Sunday 12 May 2024

चालू घडामोडी :- 12 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे.

◆ अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे.

◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले.

◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे.

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे.

◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले.

◆ 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे.

◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Saturday 11 May 2024

चालू घडामोडी :- 11 मे 2024


◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो.

◆ टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा  सर्वोत्तम शहरांमध्ये न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे.

"टाईम आऊट" सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे.

◆ ISRO ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे.

न्यूझीलंड देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट बिल गेट्स यांनी तयार करून घेतली आहे.

जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव प्रोजेक्ट-821आहे.

◆ लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी "आर. शंकर रमन" यांची निवड झाली आहे.

Potato फेस्टिवल चे आयोजन नागालँड या राज्यात करण्यात आले होते.

◆ भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून संजय भल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.

भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ इदरीस डेबी यांची "चाड" या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

मिखाईल मिशुस्टिन यांची रशिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ मिखाईल मिशुस्टिन यांची दुसऱ्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे.

कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन नागालँड या राज्यात करण्यात आले आहे.

◆ नागालँड राज्यात कोहिमा युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध 1944 या वर्षी झाले होते.

नागालँड राज्यात जपान देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे.

◆ जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर युएई या देशात झाले आहे.

गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात IARI या संस्थेने विकसित केली आहे.

◆ जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरीका या देशात आहे.


अटल सेतू - भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू


🔥 मुंबई येथे अटल सेतू आहे.


🔥 लांबी: 21.8 किमी


🔥 अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल आहे.  


🔥 हा 6 लेनचा पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.  


🔥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या पुलाचे उद्घाटन केले, अटल सेतूने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. 


🔥 त्यामुळे मुंबईहून दक्षिण भारत, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. 


🔥 शिवाय, यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर आणि मुंबई बंदराची जोडणी मजबूत झाली आहे. अटल सेतू मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक चालक असेल अशी अपेक्षा आहे.  प्रवासाच्या वेळा कमी करून आणि प्रमुख क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारून, हा पूल व्यापार, वाणिज्य आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी तयार आहे.

महत्त्वाच्या संस्था

● G7 (Group of 7)

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


● BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


● Asian Development Bank (ADB)

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स



● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


● ASEAN (Association of South East Asian Nation)

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


● IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.


🅾️ पचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

🅾️ गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

🅾️ गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

🅾️पचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

🅾️पचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾️ पचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾️ पचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

🅾️पचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

🅾️पचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

🅾️गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

🅾️ पचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🅾️ राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.



जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.



🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🅾️रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🅾️सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🅾️सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🅾️पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🅾️आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾️तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🅾️कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🅾️अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🅾️कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

🅾️अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️बठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🧩मख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

🅾️ परत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता


१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.


राज्यसेवा प्रश्नसंच

 १) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती  

   2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती  

   4) 87 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   

   ब) अस्पृश्यतेची समाप्ती

   क) पदव्यांची समाप्ती   

   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य


   1) अ, ब, ड    

  2) अ, क, ड  

  3) क, अ, ब  

  4) ब, ड, क


उत्तर :- 3


३) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

  क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

    वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?


   1) अ आणि ब  

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


४) मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............

     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW) 

   2) युएनडीपी (UNDP)

   3) सीइसीएसआर (CECSR)  

   4) युएनसीएचआर (UNCHR)


उत्तर :- 1


५) योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

 1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे      2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर आहेत    

 4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.


   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.

  क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

 ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.


   1) अ, ब   

  2) क, ड     

  3) अ, ब, क   

  4) अ, ब, क, ड


उत्तर :- 3


७) योग्य कथन / कथने ओळखा.

 अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.

   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.


   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे   

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर 

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर 

   4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची


उत्तर :- 3


८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या 

       वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब  

   2) अ, ड  

    3) अ, ब, क, ड    

   4) अ


उत्तर :- 4


९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू  

   2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) सरदार वल्लभभाई पटेल   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा   

   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा

   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा 

   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा


   1) ब, अ, ड, क   

   2) अ, ब, क, ड  

   3) क, ड, अ, ब   

   4) ब, ड, क, अ


उत्तर :- 1


२२५१)  खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    
   2) लोकसंख्या वाढ
   3) बेरोजगारीत वाढ    
  4) प्रशासकीय खर्चात वाढ

