21 November 2025

प्रार्थना समाज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

भारत छोडो आंदोलन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


भारत छोडो आंदोलन


8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Prelims

 2012 >> CLICK HERE>>


2013 >> CLICK HERE>>


2014 >> CLICK HERE>>


2015 >> CLICK HERE>>


2016 >> CLICK HERE>>


2017 >> CLICK HERE>>


2018 >> CLICK HERE>>


2019 >> CLICK HERE>>


2020 >> CLICK HERE>>


2021 >> CLICK HERE>>


2022 >> CLICK HERE>>

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा कालानुक्रम (क्रमवार पद्धत) खालीलप्रमाणे आहे:

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



| युरोपियन कंपनी   | भारतात आगमनाचा वर्ष   | प्रमुख स्थळ / केंद्र       | उद्दिष्ट                                     |

| ----------------      | ---------------------          | ------------------------  | -------------------------------    |

| पोर्तुगीज               | 1498 (वास्को-दा-गामा)   | कालिकत (कोझिकोड)| व्यापार (मसाल्यांचे)                 |

| डच (नेदरलँड)      | 1605                             | पुळवेल्ली (आंध्रप्रदेश)  | व्यापार (मसाले, कापूस)          |

| ब्रिटिश                 | 1608 (सुरत)                   | सुरत (गुजरात)            | ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार |

| डेन्मार्क               | 1616                               | त्रांकेबार (तामिळनाडू) | व्यापार                                  |

| फ्रेंच                    | 1664                               | सुरत, पुडुचेरी, चंद्रनगर| व्यापार व राजकीय प्रभाव       |


### विस्तृत माहिती:


1. पोर्तुगीज (Portuguese):


   * सर्वप्रथम भारतात आलेले युरोपियन.

   * 1498 साली वास्को-द-गामा कोझिकोडला पोहोचला.

   * गोवा हे त्यांचे मुख्य वसाहती ठिकाण बनले (1510 पासून).


2. डच (Dutch):


   * डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर भारतात आले.

   * प्रमुख व्यापार केंद्र: नागपट्टणम, पुळवेल्ली.

   * त्यांनी नंतर भारतातील व्यापार बंद करून इंडोनेशियाकडे लक्ष केंद्रित केले.


3. ब्रिटिश (British):


   * 1600 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन.

   * सुरत येथे 1608 साली पहिली फॅक्टरी स्थापन.

   * पुढे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे वसाहती निर्माण केल्या.


4. डेन्मार्क (Danish):


   * 1616 मध्ये भारतात प्रवेश.

   * त्रांकेबार व सर्पोर या ठिकाणी वसाहती.

   * 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती खरेदी केल्या.


5. फ्रेंच (French):


   * 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

   * पुडुचेरी, चंद्रनगर, माही, कराईकल इ. ठिकाणी वसाहती.

   * इंग्रजांशी संघर्ष (कार्नॅटिक युद्धे) – अखेरीस 1763 नंतर प्रभाव कमी.

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


तलाठी विशेष

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?

Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?

Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀 पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀 पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀 पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀 भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀 पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀 पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले :🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- 

सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - 

अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


 🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश


🏀 भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)


🏀 भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा*


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

संगणक : सामान्य ज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्याचे हिंदी नाव कॉम्प्युटर आहे.

आधुनिक संगणकाचे जनक चार्ल्स बावेज म्हणतात.

कॅल्क्युलेटरचा शोध पास्कलने लावला होता.

सिद्धार्थ हा भारतात तयार झालेला पहिला संगणक होता.

सर्वात मोठे संगणक नेटवर्क म्हणजे इंटरनेट.

भारतातील पहिला संगणक बंगळुरूच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बसवण्यात आला.

इंटरनेटचा पहिला वापर अमेरिकेच्या संरक्षण संशोधनात झाला.

कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणार्‍या IC चिप्स सिलिकॉनच्या असतात.

बंगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.

संगणक मेंदू cpu ला बोलावले आहे.

संगणक त्याचा परिणाम भविष्यातील वापरासाठी मेमरीमध्ये जतन करतो.

IC चे पूर्ण रूप Integrated Circuit असे आहे.

IBM चे पूर्ण नाव इंटरनॅशनल बिझनेस मशीन आहे.

WWW चे पूर्ण रूप World Wide Wave आहे.

LAN चे पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क आहे.

WAN चे पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क आहे.

RAM चे पूर्ण रूप Random Axis Memory आहे.

ROM चे पूर्ण रूप रीड ओन्ली मेमरी आहे.

सीडीचे पूर्ण रूप कॉम्पॅक्ट डिस्क आहे.

व्हीडीयूचे पूर्ण रूप व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे.

HTML चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे.

HTTP चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे.

ALU चे पूर्ण रूप अंकगणित तार्किक एकक आहे.

CPU चे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे.

CU चे पूर्ण रूप म्हणजे कंट्रोल युनिट.

COBOL चे पूर्ण रूप Common Business Oriented Language आहे.

DOS चे पूर्ण रूप म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम.

E mail चे पूर्ण रूप Electronic mail आहे.

FAX चे पूर्ण रूप Far Away Xerox आहे.

संगणक बंद होण्याच्या प्रक्रियेला शटडाउन म्हणतात आणि ते सुरू करण्याच्या प्रक्रियेस बूट अप म्हणतात.

मॉनिटरचे दुसरे नाव व्हीडीयू आहे.

मानक कीबोर्डमध्ये 101 बटणे आणि 12 फंक्शन की आहेत.

चुंबकीय डिस्कवर लोह ऑक्साईडचा थर असतो.

बायनरी संख्या प्रणालीमध्ये 0 आणि 1 वापरले जातात.

फ्लॉपी डिस्कचा आकार 3.25" आणि 5.25" आहे.

संगणक नेटवर्कशी जोडण्याच्या प्रक्रियेला 'लॉग इन' म्हणतात आणि कनेक्शन तोडण्याला 'लॉग आउट' म्हणतात.

ऑपरेटिंग सिस्टीममध्ये RAM वापरली जाते.

संगणकातील प्रोग्राम्सच्या यादीला मेनू म्हणतात.

मॉडेम टेलिफोन लाईनवर काम करतो.

संगणकाच्या डंपिंगचे कारण व्हायरस आहे.

संगणक व्हायरस हा एक विनाशकारी प्रोग्राम आहे.

संगणकाच्या भौतिक रचनेला हार्डवेअर म्हणतात.

हार्ड डिस्क स्पीड RPM. मध्ये मोजले जाते

8 बिट = 1 बाइट
1024 बाइट = 1 किलो बाइट
1024 किलोबाइट = 1 MB
1024 MB = 1 GB

IBM (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) ही संगणक कंपनी आहे.

संगणकाच्या मुख्य पृष्ठाला डेस्क टॉप म्हणतात.

1960 मध्ये संगणक क्षेत्रात मोठी क्रांती झाली.

DOS आणि WINDOWS ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

इनपुट उपकरणांची उदाहरणे म्हणजे माउस, कीबोर्ड, जॉयस्टिक, स्कॅनर आणि लाईट पेन.

प्रिंटर, स्पीकर आणि मॉनिटर हे आउटपुट उपकरण आहेत.

इंटरनेटवर पाठवलेल्या संदेशाला ई-मेल म्हणतात.

उच्च स्तरीय भाषेतून मशीन भाषेत रूपांतरण स्त्रोत प्रोग्रामद्वारे केले जाते.

कोबोल ही इंग्रजीसारखीच उच्चस्तरीय भाषा आहे.

प्रोग्रामसाठी विकसित केलेली पहिली भाषा फोरट्रान आहे.

कंपाइलर उच्च स्तरीय भाषेचे निम्न स्तरीय भाषेत भाषांतर करतो.

उच्च स्तरीय भाषा IBM ने विकसित केली होती.

FORTRAN, COBOL, BASIC, Algol, Pascal इत्यादी उच्च स्तरीय भाषा आहेत.

मदर बोर्ड हे सर्किट बोर्ड आहे, त्यात CPU आहे. जोडले जातात.

संगणक प्रोग्राम हार्ड डिस्कमध्ये साठवले जातात.

तीन प्रकारचे संगणक आहेत - डिजिटल, अॅनालॉग आणि हायब्रिड.

असेंबलर असेंबली भाषेचे मशीन भाषेत रूपांतर करतो.

Random Question:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या


अ.क्र.  समिती/उपसमिती  अध्यक्ष

१.  मसुदा समिती                

⚡️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२.  संचालन समिती                     

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


३.  कार्यपद्धती नियम समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद. 


४.  वित्त व स्टाफ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


५.  राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


६.  संघराज्य संविधान समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू


७.  संघराज्य अधिकार समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू. 


८.  प्रांतिक संविधान समिती  

⚡️ स. वल्लभभाई पटेल


१०.  झेंडा समिती                      

⚡️ ज.बी. कृपलानी


११.  सुकाणू समिती   

⚡️ क.एम. मुंशी


१२.  मूलभूत अधिकार उपसमिती  

⚡️ ज.बी. कृपलानी


१३.  अल्पसंख्यांक हक्क उपसमिती  

⚡️एच.सी. मुखर्जी. 


१४.  वित्त व स्टाफ उपसमिती  

⚡️ए.एल. सिन्हा


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मध्ययुगीन भारताचा इतिहास

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक