रॉजर फेडरर


01) नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

👉  दहाव्यांदा 



02) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले ?

👉  सुवर्णपदक 



03) पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉  विवेक सिंगला 



04) कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे 'ओमेन' नावाचा ड्रोन विकसित केला आहे ‌?

👉  अमेरिका आणि युएई 



05) सूनापुर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे, हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत ?

👉  ओडिसा 



06) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले ?

👉  नवी दिल्ली


07) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?

👉  सिक्कीम 



08) दरवर्षी 'जागतिक दूरदर्शन दिवस' कधी साजरा करण्यात येतो ?

👉  21 नोव्हेंबर


01) भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

👉  पराग जैन



02) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

👉  महाराष्ट्र



03) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली ? 

👉  नवी दिल्ली



04) पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले ? 

👉  गोदरेज एरोस्पेस



05) भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले ? 

👉  गुवाहाटी



06) भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला ? 

👉  फ्रान्स



07) जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे ? 

👉  सिंगापूर



08) 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ? 

👉  सिक्कीम



09) 98व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या ? 

👉  अभिनेत्री



10) पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना 2025 - 26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ? 

👉  ओडिशा


काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔷 सोनाली मिश्रा – रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक


🔷 डॉ. अजय कुमार – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष


🔷 भानू प्रताप शर्मा – वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) अध्यक्ष


🔷 उमा कांजीलाल – IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू


🔷 अभिजात शेठ – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अध्यक्ष


🔷 एस. महेंद्र देव – पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष


🔷 ॲनालेना बेयरबॉक – संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील प्रमुख


🔷 डॉ. जेनिफर सिमन्स – सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष


🔷 दीपक बागला – NITI Aayog – Atal Innovation Mission संचालक


🔷 साहिल किनी – Reserve Bank Innovation Hub मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 नितीन गुप्ता – राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) अध्यक्ष


🔷 राजेश कुमार – महाराष्ट्र मुख्य सचिव


🔷 क्रिस्टी कोव्हेंट्री – IOC (International Olympic Committee) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष


🔷 अनुराधा ठाकूर – आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव


🔷 संजोग गुप्ता – ICC (International Cricket Council) मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 सुनील जयवंत कदम – SEBI कार्यकारी संचालक


🔷 केशवन रामचंद्रन – RBI कार्यकारी संचालक

वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) वनस्पतींचे प्रमुख गट


1. थॅलॉफायटा (Thallophyta) 

➤ सर्वात आद्य वनस्पतींचा गट

➤ शरीर थॅलससारखे — मुळे, खोड, पाने स्पष्ट नसतात

➤ क्लोरोफिल असतो → प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न स्वतः तयार करतात

➤ पाण्यात राहतात

➤ उदा. शैवाळ (Algae)


2. ब्रायोफायटा (Bryophyta) 

➤ 'जमिनीवरील पहिली वनस्पती'

➤ खरी मुळे नसून रायझॉईड्स असतात

➤ ओलसर, सावलीच्या ठिकाणी वाढतात

➤ प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. मॉस, लिव्हरवॉर्ट्स


3. टेरिडोफायटा (Pteridophyta) 

➤ खरी मुळे, खोड आणि पाने असतात

➤ संवहनी ऊतक (Xylem, Phloem) असते

➤ बीज नसतात, प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. फर्न (Fern)


4. जिम्नोस्पर्म (Gymnosperms) 

➤ बीज फळामध्ये संरक्षित नसतात (नग्नबीज)

➤ शंक्वाकृती झाडे, सदाहरित

➤ लाकूड उद्योगात महत्त्वाचे

➤ उदा. देवदार, पाईन, सायकोस


5. अँजिओस्पर्म (Angiosperms) 

➤ सर्वात विकसित वनस्पती

➤ फुलझाडे — बीज फळामध्ये सुरक्षित

➤ दोन उपगट:

➤ एकदलिकित (Monocot) — एक दलिका, तंतुमय मुळे, समांतर शिरा → उदा. गवत, ऊस, तांदूळ

➤ द्विदलिकित (Dicot) — दोन दलिका, मुख्य मुळ प्रणाली, जाळीदार शिरा → उदा. आंबा, वाटाणा, गुलाब


2) वनस्पतींचे इतर आधारांवर वर्गीकरण

1. आकारानुसार

➤ औषधी (Herbs) — लहान, मऊ खोडे → तुळस, कोथिंबीर, पालक

➤ झुडपे (Shrubs) — मध्यम उंची, फांद्या खालून → जास्वंद, केवडा

➤ झाडे (Trees) — उंच, मजबूत खोड → वड, आंबा, नीम


2. आयुष्यकालानुसार

➤ वार्षिक (Annuals) — १ वर्षात जीवनचक्र → तांदूळ, गहू, कापूस

➤ द्विवार्षिक (Biennials) — २ वर्षांत जीवनचक्र → गाजर, बीट, कांदा

➤ बहुवर्षीय (Perennials) — अनेक वर्षे जगणारी → नारळ, आंबा, चंदन


3. अन्ननिर्मितीनुसार

➤ स्वपोषी (Autotrophic) — स्वतः अन्ननिर्मिती (हिरवी पाने)

➤ परपोषी (Heterotrophic) —

➤ परजीवी → कुसळी, अमरबेल

➤ सपोषी → मनीप्लांट, मृत ऊतकांवर वाढणारे फंगस


3) महत्वाचे मुद्दे 

➤ सर्वात आद्य गट → थॅलॉफायटा

➤ जमिनीवरील पहिले झाड → ब्रायोफायटा

➤ पहिली संवहनी वनस्पती (Vascular plant) → टेरिडोफायटा

➤ नग्नबीज धारक → जिम्नोस्पर्म

➤ सर्वात विकसित व फुलझाडे → अँजिओस्पर्म

➤ एकदलिकित → तंतुमय मुळे | समांतर शिरा

➤ द्विदलिकित → नळीसदृश मुळे | जाळीदार शिरा

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ भ्रंशमूलक (faulted) व भेगीय ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले.

➤ दख्खनच्या 29 वेळा ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाले.

➤ दख्खनच्या लाव्हारसाने महाराष्ट्र पठाराचा सुमारे 90% भाग व्यापला, म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खन पठार असेही म्हणतात.


🔹️कालखंड

➤ क्रेटेशियस (70–135 मिलियन वर्षापूर्वी)


🔹️आकारमान व उंची

➤ लांबी: पश्चिम–पूर्व 750 किमी, उत्तर–दक्षिण 700 किमी

➤ उंची: सुमारे 450 मी., पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होते

➤ पठाराचा उतार: पश्चिमेकडून पूर्वेकडे; पूर्वविदर्भात उतार उत्तर–दक्षिण दिशेने


🔹️खडक व मृदा

➤ खडक: बेसाल्ट, अग्नीजन्य

➤ मृदा: रेगुर / रेगुड (काळी कापसाची मृदा)


🔹️पठाराची जाडी

➤ पश्चिमेस जास्त (सुमारे 2 किमी), पूर्वेस कमी


🔹️भौगोलिक सीमा

➤ उत्तर: सह्याद्री पर्वत

➤ दक्षिण: कर्नाटक व तेलंगणा

➤ पश्चिम: सह्याद्री पर्वत

➤ पूर्व: सातपुडा पर्वताच्या दिशेने उतार


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले (river valley plateau)

➤ पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत असून, नद्यांचे खोरे पठाराची रचना घडवतात

सातपुडा पर्वत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ सातपुडा पर्वताचा काही भाग वल्लीकरण व उर्ध्वगामी भु-हालचालीमुळे निर्माण झाला आहे.

➤ पर्वत गटपर्वत / ठोकळ्याचा प्रकाराचा आहे.


🔹️कालखंड

➤ पॅलिझोईक कल्प (कॅब्रीयन शक)


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ लांबी: 900 किमी (सरासरी 800 किमी), पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेला

➤ रुंदी: 150–160 किमी

➤ उंची: सुमारे 1000 मी. (समुद्रसपाटीपासून)

➤ आकार: त्रिकोणाकृती


🔹️मुख्य भाग

➤ नंदुरबार जिल्ह्यातील भाग: अस्तंभा व तोरणमाळ डोंगर

➤ अमरावती जिल्ह्यातील भाग: गाविलगड डोंगर


🔹️भौगोलिक प्रक्रिया व परिणाम

➤ झीज / क्षरणामुळे बिहड (Bad land Topography) तयार झाले आहे.

➤ नद्या, झरे, ओढे आणि छोटे नदी प्रवाह पर्वताच्या पायथ्याला शिलापाद / पिडमॉट निर्माण करतात.

➤ पर्वतावरून तापी नदीचे पात्र दिसते.

तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

सामान्यज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती आहे?

​उत्तर: १६४६ मीटर


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

​उत्तर: गोदावरी


​प्रश्न: महाराष्ट्रात अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: सिंधुदुर्ग


​प्रश्न: जगातील सर्वात लांब नदी कोणती?

​उत्तर: नाईल


​प्रश्न: जगात सर्वात जास्त भूकंपाचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

​उत्तर: जपान


​प्रश्न: पिरामिड हे जागतिक आश्चर्य कोणत्या देशात आहे?

​उत्तर: इजिप्त


​प्रश्न: तेरेखोल नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे?

​उत्तर: कालावल खाडी


​प्रश्न: भारताचा मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?