    उत्तर :- 3

२२५२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना    
   2) समन्वित किंमत रचना
   3) 1 व 2 दोन्ही    
   4) कोणतेही नाही

    उत्तर :- 3

२२५३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............
      टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के 
   2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
  4) 45 टक्के

   उत्तर :- 3

२२५४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही. 
    2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.
   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.
   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

    उत्तर :- 2

२२५५) योग्य पर्याय निवडा.
     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ) वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.     .
 ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.
   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक   
   2) वरील सर्व बरोबर    
   3) अ व ब बरोबर   
   4) केवळ क बरोबर

    उत्तर :- 2

शकराचार्य केशवानंद भारती

🟢 ऐतिहासिक खटला

◾️निधन
केशवानंद भारती :-   राज्यशास्त्र Imp घटक
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◾️१९७३ मधील केरळ राज्य सरकार विरुद्ध केशवानंद भारती खटल्यातील मुख्य पक्षकार व केरळमधील कासरगोड एडनीर मठाचे शंकराचार्य केशवानंद भारती यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.

● केरळ सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत केशवानंद भारती यांनी केंद्र सरकारनं केलेल्या २४, २५ आणि २९ घटनादुरूस्तीला आव्हान दिलं होतं.

●देशाच्या न्यायालयीन इतिहासात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार १९७३ हा खटला महत्त्वाच्या खटल्यांपैकी एक समजला जातो.         

🎇 कशवानंद भारती खटला :-
संपुर्ण नक्की वाचा... 🎇


🔸कशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा

31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर

46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर

48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया

49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर

50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान

51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका

52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर

53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी

55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद

56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी

57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट

58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी

59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा

60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस

61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक

62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858

63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909

64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन

65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग

66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी

67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930

68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली

70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3

71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार

72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती

73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे? 
उत्तर- कलम 123

74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22

75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11

76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर

77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका

78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल

79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम

80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत

81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल

82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान

83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991

84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी

90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे

99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे

108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913

109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक

203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री

204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन

205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी

सामान्य ज्ञान 10 प्रश्नोत्तरे

प्रश्न १ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?

           १)  लोकमान्य टिळक

           २)  आचार्य विनोबा भावे ✔️

           ३)  बाळशास्त्री जांभेकर

           ४)  गो.ग.आगरकर


प्रश्न २ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ............ भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?

           १)  अंतर्वक्र ✔️

           २)  बहिर्वक्र

           ३)  गोलीय

           ४)  द्विनाभीय


प्रश्न ३ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

           १)  1942 साली ✔️

           २)  1920 साली

           ३)  1940 साली

           ४)  1930 साली


प्रश्न ४ : तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .

           १)  युरिया

           २)  युरिक आम्ल

           ३)  निकोटीन ✔️

           ४)  कॅल्शियम कार्बोनेट


प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?

           १)  न्यूटन

           २)  सी व्ही रमन

           ३)  आईनस्टाइन

           ४)  चार्ल्स डार्विन ✔️


प्रश्न ६ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?

           १)  पहिल्या 

           २)  दुसर्‍या ✔️

           ३)  तिसर्‍या

           ४)  चौथ्या


प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?

           १)  लोखंड

           २)  निकेल

           ३)  कोबाल्ट

           ४)  वरील सर्व ✔️



प्रश्न ८ : बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?

           १)  साखर

           २)  मीठ ✔️

           ३)  कॉपर

           ४)  झिंक


प्रश्न ९ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?

           १)  राजेशाही

           २)  लोकशाही ✔️

           ३)  हुकुमशाही

           ४)  वरीलपैकी नाही


प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

           १)  40 वर्षातून

           २)  50 वर्षातून

           ३)  76 वर्षातून ✔️

           ४)  80 वर्षातून

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

- अरगॉन.


०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०३) 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

- चिं.वि.जोशी.


०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

- रणजीतसिंह.


०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

- ल्युकेमिया. 


०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?

- अमृत महोत्सव.


०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?

- अस्तंभा.


०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

- अंजीर.


०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?

- शहाजहान.


०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?

- पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)



०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?

 - कॅल्शियम. 


०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?

- कल्ले.


०३) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?

- राजीव गांधी.


०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?

 - काळा.


०५) दिवसा वनस्पती कोणता वायू  सोडतात ?

- ऑक्सिजन.


०१) 'कर्नाळा' हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- रायगड.


०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?

- बहिर्जी नाईक.


०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?

- आर्यभट्ट.


०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?

- बॅडमिंटन.


०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

- सियाल.


०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?

- आंबोली.


०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?

- गडचिरोली.


०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

- अथेन्स.


०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

- गॅमा.


०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?

- चार्ल्स बॅबेज.


०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

- ५ वर्ष. 


०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?

- १९२०.(बेल्जियम)


०१) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?

- महात्मा गांधी.


०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?

- विनोबा भावे. 


०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?

- गागाभट्ट.


०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?

- १६०० साली.


॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?

- देवनागरी.


०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?

- १८९६.(ग्रीस)


०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

- आमदार.


०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त    कोणत्या राज्यात होतो ?

- अरुणाचल प्रदेश. 


०१) 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?

- राहुल द्रविड.


०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?

- केशवसुत.


०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?

 - लोझान.(स्वित्झर्लंड)


०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- ६ वर्ष.


०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?

- नाना शंकरशेठ.



०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- अभयघाट.( दिल्ली )


०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- लाल किल्ला.( दिल्ली )


०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?

- स्वित्झर्लंड.


०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २२ जानेवारी २०१५



०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

- दहा वर्षांनी.


०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?

- गुजरात.


०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

- गुजरात व महाराष्ट्र.


०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

- छोटा नागपूर.



०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?

- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.


०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?

- गोदावरी.


०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?

- प्रक्षेपण यान.


०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

- दुग्ध व्यवसाय.


०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- क्रिकेट.


०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- वशिष्ठ.


 ०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- पॅराजलतरण.


०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

- ब्युटेन.


०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया



०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?

- राजा हरिश्चंद्र. 


०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?

- अमेरिका.


०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?

- सरडा.


०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

- सोडियम कार्बोनेट. 


०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?

- गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.


०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- जम्मू काश्मीर. 


०२) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?

- कार्ल लँडस्टेनर.


०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

- लोकमान्य टिळक.


०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

- जोनास साल्क.



०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

- धारावी.(मुंबई)


०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?

- मुंबई.


०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?

- नागपूर.


०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

- राज्यपाल.


०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?

- सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )



०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?

- मिशेल ओबामा.


०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?

- ऍ आणि ऑ.


०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

- शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)


०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

- चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)



०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.(कर्नाटक)


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

- १५ ऑगस्ट १९४७.


०२) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- वासुदेव बळवंत फडके.


०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

- १९२९.


०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सोलापूर.


०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?

- राळेगणसिद्धी.(अहमदनगर)


०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- स्ट्रॉबेरी.


०२) 'कथकली' हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

- केरळ.


०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

- लुंबिनी.(नेपाळ)


०४) घोड्याच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

- तबेला.


०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

- मौसिनराम.


०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?

- केरळ. 


०२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?

- १५ ऑक्टोबर २०२२.


०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

- नवी दिल्ली.


०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?

- महात्मा गांधी.


०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?

- उत्तरप्रदेश.


०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?

- रमेश बैस.


०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

-  महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?

- ग्रामपंचायत.


०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?

- महात्मा गांधी.


०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

- १ एप्रिल २०२३.


०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- भारताचे राष्ट्रपती.


०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?

- कार्बन डायऑक्साइड.


०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?

- नील आर्मस्ट्रॉंग.


०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?

- अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट.


०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?

- तिबेट.


०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- राजघाट.( दिल्ली )


०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- राणी की वाव.( गुजरात )


०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?

- ऑस्ट्रेलिया.


०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?

- थर वाळवंट.( राजस्थान )


०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २ ऑक्टोबर २०१४


०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?

- १६४६.


०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?

- प्रतिभाताई पाटील.


०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

- गंगापूर.(नाशिक)


०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

- मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)


०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?

- कोलकाता 


०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

- चीनची भिंत.(२४१५ किमी)


०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

- शुक्रवारी.


०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

- ग्रामसेवक.


०४) गावात शांतता व सुव्यवस्था  राखण्याचे कार्य कोण करतो ?

- पोलीस पाटील.


०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?

- मार्क झुकेरबर्ग.


०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

- मुंबई.(१९७२)


०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- सीताफळ.


०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

- चेन्नई.


०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 

महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?

- पी.व्ही.सिंधू.


०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?

- ऑपरेशन दोस्त. 


०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मरुस्थळ.


०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?

- ध्वनीची तीव्रता.


०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

- भोपाळ.


०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.( कर्नाटक )


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?

