०६ जानेवारी २०२४

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


प्रश्न सराव


 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात

 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व

 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
1.  ग्वाल्हेर
2. इंदौर
3.  दिल्ली
4.  या पैकी नाही

 मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

 पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

अ. सर्वच बरोबर 
ब. 1, 2बरोबर
क. 3, 4बरोबर
ड. सर्वच चूक

  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 
2. तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई

 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड

 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा

*पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला*
*1) बँरिस्टर जीना*
*2) सर सय्यद अहमद*
*3) मुहम्मद इकबाल*
*4) रहमत खान*✅
*खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता*
*1) दामोदर चाफेकर*
*2) विनायक सावरकर*
*3) अरविंद घोष*
*4) भगतसिंग*✅
:
*दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.*
1)80%
2)90%
3)100%✔✔
4)1000%
*:
*दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?*
1)वस्तूभिंग
2)संयुक्त नेत्रभिंग✔✔✔
3)विशालक
4)वरीलपैकी एकही नाही
:
*कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.*
1)जीवनसत्व
2)कॅल्शियम✔✔✔
3)मॅग्नेशियम
4)लोह
:
*19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.*
1)जागतिक मानसिक आरोग्य दिन
2)जागतिक पशु दिन
3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन
4)यापैकी नाही✔✔✔
*
*19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो*
[
*1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.*
1)कोलकाता✔✔✔
2)वाराणसी
3)नार्वे
4)बेंगळुरू
:
*वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*
1)अमेरिका
2)जर्मनी
3)नार्वे
4)भारत✔✔✔:


*...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*
1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔✔
2)जगदिश्चंद्र बोस
3)मेघनाद साहा
4) पी सी रे
:
*वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.*
1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती
2)आकारमानाशि व्यस्तानुपाती
3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती
4)वस्तुमानाशी समानूपाती✔✔
*:
*उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........*
1)त्याचे तापमान कमी होते
2)त्याचे तापमान वाढत जाते
3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔✔✔
4)यापैकी नाही:

महत्वाचे प्रश्नसंच

 पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला

1) बँरिस्टर जीना

2) सर सय्यद अहमद

3) मुहम्मद इकबाल

4) रहमत खान✅


खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता

1) दामोदर चाफेकर

2) विनायक सावरकर

3) अरविंद घोष

4) भगतसिंग✅

:

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.

1)80%

2)90%

3)100%✔️✔️

4)1000%

:

दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

1)वस्तूभिंग

2)संयुक्त नेत्रभिंग✔️✔️✔️

3)विशालक

4)वरीलपैकी एकही नाही

:

कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.

1)जीवनसत्व

2)कॅल्शियम✔️✔️✔️

3)मॅग्नेशियम

4)लोह

:

19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.

1)जागतिक मानसिक आरोग्य दिन

2)जागतिक पशु दिन

3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन

4)यापैकी नाही✔️✔️✔️


19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो


1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.

1)कोलकाता✔️✔️✔️

2)वाराणसी

3)नार्वे

4)बेंगळुरू

:

वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*

1)अमेरिका

2)जर्मनी

3)नार्वे

4)भारत✔️✔️✔️:


...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*

1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔️✔️

2)जगदिश्चंद्र बोस

3)मेघनाद साहा

4) पी सी रे

:

वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.

1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती

2)आकारमानाशि व्यस्तानुपाती

3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती

4)वस्तुमानाशी समानूपाती✔️✔️


उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........

1)त्याचे तापमान कमी होते

2)त्याचे तापमान वाढत जाते

3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔️✔️✔️

4)यापैकी नाही:


टेस्ट ट्यूब बेबी technique चा विकास........या शास्त्रज्ञांनी केला.

1)मॅक्स डेलब्रक आणि सॉलव्हेडर

2)दुवे ख्रिश्चन आणि जॉर्ज एमिल

3)रॉबर्ट एडवर्ड आणि सेपटो✔️✔️✔️

4)यापैकी नाही


दामोदर नदी

✔️ बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी.


✔️  ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. 


✔️ तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो.


✔️  सरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते.


✔️ बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. 


✔️जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात.

पहिली पंचवार्षिक योजना




कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान:- हेरॉड डोमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

वृद्धी दर

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्राथमिक शिक्षण पोंभुर्ले या गावी झाले. त्यानंतर, ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर जांभेकरांनी बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून अध्ययन सुरू केले.
- बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान मिळवले.
- 1834 मध्ये मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
- 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
- अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली.
- बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.
- जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य समाजसुधारक ही म्हटले जाऊ लागले.
- मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल 10 भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते.
- या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते.
- बाळशास्त्री यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.
- मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली होती.
- बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले. त्यानंतर, 1840 मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.
- 1840 मध्ये जांभेकरांनीच 'दिग्दर्शन' या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवात केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास 5 वर्षे काम पाहिले होते.

● ग्रंथसंपदा
शून्यलाब्दी, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, लोकहितवादी, लक्ष्मीज्ञान, जातीभेद, भिक्षुक, गीतातत्व, भरतखंडपर्व, कलियुग, ऐतिहासिक गोष्टी पानिपत लढाई, लंकेचा इतिहास

चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2024

◆ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सुखविंदर सिंग यांनी हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्राच्या पहिल्या-वहिल्या रिपोर्ट आणि मीटिंग व्यवस्थापन पोर्टलचे उद्घाटन केले.

◆ CCRAS आणि NCISM ने आयुर्वेद संशोधन पुढे नेण्यासाठी 'SMART 2.0' चे अनावरण केले.

◆ राम मंदिराच्या सन्मानार्थ छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला.

◆ मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दरमहा रु. 3,000 ची वर्धित YSR पेन्शन कनुका वितरित केली.

◆ जम्मू-काश्मीर सरकारने मदरसा बोर्डाच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यास मान्यता दिली.

◆ NHAI आणि NRSC, ISRO अंतर्गत, विस्तृत टराष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी "ग्रीन कव्हर इंडेक्स" तयार करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी 3 वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.[NRSC मुख्यालय :- हैद्राबाद]

◆ दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा रोहित शर्मा पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

◆ भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे.

◆ केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे.

◆ रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रश्मी शुक्ला(1988 IPS Batch) या महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते.

◆ रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने 2021-22 ते 2025-26 कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेश या राज्यात सुरु होणार आहे.

◆ उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे.

◆ सध्या देशात 33 सैनिकी शाळा असून केंद्र सरकारने देशभरात 100 नविन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ राष्ट्रिय जिमन्यास्टिक स्पर्धा भुवनेश्वर येथे पार पडली.

◆ महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ शिवडी-न्हावासेवा देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे.

◆ डेव्हिड चसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहिती नुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत 500 GW वीजनिर्मिती अपारंपारिक स्रोता पासून करण्याची घोषणा केली आहे.

◆ इंडीया रेटिंग आणि रिसर्च  ने भारताचा 2024 मध्ये GDP वाढीचा अंदाज 6.7 टक्के वर्तविला आहे.

◆ हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदयाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ विराट कोहली, गिल, मोहम्मद शमी ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 साठी नामांकित करण्यात आले.

◆ जालन्यातील निकेश मदारे या दृष्टीहीन शिक्षकाने महात्मा गांधींवर पीएचडी मिळवली आहे.

◆ ओडिशातील सात उत्पादनांना 'जीआय' मानांकन :- 1] लांजिया सौरा चित्रशैली, 2] डोंगरिया कौंध नक्षीदार शाल, 3] खजूर गूळ यांसह, 4] ढेंकनाल येथील मगजी हा खाद्यपदार्थ, 5] मयूरभंज येथील काई चटणी, 6] नयागड कांतेईमुडी वांगी, 7] कालाजीरा तांदूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━