​उत्तर: अहमदाबाद

​प्रश्न: महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते?

​उत्तर: वासुदेव बळवंत फडके


​प्रश्न: खजुराहो ची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत?

​उत्तर: मध्य प्रदेश


​प्रश्न: 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

​उत्तर: बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

​उत्तर: १३ एप्रिल १९१९


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

​उत्तर: रास बिहारी बोस


​प्रश्न: जन-गण-मन हे गीत कोणी लिहिले?

​उत्तर: रवींद्रनाथ टागोर


​प्रश्न: भारतीय वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली आहे?

​उत्तर: कलम २८०


​प्रश्न: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: माहिती अधिकार कायदा (RTI) कधी लागू झाला?

​उत्तर: २००५


​प्रश्न: भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

​उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू


​प्रश्न: मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत?

​उत्तर: भाग ४ (अ)


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

​उत्तर: डेसिबल


​प्रश्न: विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर


​प्रश्न: शरीरातील कोणत्या ग्रंथीला 'मास्टर ग्रंथी' म्हणतात?

​उत्तर: पियुषिका ग्रंथी (Pituitary Gland)


​प्रश्न: रक्ताचा सामू (pH) किती असतो?

​उत्तर: ७.४


​प्रश्न: हसविणारा वायू (Laughing Gas) म्हणून कोणत्या वायूला ओळखतात?

​उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N_2O)


​प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

​उत्तर: यकृत (Liver)


​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2O


​प्रश्न: दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते विशेष दल स्थापन केले आहे?

​उत्तर: फोर्स वन


​प्रश्न: नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल आहे?

​उत्तर: C-60


​प्रश्न: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार चा पिन कोड काय आहे?

​उत्तर: ४०००१६


​प्रश्न: माईक पोवेल या खेळाडूच्या नावावर कोणत्या खेळाचा विश्वविक्रम आहे?

​उत्तर: लांब उडी (Long Jump)


​प्रश्न: नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: कार रेसिंग


​प्रश्न: आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?

​उत्तर: २१ जून


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी (National Aquatic Animal) कोणते आहे?

​उत्तर: डॉल्फिन


​प्रश्न: मज्जाव या शब्दाचा अर्थ काय?

​उत्तर: बंदी


​प्रश्न: खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

​उत्तर: अंदाज घेणे


​प्रश्न: सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

​उत्तर: निरर्थक


​प्रश्न: महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते आहे?

​उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई


​प्रश्न: 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

​उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकर


​प्रश्न: संयुक्त राष्ट्रांचे (UNO) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: न्यूयॉर्क

21 November 2025

प्रार्थना समाज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

भारत छोडो आंदोलन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


भारत छोडो आंदोलन


8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Prelims

 2012 >> CLICK HERE>>


2013 >> CLICK HERE>>


2014 >> CLICK HERE>>


2015 >> CLICK HERE>>


2016 >> CLICK HERE>>


2017 >> CLICK HERE>>


2018 >> CLICK HERE>>


2019 >> CLICK HERE>>


2020 >> CLICK HERE>>


2021 >> CLICK HERE>>


2022 >> CLICK HERE>>

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा कालानुक्रम (क्रमवार पद्धत) खालीलप्रमाणे आहे:

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



| युरोपियन कंपनी   | भारतात आगमनाचा वर्ष   | प्रमुख स्थळ / केंद्र       | उद्दिष्ट                                     |

| ----------------      | ---------------------          | ------------------------  | -------------------------------    |

| पोर्तुगीज               | 1498 (वास्को-दा-गामा)   | कालिकत (कोझिकोड)| व्यापार (मसाल्यांचे)                 |

| डच (नेदरलँड)      | 1605                             | पुळवेल्ली (आंध्रप्रदेश)  | व्यापार (मसाले, कापूस)          |

| ब्रिटिश                 | 1608 (सुरत)                   | सुरत (गुजरात)            | ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार |

| डेन्मार्क               | 1616                               | त्रांकेबार (तामिळनाडू) | व्यापार                                  |

| फ्रेंच                    | 1664                               | सुरत, पुडुचेरी, चंद्रनगर| व्यापार व राजकीय प्रभाव       |


### विस्तृत माहिती:


1. पोर्तुगीज (Portuguese):


   * सर्वप्रथम भारतात आलेले युरोपियन.

   * 1498 साली वास्को-द-गामा कोझिकोडला पोहोचला.

   * गोवा हे त्यांचे मुख्य वसाहती ठिकाण बनले (1510 पासून).


2. डच (Dutch):


   * डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर भारतात आले.

   * प्रमुख व्यापार केंद्र: नागपट्टणम, पुळवेल्ली.

   * त्यांनी नंतर भारतातील व्यापार बंद करून इंडोनेशियाकडे लक्ष केंद्रित केले.


3. ब्रिटिश (British):


   * 1600 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन.

   * सुरत येथे 1608 साली पहिली फॅक्टरी स्थापन.

   * पुढे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे वसाहती निर्माण केल्या.


4. डेन्मार्क (Danish):


   * 1616 मध्ये भारतात प्रवेश.

   * त्रांकेबार व सर्पोर या ठिकाणी वसाहती.

   * 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती खरेदी केल्या.


5. फ्रेंच (French):


   * 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

   * पुडुचेरी, चंद्रनगर, माही, कराईकल इ. ठिकाणी वसाहती.

   * इंग्रजांशी संघर्ष (कार्नॅटिक युद्धे) – अखेरीस 1763 नंतर प्रभाव कमी.

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


तलाठी विशेष

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?

Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?

Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀 पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀 पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀 पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀 भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀 पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀 पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले :🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- 

सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - 

अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


 🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश


🏀 भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)


🏀 भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा*


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

संगणक : सामान्य ज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्याचे हिंदी नाव कॉम्प्युटर आहे.

आधुनिक संगणकाचे जनक चार्ल्स बावेज म्हणतात.

कॅल्क्युलेटरचा शोध पास्कलने लावला होता.

सिद्धार्थ हा भारतात तयार झालेला पहिला संगणक होता.

सर्वात मोठे संगणक नेटवर्क म्हणजे इंटरनेट.

भारतातील पहिला संगणक बंगळुरूच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बसवण्यात आला.

इंटरनेटचा पहिला वापर अमेरिकेच्या संरक्षण संशोधनात झाला.

कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणार्‍या IC चिप्स सिलिकॉनच्या असतात.

बंगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.

संगणक मेंदू cpu ला बोलावले आहे.

संगणक त्याचा परिणाम भविष्यातील वापरासाठी मेमरीमध्ये जतन करतो.

IC चे पूर्ण रूप Integrated Circuit असे आहे.

IBM चे पूर्ण नाव इंटरनॅशनल बिझनेस मशीन आहे.

WWW चे पूर्ण रूप World Wide Wave आहे.

LAN चे पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क आहे.

WAN चे पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क आहे.

RAM चे पूर्ण रूप Random Axis Memory आहे.

ROM चे पूर्ण रूप रीड ओन्ली मेमरी आहे.

सीडीचे पूर्ण रूप कॉम्पॅक्ट डिस्क आहे.

व्हीडीयूचे पूर्ण रूप व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे.

HTML चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे.

HTTP चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे.

ALU चे पूर्ण रूप अंकगणित तार्किक एकक आहे.

CPU चे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे.

CU चे पूर्ण रूप म्हणजे कंट्रोल युनिट.

COBOL चे पूर्ण रूप Common Business Oriented Language आहे.

DOS चे पूर्ण रूप म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम.

E mail चे पूर्ण रूप Electronic mail आहे.

FAX चे पूर्ण रूप Far Away Xerox आहे.

संगणक बंद होण्याच्या प्रक्रियेला शटडाउन म्हणतात आणि ते सुरू करण्याच्या प्रक्रियेस बूट अप म्हणतात.

मॉनिटरचे दुसरे नाव व्हीडीयू आहे.

मानक कीबोर्डमध्ये 101 बटणे आणि 12 फंक्शन की आहेत.

चुंबकीय डिस्कवर लोह ऑक्साईडचा थर असतो.

बायनरी संख्या प्रणालीमध्ये 0 आणि 1 वापरले जातात.

फ्लॉपी डिस्कचा आकार 3.25" आणि 5.25" आहे.

संगणक नेटवर्कशी जोडण्याच्या प्रक्रियेला 'लॉग इन' म्हणतात आणि कनेक्शन तोडण्याला 'लॉग आउट' म्हणतात.

ऑपरेटिंग सिस्टीममध्ये RAM वापरली जाते.

संगणकातील प्रोग्राम्सच्या यादीला मेनू म्हणतात.

मॉडेम टेलिफोन लाईनवर काम करतो.

संगणकाच्या डंपिंगचे कारण व्हायरस आहे.

संगणक व्हायरस हा एक विनाशकारी प्रोग्राम आहे.

संगणकाच्या भौतिक रचनेला हार्डवेअर म्हणतात.

हार्ड डिस्क स्पीड RPM. मध्ये मोजले जाते

8 बिट = 1 बाइट
1024 बाइट = 1 किलो बाइट
1024 किलोबाइट = 1 MB
1024 MB = 1 GB

IBM (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) ही संगणक कंपनी आहे.

संगणकाच्या मुख्य पृष्ठाला डेस्क टॉप म्हणतात.