- तुकडोजी महाराज.


०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?

- सत्येन्द्रनाथ टागोर.


०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?

- महाभारत काव्य.


०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?

- १५०० फुट खोल.


०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?

- इंडियन एअरलाइन्स.


०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?

- हैद्राबाद.


०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- गांधीनगर. 


०४) इंडिया गेट कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

- अनंत.


०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

- गॅलिलिओ गॅलिली.


०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

- अलेक्झांडर पार्क्स.


०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

- फुलटोचा.


०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?

- MH.


०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?

- दादर.(मुंबई)


०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- नानज अभयारण्य,सोलापूर. 


०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

- दक्षिण आफ्रिका.


०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?

- लिथियम.


०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?

- कुतुबुद्दीन ऐबक.


०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?

- पाकिस्तान.


०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?

- महर्षि धोंडो केशव कर्वे.


०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जीनिव्हा.


०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?

- ड्यूटी,ऑनर,करेज.


०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?

- अमेरिका.


०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?

- जीव - रासायनिक.


०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?

- फेदम.


०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?

- कोपर्निकस.


०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

- टेंपिंग.



०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?

- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.


०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

- अहमदनगर.


०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?

- आठ.


०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?

- शिव जयंती उत्सव.


०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

- कवितालेखन,साहित्यलेखन.


०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- जैसलमेर,राजस्थान.


०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?

- हिंदुस्थान का दिल धडका दो.


०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?

- राळेगण सिद्धी.


०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?

- २२ नोव्हेंबर १९९५.


०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?

- रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.


०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

- कुलाबा.


०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

- १८९७.


०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

- बराकपूर.


०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

- मिनामाटा.


०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

- ॲडम स्मिथ.


०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

 - ५ जून.


०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

- ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- पुणे.


०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- गोंदिया.


०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

- कचारगड.(गोंदिया)


०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.


०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.


०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.


०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.


०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर. 


०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

- नेपच्यून.


०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?

- आठ.


०४) 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे झेंडा गीत कोणी लिहिले ?

- शामलाल गुप्ता.


०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?

- गॅरेट मॉर्गन.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)


०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?

- महात्मा गांधी.


०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

- केरळ,सिंगभुम.(झारखंड)


०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

- सात.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?

- केवळ एक.


०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?

- लिथियम.


०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?

- रोहीत शर्मा.


०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?

- ॲटोनियो गुटेरेस.


०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?

- उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.


०१) गोल घुमट कुठे आहे ?

- विजापूर.


०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- कोल्हापूर.


०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?

- आगम.


०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?

- ताम्रपट.


०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?

- राजस्थान.


०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?

- राष्ट्रकूट.


०३)  मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?

- लिओनार्दो दा विंची.


०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?

- पोर्तुगीज.


०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?

- कृष्णदेवराय.(विजयनगर)


०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?

- संसद.


०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

- १९४६ साली.


०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?

- डेसिबल.


०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?

- श्रीहरिकोटा.


०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?

- पितळ.


०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?

- र.धो.कर्वे.


०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?

- वाढ खुंटते.


०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?

- कॅल्शियम ऑक्सोलेट.


०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

- बांबू.


०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?

 - नाशिक.


०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- सहा वर्ष.


०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?

- लोकरी.


०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?

- बिहार.


०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?

- दिल्ली.


०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?

- मुंबई.


०१)  'काका' या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?

- राजेश खन्ना.


०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

- व्यंगचित्रकार.


०३) भारताचा "मॅक्झिम गॉर्की" असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?

- अण्णाभाऊ साठे.


०४) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- ताराबाई शिंदे.


०५) 'सुपर मॉम' या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?

- मेरी कोम.


०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?

- महाराणा प्रताप.


०२) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?

- कबूतर.


०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?

- तीन.


०४) 'लोकनायक' असे कोणास म्हटले जाते ?

- जयप्रकाश नारायण.  


०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?

- नथुराम गोडसे.


०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- विरभूमी.


०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया 


०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलमआरा.


०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?

- दिसपूर.


०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?

- कुशाण.


०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

- विसावे.


०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

- रेखा शर्मा.


०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?

- भारत.


०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?

- शिंदे गट.


०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?

- देवमासा.(व्हेल)


०१) 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

- बंकिमचंद्र चटर्जी.


०२) 'शाळा' कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

- मिलिंद बोकील. 


०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?

- जातक कथा.


०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?

 - रौलेट कायदा.


