स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
03 May 2019
भारताची सागरी बेटे
@भारताची सागरी बेटे@
# भारताच्या सागरी प्रदेशात एकूण 599 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात 27 बेटे असून बंगालच्या उपसागरात 572 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमूह आहे.
# बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत .
# भारताच्या अतिदक्षिणेकडे टोक निकोबार बेटामधील "इंदिरा पॉइंट" हे आहे.
# भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र अंदमान निमोबार बेटे (8249 चौ.कि.मी.)असून सर्वात कमी क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र लक्षद्वीप बेटसमूह (32 चौ. कि .मी.) आहे.
# भारताच्या सागरी प्रदेशात एकूण 599 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात 27 बेटे असून बंगालच्या उपसागरात 572 बेटे आहेत.
# अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमूह आहे.
# बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत .
# भारताच्या अतिदक्षिणेकडे टोक निकोबार बेटामधील "इंदिरा पॉइंट" हे आहे.
# भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र अंदमान निमोबार बेटे (8249 चौ.कि.मी.)असून सर्वात कमी क्षेत्रफळाचे संघराज्य क्षेत्र लक्षद्वीप बेटसमूह (32 चौ. कि .मी.) आहे.
इंग्रजी शिक्षणाचे भारतावर झालेले परिणाम
इंग्रजी शिक्षणाचे भारतावर झालेले परिणाम
१) पश्चिमकडील विज्ञाननिष्ठ शिक्षणाची ओळख
२)इंग्रजनिष्ठ वर्गाचा उदय
३) प्रबोधन
४)भारतीय समाज एकसंध बनला
५)संस्कृती व राष्ट्रविषयी अभिमान जागृत झाला
६) समाजसुधारनेला व कार्य सुधारणेसाठी चालना
७) राष्ट्रवादाला पुनरुज्जीवन
१) पश्चिमकडील विज्ञाननिष्ठ शिक्षणाची ओळख
२)इंग्रजनिष्ठ वर्गाचा उदय
३) प्रबोधन
४)भारतीय समाज एकसंध बनला
५)संस्कृती व राष्ट्रविषयी अभिमान जागृत झाला
६) समाजसुधारनेला व कार्य सुधारणेसाठी चालना
७) राष्ट्रवादाला पुनरुज्जीवन
Subscribe to:
Comments (Atom)