1960 मध्ये संगणक क्षेत्रात मोठी क्रांती झाली.

DOS आणि WINDOWS ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

इनपुट उपकरणांची उदाहरणे म्हणजे माउस, कीबोर्ड, जॉयस्टिक, स्कॅनर आणि लाईट पेन.

प्रिंटर, स्पीकर आणि मॉनिटर हे आउटपुट उपकरण आहेत.

इंटरनेटवर पाठवलेल्या संदेशाला ई-मेल म्हणतात.

उच्च स्तरीय भाषेतून मशीन भाषेत रूपांतरण स्त्रोत प्रोग्रामद्वारे केले जाते.

कोबोल ही इंग्रजीसारखीच उच्चस्तरीय भाषा आहे.

प्रोग्रामसाठी विकसित केलेली पहिली भाषा फोरट्रान आहे.

कंपाइलर उच्च स्तरीय भाषेचे निम्न स्तरीय भाषेत भाषांतर करतो.

उच्च स्तरीय भाषा IBM ने विकसित केली होती.

FORTRAN, COBOL, BASIC, Algol, Pascal इत्यादी उच्च स्तरीय भाषा आहेत.

मदर बोर्ड हे सर्किट बोर्ड आहे, त्यात CPU आहे. जोडले जातात.

संगणक प्रोग्राम हार्ड डिस्कमध्ये साठवले जातात.

तीन प्रकारचे संगणक आहेत - डिजिटल, अॅनालॉग आणि हायब्रिड.

असेंबलर असेंबली भाषेचे मशीन भाषेत रूपांतर करतो.

Random Question:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या


अ.क्र.  समिती/उपसमिती  अध्यक्ष

१.  मसुदा समिती                

⚡️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२.  संचालन समिती                     

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


३.  कार्यपद्धती नियम समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद. 


४.  वित्त व स्टाफ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


५.  राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


६.  संघराज्य संविधान समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू


७.  संघराज्य अधिकार समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू. 


८.  प्रांतिक संविधान समिती  

⚡️ स. वल्लभभाई पटेल


१०.  झेंडा समिती                      

⚡️ ज.बी. कृपलानी


११.  सुकाणू समिती   

⚡️ क.एम. मुंशी


१२.  मूलभूत अधिकार उपसमिती  

⚡️ ज.बी. कृपलानी


१३.  अल्पसंख्यांक हक्क उपसमिती  

⚡️एच.सी. मुखर्जी. 


१४.  वित्त व स्टाफ उपसमिती  

⚡️ए.एल. सिन्हा


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मध्ययुगीन भारताचा इतिहास

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक

18 November 2025

महणी व अर्थ

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔰 गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य - निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात


🔰 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही


🔰 गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही


🔰 गाव करी ते राव न करी - श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात


🔰 गाव तेथे उकीरडा - प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच


🔰 गरुची विद्या, गुरुलाच फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य


🔰 गळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे


🔰 गळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य - एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे


🔰 गोगलगाय आणि पोटात पाय - बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच


🔰 गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे


🔰 गोरा गोमटा आणि कपाळ करंटा - फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे


🔰 गोष्ट लहान, सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे


🔰 गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते


🔰 गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट - निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते


🔰 घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात


🔰 घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी - कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात


🔰 घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी - स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे


🔰 घर ना दार, चावडी बिऱ्हाड -

बायको पोरे नसणारा

1935 चा कायदा.

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.


🔸1935 च्या कायद्याने प्रांतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.


🔸1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.


🔹सघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.


🔸या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.


🔹1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.


🔸भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.


🔹मस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.


🔸1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.


🔹1935 चा कायदा म्हणजे – संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.


प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB : Regional Rural Banks)

 या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात.

 उद्देश : -
दूर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रूजवून तेथील प्रादेशिक विषमता दुर करण्यास हातभार लावणे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

 स्थापना : - 26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या.

 ग्रामीण बँका - - - राज्य - - - पुरस्कृत बँक
  
 मोरादाबाद - - -  उत्तर प्रदेश - - - सिंडीकेट बँक

 गोरखपूर - - - उत्तर प्रदेश- - - स्टेट बँक ऑफ इंडिया

 भिवानी - - - हरियाणा - - - पंजाब नॅशनल बँक

 जयपूर - - - राजस्थान- - - यूनायटेड खमर्शियल बँक

 माल्डा - - - प. बंगाल- - - यूनायटेड बँक

⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.

⚜ भांडवल उभारणीत वाटा : केंद्र : 50% ; संबंधित राज्य सरकार : 15% ; पुरस्कृत व्यापारी बँक : 35%.

⚜ उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक RRB कार्यरत आहेत.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

१००० भूगोल प्रश्न

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


 1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

   1) सातारा    2) कोल्हापूर    3) कराड      4) महाबळेश्वर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.

   1) भीमा    2) गोदावरी    3) कृष्णा      4) वैनगंगा

उत्तर :- 2


3) योग्य जोडया लावा. 

  धरण      जलाशयाचे नाव

         अ) कोयना      i) शहाजी सागर

         ब) भाटघर      ii) शिवसागर

         क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

         ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक

    अ  ब  क  ड

           1) i  iv  ii  iii

           2) i  iii  ii  iv

           3) iv  iii  ii  i

           4) ii  iv  i  iii

उत्तर :- 4


4) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

   1) वशिष्ठी    2) तापी      3) भीमा      4) उल्हास

उत्तर :- 3


5) खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

   1) देहू      2) आळंदी    3) पंढरपूर    4) नाशिक

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत

   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात

   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त

उत्तर :- 4


2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर 

     होतो ?

   1) वा-याचा वेग    2) पालाश    

   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?

   1) जीवाणू खत    2) शैवाल खत    

   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?

   1) आइबीडीयु     2) सीडीयु    

   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................

   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद

उत्तर :- 3


1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.

   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC

उत्तर :- 2


2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.

   क) आर्थिक लाभ मिळवणे.

   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?

   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश

   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

उत्तर :- 1


4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.

   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²

उत्तर :- 4


5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :

   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.

   2) दिवासाची लांबी बदलते.

   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.

   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी

   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 1


2) योग्य जोडया लावा.

  वारे      स्थान

         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त

         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त

         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त

         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त 

    अ  ब  क  ड

           1)  i  iii  iv  ii

           2)  iii  i  iv  ii

           3)  iv  iii  ii  i

           4)  i  ii  iii  iv

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला

   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला

उत्तर :- 1


4) योग्य जोडया लावा.

  वातावरणाचे थर      उंची

         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी

         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी

         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी

         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी

    अ  ब  क  ड

           1)  iii  ii  i  iv

           2)  ii  iv  i  iii

           3)  iii  ii  iv  i

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 3


5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................

   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज    

   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज    

   4) वरील सर्व

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?

   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे

   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे

उत्तर :- 1


2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –

   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.

उत्तर :- 2


3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................

   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.

   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.

   3) जास्त तापमान असेल.

   4) कमी तापमान असेल.

उत्तर :- 2


4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.

   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.

   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.

   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.

उत्तर :- 3


5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?

   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी

   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी

उत्तर :- 2


1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान 

     होतात.

   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण    

   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण

उत्तर :- 4


2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.

   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.

   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.

   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.

उत्तर :- 3


3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव

   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस

   3) वेगवान वारे          4) थंड रात्री

उत्तर :- 2


4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च

उत्तर :- 1


1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%

उत्तर :- 1


2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात 

     नाही, कारण :

   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.

   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.

   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधाने पहा :

   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता

   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व

उत्तर :- 4


5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.

   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती

  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार 

उत्तर :- 3


1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :

   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.

   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड

उत्तर :- 1


2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक

उत्तर :- 2


3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या 

     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.

   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर

   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे

   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?

   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी

   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश

उत्तर :- 2


1) गरजणारे चाळीस हे ..................... वारे आहेत ?

   1) ईशान्य – व्यापारी    2) आग्नेय – व्यापारी    

   3) नैऋत्य – प्रतिव्यापारी    4) वायव्य – प्रतिव्यापारी

उत्तर :- 4


2) दिवसातील सर्वाधिक तापमान .............................. या वेळेत असते.

   1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00      2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00

   3) दुपारी 1.00 ते 2.00        4) दुपारी 2.00 ते 3.00

उत्तर :- 4


3) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ...................... या 

     महिन्यांत जास्त येतात.

   1) एप्रिल आणि जुलै    2) एप्रिल आणि मे    

   3) मे आणि जून      4) जून आणि जुलै

उत्तर :- 3


4) खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

   1) हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार

   2) व्दीपकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण

   3) जेट स्ट्रीम वा-यांचे उच्च वातावरणातील चालीय संचलन

   4) हिन्दी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत

उत्तर :- 2


5) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा .............................. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते ?

   1) 120    2) 100      

   3) 150    4) 125

उत्तर :- 1


1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया

उत्तर :- 4


2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा

   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम 

   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.

   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह

उत्तर :- 2 


4) जोडया लावा.

   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.

   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.

   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.

   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iv  iii

         2)  iv  ii  iv  iii

         3)  iii  iv  i  ii

         4)  ii  iii  iv  i

उत्तर :- 3


5) खालील विधाने पहा.

   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.

   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.

   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.

   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


1) योग्य जोडया लावा :

  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष

         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm

         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm

        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm

         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm

    अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  ii  iv  iii

           4)  iii  iv  i  ii

उत्तर :- 4


2) खालील विधानांचा विचार करा.

   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.

   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत

उत्तर :- 3


3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ............... 

     प्रसंगी येते. 

   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.

   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.

उत्तर :- 2


4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.

   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994  

उत्तर :- 2


5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

   2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन

   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1  


1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :

   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर

   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड

उत्तर :- 2


2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

   1) 75      2) 79      3) 85      4) 73

उत्तर :- 1


3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला

      जात आहे ?

   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार

   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद

उत्तर :- 4


4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.

   2) पाणी साठयास सुरुवात होणे.

   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.

   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.

उत्तर :- 1


5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू 

     करण्यात आले ?

   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ

उत्तर :- 3


1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर :- 2


2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?

   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी

   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी

   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी

   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी

उत्तर :- 2


3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?

   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत

   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी 

     केली जाते त्यास ...................... म्हणतात.  

   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती

   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व

उत्तर :- 2


5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.

    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.

         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?

   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.

उत्तर :- 2


1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती 

     पटीने वाढेल ?

   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट

उत्तर :- 3


2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?

   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.

   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.

   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते 

         दुरापास्त आहे.

   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :

   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.

   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.

   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क

उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?

   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती

   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड

उत्तर :- 3



1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?

   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम

उत्तर :- 1


2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?

   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन

उत्तर :- 1


3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही 

     कारण – 

   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.

   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.

   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.

   4) यापैकी काहीही नाही.

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.

   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक 

         संस्थेने खर्च करावी लागते.

   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत 

     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.  

   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

उत्तर :- 1


1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?

   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार    

   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड

उत्तर :- 2


2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?

   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.

   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड

उत्तर :- 1


3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

   1) खार    2) उथळ व उताराच्या  

   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी

उत्तर :- 2


4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.

   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन

उत्तर :- 3


5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :

   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.

   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.

   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत

   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 3 


1) ................... पिकांसाठी ठिबक सिंचन पध्दत अतिशय उपयुक्त आहे.

   1) अधिक पाण्यामध्ये होणा-या    2) क्षारांना बळी न पडणा-या

   3) कमी उत्पन्न देणा-या      4) फळ

उत्तर :- 4


2) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या 

     प्रकारचा तलाव वापरतात ?

   1) बंधा-याने बांधलेला    2) खोदलेला    

   3) पृष्ठीय      4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) केंद्रीय जल आयोग हा ......................संबंधी कार्यरत आहे.

   1) भूजल      2) पाण्याची गुणवत्ता    

   3) पृष्ठभागावरील पाणी    4) पाणी पुरवठा व स्वच्छता

उत्तर :- 3


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) धन आयन – विनिमय क्षमता मोन्टरमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.

   ब) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोणपर्णात्सर्जन बासालीन रोखते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    

   3) दोन्ही    4) एकही नाही

उत्तर :- 1


5) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या 

     उत्पन्ना ............................... असते ?

   1) पेक्षा अधिक    2) एवढे    

   3) पेक्षा कमी    4) पेक्षा अनिश्चित

उत्तर :- 3 


1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था

   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था

उत्तर :- 1


2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?

   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान

   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त    

   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त

उत्तर :- 1


3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी 

     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.

   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन    

   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन

उत्तर :- 2


4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.

   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)    

   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.

   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन    

   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत

उत्तर :- 2


1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.

   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी

   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व

उत्तर :- 4


2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

   1) नत्र      2) स्फुदर      

   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2


3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला 

     ................... म्हणतात.

   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन

   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन

उत्तर :- 4


4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.

   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे

   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त

उत्तर :- 3


5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.

   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता

   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता

उत्तर :- 2


1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?

   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती

   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती

उत्तर :- 1


4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?

   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)

   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे

उत्तर :- 2


5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.

    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.

   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे

   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे

उत्तर :- 3


1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?

   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत

   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?

   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      

   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)

   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)

   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)

उत्तर :- 3


3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    

   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश

उत्तर :- 4


4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.

   1) 4.5 – 6    2) 6 – 7    

   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5

उत्तर :- 2


5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?

   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर

   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ

उत्तर :- 4


1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:

   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50

उत्तर :- 4


2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?

   1) जमीन धुपीचे परिणाम      

   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम

   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    

   4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 3


3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................

   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      

   3) >10%      4) 40% ते 45%

उत्तर :- 1


4) जमिनीचा पोत म्हणजे

   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना

   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 4


5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?

   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    

   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम

   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  

   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश

उत्तर :- 4


1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

   1) नत्र      2) पालाश    

   3) स्फुरद    4) लोह    

उत्तर :- 3


2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?

   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%    

   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

   1) मका    2) ज्वारी      

   3) बाजरी    4) चवळी

उत्तर :- 4


4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.

   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग

   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ

उत्तर :- 3


5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर 

     करतात?

   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग

   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व

उत्तर :- 1 


1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?

   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत

उत्तर :- 3


2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.

   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.

   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.

   1) 10      2) 15      3) 20      4) 25

उत्तर  :- 3


1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.

   1) 10-20    2) 20-30    

   3) 30-50    4) 60-75

उत्तर :- 3


2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?

   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक    

   3) जैविक    4) भस्मीकरण

उत्तर :- 2


3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?

   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.

   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.

उत्तर :- 4


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?

   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.

   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.

   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर

   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक

उत्तर :- 3  


1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे

   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल

   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड

उत्तर :- 3


2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे 

     म्हणतात.

   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप

उत्तर :- 3


3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन

उत्तर :- 1


4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.

   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता

   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)

   क) सच्छिद्रता

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 4


1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................

   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते

   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.

   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स

उत्तर :- 3


3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.

   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50

उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.

   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.

   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?

   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप

   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

   इ) भटकी शेती

   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ

उत्तर :- 4


1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट

   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

   इ) अविकसित प्रदेशातून सूट

    योग्य पर्याय निवडा:

   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब

उत्तर :- 4


3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.

   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा 

         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.

   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.

   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर 

         म्हणतात.

   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?

   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क

उत्तर :- 4


1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?

   1) पुणे      2) अहमदनगर    

   3) औरंगाबाद    4) लातूर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

   1) 6      2) 4      

   3) 7      4) 9

उत्तर :- 1


3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.

   1) महाड    2) वाई      

   3) महाबळेश्वर    4) नाशिक

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

   1) लोणावळा    2) चिखलदरा    

   3) महाबळेश्वर    4) माथेरान

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

   1) सांगली    2) सातारा    

   3) रायगड    4) रत्नागिरी

उत्तर :- 3


1) जोडया जुळवा.

   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल

   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी

   क) गडचिरोली    3) मँगनीज

   ड) ठाणे    4) चुनखडी

   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2

   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4

उत्तर :- 2


2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?

   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी

   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला

   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी

   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली

उत्तर :- 2


4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.

   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा

उत्तर :- 4


5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर 

     कोणते ?      

   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर

उत्तर :- 3


1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.

   1) सोलापूर    2) अहमदनगर    

   3) जालना    4) अमरावती

उत्तर :- 2


2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.

   1) रेषीय    2) जुळी      

   3) गोलाकार    4) डोंगरमाथा

उत्तर :- 4


3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास 

     .................... स्थलांतर म्हणतात.

   1) सक्तीचे    2) अंतर्गत    

   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

   1) अकोला    2) बुलढाणा    

   3) वाशिम    4) हिंगोली

उत्तर :- 1


5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.

   1) तीन    2) पाच      

   3) सात    4) नऊ

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?

   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.

   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.

   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.

   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर :- 1


2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?

   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण    

  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही

उत्तर :- 2


3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.

   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.

   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क

उत्तर :- 3


4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र

उत्तर :- 1


5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा

उत्तर :- 3 


1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.

   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास

उत्तर :- 3


2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.

   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा

उत्तर :- 3


3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे

   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर :- 2


4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?

   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.

   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.

   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.

   4) वरील कोणतेही नाही.

उत्तर :- 4


1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.

   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%

उत्तर :- 1


2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.

   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

उत्तर :- 1


3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍    

   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी

उत्तर :- 2


5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.

   1) 470 W/m²      2) 770 W/m²      

   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²

उत्तर :- 4


1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

   1) सह्याद्री    2) सातपुडा    

   3) मेळघाट    4) सातमाळा

उत्तर :- 2


5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

   1) उस्मानाबाद    2) धुळे      

   3) परभणी    4) भंडारा

उत्तर :- 2


1) कोकणचे हवामान ..................... आहे.

   1) कोरडे    2) विषम      

   3) सम      4) थंड

उत्तर :- 3


2) .................. ही वर्धा नदीची उपनदी आहे.

   1) पेनगंगा    2) भीमा      

   3) येरळा    4) पंचगंगा

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ................ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    

   3) औरंगाबाद    4) सोलापूर

उत्तर :- 2


4) पश्चिम महाराष्ट्रातील .................. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

   1) नाशिक    2) पुणे      

   3) कोल्हापूर    4) सोलापूर

उत्तर :- 3


5) महाराष्ट्राच्या पठारावर .................. मृदा आढळते.

   1) क्षारयुक्त    2) वाळुकामय    

   3) काळी    4) जांभी

उत्तर :- 3