०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

- सरदार वल्लभभाई पटेल.


०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?

- ह.ना.आपटे.


०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

- ७ एप्रिल.


०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?

- आंध्रप्रदेश.


०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?

- अंतरा मेहता.


०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?

- ०५.०८.२०१९.


०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

 - करम ही धरम.


०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?

- ब्रम्हपुत्रा.


०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?

- सांगोला.(महाराष्ट्र)


०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?

- दादोबा पांडूरंग तर्खडकर.


०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

- दिल्ली.


०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- किसान घाट.


०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?

- ताजमहल.(मुंबई)


०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?

- इटानगर.


०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?

- बृहद्रथ.


०१) विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?

- व्याकरण विभाग.


०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

- लातूर.


०३) परभणी जिल्ह्यात कोणते  विद्यापीठ आहे ?

- मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.


०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?

- केरळ.


०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?

- राम गणेश गडकरी.


०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?

- ११ ते १२ मार्च २०२३.


०२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?

- अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी. 


०३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?

- चंद्रपूर.


०४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?

- थायमिन.


०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?

- सुधीर मुनगंटीवार.


०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?

- सातारा.


०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Unified Payments Interface.


०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?

- १९८०.


०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?

- पुणे ते अहमदनगर.(१९४८)


०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?

- अष्टप्रधान मंडळ.


०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?

- हरितद्रव्य.


०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?

- मेगा बाईट.


०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

- सुरवंट.


०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?

- स्पाईडर.


०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०१) 'दी प्राॅब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?

- प्लिहा.


०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

- यश सिद्धी.


०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

- राजा राममोहन राॅय.


०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?

- स्टेप्स.(कानाचे हाड़)


०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?

- एकनाथ शिंदे.


०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?

- तामिळनाडू.


०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?

- संत तुकाराम.


०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

- शट डाऊन.


०१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?

- शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.


०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?

- विश्वभारती विद्यापीठ.


०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

- बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.


०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन व शिवराई.


०५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?

- नायसिन.


०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?

- चिंतामणी.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?

- सिकंदर लोदी.


०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?

- अवंतिका.


०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?

- एडिस इजिप्ती.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

- जायकवाडी.(पैठण)


०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

- मध्यप्रदेश.


०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?

- जामा मशीद.(दिल्ली) 


०४) 'मॉर्निंग स्टार' असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?

- शुक्र.


०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

- ०° (शून्य अंश सेल्शिअस)


०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?

- कोलकाता.


०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?

- लिंबू.


०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?

- कलवरी.


०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या  व्यक्तीचे नाव ?

- मेजर सोमनाथ शर्मा.


०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर.


०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?

- राष्ट्रपती.


०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- गुजरात.


०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?

- डाॅ.पंजाबराव देशमुख.


०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?

- डाॅ.होमी भाभा.


०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?

- भुईमूग.


०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

- पहिला.


०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?

- हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.


०३) भारताची राजधानी कोणती आहे ?

- नवी दिल्ली.


०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

- गेट वे ऑफ इंडिया.


०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?

- शेती.


०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?

- गलगंड.


०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?

- २४.


०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?

- ७२.


०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?

- ओ.


०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?

- १७.


०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?

- बावीस.


०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?

- लॉर्ड माउंटबॅटन.


०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?  

 - हॉकि.


०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?

- रविंद्रनाथ टागोर.


०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?

- कमळ.


०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?

 - हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जिनिव्हा.


०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?

- मेजर ध्यानचंद.


०३) आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?

- निद्रानाश.


०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

- Mg.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

- चादरीसाठी.


०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- उस्मानाबाद.


०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?

- माहूर.


०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?

- मुख्य सचिव. 


०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?

- ३६६ दिवस.


०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?

- छत्रपती संभाजीनगर.


०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

- सईबाई.


०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

- १ मे १९६०.


०४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?

- बायोटिन.


०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?

- बंगलोर.



०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? 

- प्रमोद चौगुले.


०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?

- मराठी.


०३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?

- गरूड.


०४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?

- फायलोक्विनोन 


०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?

- पुणे.



०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?

- लोह.


०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

- कोलकाता.


०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?

- क्षयरोग.


०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?

- अ जीवनसत्व.


०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?

- बंकिमचंद्र चटर्जी.



०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?

- सोने.


०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?

- महानदी.


०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?

- पाच.


०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?

- सात.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Latest post

चालू घडामोडी :- 12 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. ◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल...