स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
20 April 2025
19 april महत्त्वपूर्ण चालू घडामोडी MCQ
१. कोणत्या राज्यात अलीकडेच उत्खननामुळे सर्वात उंच जैन मूर्ती धोक्यात आली ?
अ. राजस्थान / राजस्थान
बी. कर्नाटक
C. मध्य प्रदेश
D. तेलंगणा
उत्तर: D. तेलंगणा
२. खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत?
अ. महाराष्ट्र
ब. बिहार
C. गुजरात
D. गोवा
उत्तर: ब. बिहार
३. भारतीय नौदलाने अलीकडेच "मेघयान-२५" चर्चासत्राचे कोणते संस्करण आयोजित केले होते?
अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
D. चौथा
उत्तर: क. तिसरा
४. ब्रिक्स कृषी मंत्र्यांची १५ वी बैठक अलीकडेच कुठे पार पडली?
अ. ओमान
B. ऑस्ट्रिया
C. ब्राझील
D. सीरिया
उत्तर: C. ब्राझील
५. दरवर्षी 'जागतिक वारसा दिन' कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
अ. १६ एप्रिल
ब. १७ एप्रिल
क. १८ एप्रिल
डी. १९ एप्रिल
उत्तर: C. १८ एप्रिल
६. मकाऊ आंतरराष्ट्रीय विनोदी महोत्सवात अलीकडेच कोणत्या अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले?
अ. शाहरुख खान
बी. अमिताभ बच्चन
C. सलमान खान
डी. आमिर खान
उत्तर / उत्तर: डी. आमिर खान / आमिर खान
७. अलीकडेच रेल्वेने भारतात पहिल्यांदाच कोणत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरू केले आहे?
अ. वंदे भारत एक्सप्रेस
बी. शताब्दी एक्सप्रेस
क. पंचवटी एक्सप्रेस
डी. राजधानी एक्सप्रेस
उत्तर: सी. पंचवटी एक्सप्रेस
८. WHO च्या अहवालानुसार, अंदाजे किती अब्ज लोक दूषित पाणी वापरतात?
अ. १ अब्ज
ब. २ अब्ज
क. ३ अब्ज
D. ४ अब्ज
उत्तर: B. २ अब्ज
९. जगाच्या डिजिटल डेटामध्ये भारताचे योगदान अंदाजे किती टक्के आहे?
अ.१२%
बी.१८%
२०%
डी.२५%
उत्तर: क. २०%
१०. आयुष मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय कर्मयोगी लोकसेवा कार्यक्रमाचे विशेष सत्र कोठे आयोजित केले?
अ. गुजरात
ब. दिल्ली
C. आसाम
डी. महाराष्ट्र
उत्तर: ब. दिल्ली
राजवंशांचा संस्थापक आणि शेवटचा सम्राट
महत्वपूर्ण नारे (slogan)
1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री
2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे
3. जय जगत
►- विनोबा भावे
4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले
5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण
6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद
7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी
8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर
9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह
10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक
11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह
12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस
13. करो या मरो
►- महात्मा गांधी
14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस
15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू
16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र
17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती
18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू
19. हे राम
►- महात्मा गांधी
20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी
21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल
22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल
23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस
24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय
25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू
तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?
अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र
२………………या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.
वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.
अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क) जगदीशचंद्र बोस✅ द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती
३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?
अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी✅ क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट
४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब) वर्गीस कुरियन✅
क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा
५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे …………..व …………….आहे.
अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३✅ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही
६…………….रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.
अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५✅ द) १ एप्रिल १९९५
७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.
अ) विक्रीकर ब) आयात कर क) स्थानिक कर द) प्राप्तिकर✅
८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?
अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी
क) गट विकास अधिकारी✅ द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी
९. महाराष्ट्र …………हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.
अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी✅ द) लोकायुक्त
१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …………तासांनी पुढे आहे.
अ) अडीच ब) साडेचार क) साडेपाच✅ द) साडेसात
११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?
अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग
क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द) त्रिपुरा : इम्फाळ✅
१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान………..
अ) संपूर्णत : बरोबर आहे✅ ब) संपूर्णत : चुकीचे आहे
क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे
१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी………….. हा ग्रंथ लिहिला
अ) अर्कीक होम इन द वेदाज ब) गीता रहस्य✅
क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार
१४. ” जय जवान, जय किसान” हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?
अ) जवाहरलाल नेहरू ब) लालबहादूर शास्त्री✅
क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण
१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.
ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.
क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.
द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.✅
१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील…………या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.
अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस✅
ब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस
क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस
द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन
१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या …….यांना जाहीर करण्यात आला?
अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा✅
१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ………..हे आहेत.
अ) शरद पवार✅ ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.
१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री……….आहेत.
अ) फौजिया खान ब) प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड इ) दिवाकर रावते✅
२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये …….जिल्हे व …..तालुक्यांचा समावेश केला आहे.
अ) २२ व १२५ ब) १२ व २५✅ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही
२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून…….. झालेले आहे.
अ) ८२.९ %✅ ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %
२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.
अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल✅
२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?
अ) ग्रामसेवक ब) तलाठी✅ क) पोलीस पाटील द) सरपंच
1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?
१) सामासिक शब्द✔️
२) अभ्यस्त शब्द
३) तत्सम शब्द
४) तद्भव शब्द
2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?
१) धष्टपुष्ट शरिर
२) तोष✔️
३) लंबक
४) तुळई
3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?
१) शब्दयोगी अव्यय✔️
२) उभयान्वयी अव्यय
३) क्रियाविशेशन अव्यय
४) केवलप्रयोगी
4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.
" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."
१) कर्तरी प्रयोग✔️
२) कर्मनी प्रयोग
३) भावे प्रयोग
४) संकिर्ण प्रयोग
5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?
१) कानडी✔️
२) डच
३) पोर्तुगीज
४) अरबी
6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.
१) साधित विशेषन
२) नामसाधित विशेषन✔️
३) अविकारी विशेषन
४) परिनाम दर्शक विशेशन
7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?
१) षष्ठी
२) प्रथमा
३) द्वितिया
४)सप्तमी✔️
8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.
१) कर्मनी
२) अकर्मक कर्तरी
३) भावे✔️
४) सकर्मक कर्तरी
9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.
१) तत्पुरुष
२) बहुव्रिही✔️
३) द्विगु
४) मध्यमपदलोपी
10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.
१) केवल वाक्य
२) संयुक्त वाक्य
३) मिश्रवाक्य✔️
४) आज्ञार्थी वाक्य
11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.
१) बहुव्रिही✔️
२) कर्मधार्य
३) तत्पुरुष
४) अव्ययीभाव
12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.
१) अत्यंत उत्सुक असने
२) जबाबदारी स्विकारने
३) दुर्मिळ संधी मिळने✔️
४) माघार घेने
13) कवितेचे रस किती आहेत?
१) चार
२) पाच
३) नऊ✔️
४) सात
14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.
१) भट
२) भाट
३) कुत्रा
४)बोका✔️
15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.
१) ज्
२) र
३) ग
४) म्
16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे
" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?
१) न्युनत्वबोधक✔️
२) परिनामबोधक
३) विकल्पबोधक
४) समुच्तयबोधक
17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.
१) पाच
२) चार✔️
३) एक
४) तिन
18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?
१) युद्ध✔️
२) सैन्य
३) राजा
४) सेनापती
19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "
१) जोम✔️
२) अभिनय
३) प्रवेश
४) अभियान
20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.
1) The , A✔️
2) no article ,a
3) The , an
4) The, the
21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.
1) in , to
2) by ,to✔️
3) on,in
4) an,in
22) Use correct word in the sentence .
We ------ obey our parents.
1) should
2) will
3) can
4) must✔️
23) The meaning of beech--
1) sea shore
2) a tree✔️
3) an animal
4) a vegetable
24) choose the correct word from the following.
1) commutes
2) committee✔️
3) committing
4) committee
25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.
1) to , to✔️
2) to, for
3) to, with
4) to, no article
26) Select the correct meaning of the word " error"
1) wrong
2) true
3) incorrect
4) mistake✔️
27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?
१) ३६
२) ३४✔️
३) ३५
४) ३३
२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?
१) २३%
२) ४०%
३) ९८%
४) २१%✔️
२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?
१) लुई पाष्चर
२) रोनॉल्डरॉस✔️
३) बेनडेर
४) डिओडर श्वान
३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?
१) ७२✔️
२) ६०
३) ४०
४) ३०
३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?
१) २०००°
२) १०००°
३) ३०००°✔️
४) १५००°
३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?
१) काविळ
२) अतिसार
३) विषमज्वर
४) यापैकी सर्व✔️
३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?
१)टेफ्लॉन✔️
२) जिप्सम
३) इथिलीन
४) फॉक्झिन
३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?
१) ६५%✔️
२) ८०%
३) ६०%
४) ४०%
३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?
१) यकृत✔️
२) किडनी
३) फुफ्फुस
४) र्हदय
३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?
१) १८५५
२) १८५६
३) १८५७
४) १८५८✔️
३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?
१) सुधारक
२) केसरी
३)दिनबंधू✔️
४) प्रभाकर
३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?
१) नाशिक
२) मुंबई
३) रत्नागिरी
४) महाड✔️
३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?
१) वासुदेव बळवंत फडके
२) अनंत कान्हेरे
३) दामोदर हरीचाफेकर✔️
४) सुरेंद्र बोस
४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?
१) अति पर्जन्याचा प्रदेश
२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️
राज्यघटना टेस्ट क्र १♦️
1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०
2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे
3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल
४. लोकायुक्त
4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो
5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती
5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅
6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे
7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार
8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21
२. कलम 23
३. कलम 24 ✅
४. कलम 28
9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370
४. कलम 360
10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र
२. राजस्थान
३. जम्मू कश्मीर
४. आंध्र प्रदेश✅
1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू
2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू
3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅
4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4
5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅
6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅
7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८
8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅
9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८
10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅
1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51
2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.
१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल
3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?
१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅
4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?
१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946
5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.
१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4
6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही
7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन
8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू
9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?
१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद
10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?
१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती
1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?
१.322
२.324
३.326✅
४.329
2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय
3.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.
वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड
4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत.
या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान
5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?
१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण
6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8
7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष
8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅
9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ
10. खालील विधानांचा विचार करा.
अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.
ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.
क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.
ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड
१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती
२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे
३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅
४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅
५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया
7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४
8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती
9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅
10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू
१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास
२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार २) किंद्रीय प्रांत ✅ ३) बॉम्बे ४) पंजाब
३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क २) अ, ब ३) ब, क ४) वरील सर्व✅
४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे ड) संविधानाचा सन्मान करणे
५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार २) मूलभूत कर्तव्ये ✅ ३) प्रस्तावना ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे
६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१ ✅ २) २२ ३) २३ ४) २४
७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती - अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅
८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १ २) भाग २ ३) भाग ३ ४) भाग ४✅
९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद ३) डॉ. सचिदानंद सिन्हा ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू
१०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?
१)प्रौढ मताधिकार
२)साम्राज्य अंतर्गत शासन✅
३)सापेक्ष स्वायत्तता
1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे
2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही
3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती
4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3. १ मे १९६२✅
4. १ मे १९६४
6. 4G Wi= Fi (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली
7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅
8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती?
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा
9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅
10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी
इतिहास प्रश्नोत्तरे
1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?
अ) जोसेफ मॅझीन
ब) नेपोलियन
क) बिस्मार्क ✅
ड) चर्चिल
2)’अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) जवाहरलाल नेहरू
ब) मौलाना आझाद
क) वल्लभभाई पटेल
ड) डॉ. राजेंद्र प्रसाद✅
3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?
अ) अरब राष्ट्रांना अनुकूल✅
ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे
क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे
ड) इस्त्रायलला अनुकूल
4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?
अ) लॉर्ड माऊंट बॅटन
ब) लियाकत अली
क) बॅ. महम्मद अली जिना ✅
ड) महम्मद इकबाल
5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?
अ) 1964
ब) 1965
क) 1966 ✅
ड) 1967
6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?
अ) मोरारजी देसाई
ब) इंदिरा गांधी ✅
क) राजीव गांधी
ड) लाल बहादूर शास्त्री
7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?
अ) मरा किंवा जिंका
ब) करा किंवा मरा ✅
क) जिंका किंवा मरा
ड) मारा किंवा जिंका
8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?
अ) नवाब सलिमुल्ला ✅
ब) बॅ. मोहम्मद अली जिना
क) आगा खान
ड) सर सय्यद अहमद खान
9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) वसंतराव तुळपुळे
ब) नारायणराव लोखंडे
क) राममनोहर लोहिया
ड) श्रीपाद अमृत डांगे✅
10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?
अ) दापोलीजवळ आंबावडे
ब) इंदुरजवळ महू ✅
क) मराठवाड्यात औरंगाबाद
ड) रत्नागिरीजवळ चिखली
राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या
✍️ मसुदा समिती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✍️ संचालन समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ कार्यपद्धती नियम समिती :-डॉ. राजेंद्र प्रसाद.
✍️ वित्त व स्टाफ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद
✍️ संघराज्य संविधान समिती :- पं जवाहरलाल नेहरू
✍️ संघराज्य अधिकार समिती :- पं जवाहरलाल नेहरू.
✍️ प्रांतिक संविधान समिती :- स. वल्लभभाई पटेल
✍️ झेंडा समिती :- जे.बी. कृपलानी
✍️ सुकाणू समिती :- के.एम. मुंशी
✍️ मूलभूत अधिकार उपसमिती :- जे.बी. कृपलानी
✍️ अल्पसंख्यांक हक्क उपसमिती :- एच.सी. मुखर्जी.
✍️ वित्त व स्टाफ उपसमिती :- ए.एल. सिन्हा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील महत्वाच्या परिषदा
(Syllabus pt.
#GS1 = 1.11, #GS2 = 4th point - महाराष्ट्राची निर्मिती)
1) मराठी साहित्य संमेलन, 1908 पुणे
- अध्यक्ष = चिंतामणराव वैद्य
- महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख
2) मराठी साहित्य संमेलन, 1939 at अहमदनगर
- ठराव संमत = मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवा
3) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1940 at मुंबई
- अध्यक्ष = रामराव देशमुख
4) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1940
- अध्यक्ष = TJ केदार
5) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1942
- अध्यक्ष = TJ केदार
6) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1946 at बेळगाव
- ग.त्र्यं. माडखोलकर
7) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1946 at मुंबई
- शंकरराव देव
8) अकोला करार, 8 ऑगस्ट 1947
9) दार कमिशन, 17 जून 1948
10) JVP समिती, 29 डिसेंबर 1948
- जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारमय्या
11) नागपूर करार, 28 सप्टेंबर 1953
- भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका
12) राज्य पुनर्रचना आयोग ( एस फजल अली कमिशन) 29 डिसेंबर 1953
- अहवाल = 10 ऑक्टोबर 1955
13) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1956 at टिळक स्मारक मंदिर, पुणे
- केशवराव जेधे
- सभेमध्ये एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
14) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1956
- अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे
- उपाध्यक्ष = त्र्यं. रा. नरवणे
- सेक्रेटरी= एस. एम. जोशी
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?
- अरगॉन.
०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?
- तेलंगणा.
०३) 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
- चिं.वि.जोशी.
०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
- रणजीतसिंह.
०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?
- ल्युकेमिया.
०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?
- अमृत महोत्सव.
०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?
- अस्तंभा.
०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
- अंजीर.
०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?
- शहाजहान.
०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
- पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)
०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?
- कॅल्शियम.
०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?
- कल्ले.
०३) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?
- राजीव गांधी.
०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?
- काळा.
०५) दिवसा वनस्पती कोणता वायू सोडतात ?
- ऑक्सिजन.
०१) 'कर्नाळा' हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड.
०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
- बहिर्जी नाईक.
०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?
- परमवीर चक्र.
०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?
- आर्यभट्ट.
०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?
- बॅडमिंटन.
०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
- सियाल.
०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?
- आंबोली.
०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?
- गडचिरोली.
०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?
- अथेन्स.
०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?
- गॅमा.
०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?
- चार्ल्स बॅबेज.
०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
- ५ वर्ष.
०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?
- मध्य प्रदेश.
०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?
- १९२०.(बेल्जियम)
०१) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?
- महात्मा गांधी.
०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?
- विनोबा भावे.
०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?
- गागाभट्ट.
०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?
- १६०० साली.
॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?
- देवनागरी.
०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?
- १८९६.(ग्रीस)
०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?
- आमदार.
०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होतो ?
- अरुणाचल प्रदेश.
०१) 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?
- राहुल द्रविड.
०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?
- केशवसुत.
०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?
- लोझान.(स्वित्झर्लंड)
०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
- ६ वर्ष.
०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?
- नाना शंकरशेठ.
०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- अभयघाट.( दिल्ली )
०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- लाल किल्ला.( दिल्ली )
०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?
- स्वित्झर्लंड.
०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- ओरिसा.
०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २२ जानेवारी २०१५
०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?
- दहा वर्षांनी.
०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?
- गुजरात.
०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.
०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?
- गुजरात व महाराष्ट्र.
०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?
- छोटा नागपूर.
०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?
- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.
०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?
- गोदावरी.
०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?
- प्रक्षेपण यान.
०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?
- दुग्ध व्यवसाय.
०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- क्रिकेट.
०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- वशिष्ठ.
०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- पॅराजलतरण.
०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?
- ब्युटेन.
०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- ११ मे.
०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?
- रशिया
०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?
- राजा हरिश्चंद्र.
०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?
- अमेरिका.
०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?
- सरडा.
०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
- सोडियम कार्बोनेट.
०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?
- गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.
०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- जम्मू काश्मीर.
०२) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?
- कार्ल लँडस्टेनर.
०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
- लोकमान्य टिळक.
०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?
- जोनास साल्क.
०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?
- धारावी.(मुंबई)
०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?
- मुंबई.
०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?
- नागपूर.
०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?
- राज्यपाल.
०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?
- सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )
०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?
- मिशेल ओबामा.
०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?
- ऍ आणि ऑ.
०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
- रवींद्रनाथ टागोर.
०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?
- शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)
०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
- चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)
०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- शक्तीस्थळ.( दिल्ली )
०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- हम्पी रथ.(कर्नाटक)
०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?
- आफ्रिका.
०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
- गोल घुमट.(विजापूर)
०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २५ डिसेंबर २०१४.
०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
- १५ ऑगस्ट १९४७.
०२) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- वासुदेव बळवंत फडके.
०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?
- १९२९.
०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सोलापूर.
०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?
- राळेगणसिद्धी.(अहमदनगर)
०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
- स्ट्रॉबेरी.
०२) 'कथकली' हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
- केरळ.
०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?
- लुंबिनी.(नेपाळ)
०४) घोड्याच्या निवार्याला काय म्हणतात ?
- तबेला.
०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?
- मौसिनराम.
०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?
- केरळ.
०२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?
- १५ ऑक्टोबर २०२२.
०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
- नवी दिल्ली.
०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?
- महात्मा गांधी.
०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?
- उत्तरप्रदेश.
०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?
- रमेश बैस.
०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
- महाराष्ट्र.
०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?
- ग्रामपंचायत.
०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?
- महात्मा गांधी.
०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?
- १ एप्रिल २०२३.
०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- भारताचे राष्ट्रपती.
०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?
- कार्बन डायऑक्साइड.
०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?
- नील आर्मस्ट्रॉंग.
०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?
- अॅमेझॉन रेन फॉरेस्ट.
०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?
- तिबेट.
०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- राजघाट.( दिल्ली )
०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- राणी की वाव.( गुजरात )
०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?
- ऑस्ट्रेलिया.
०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
- थर वाळवंट.( राजस्थान )
०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २ ऑक्टोबर २०१४
०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?
- १६४६.
०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?
- प्रतिभाताई पाटील.
०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
- गंगापूर.(नाशिक)
०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?
- मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)
०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?
- कोलकाता
०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
- चीनची भिंत.(२४१५ किमी)
०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?
- शुक्रवारी.
०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
- ग्रामसेवक.
०४) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
- पोलीस पाटील.
०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?
- मार्क झुकेरबर्ग.
०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?
- मुंबई.(१९७२)
०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
- सीताफळ.
०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
- चेन्नई.
०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या
महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?
- पी.व्ही.सिंधू.
०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?
- ऑपरेशन दोस्त.
०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
- मरुस्थळ.
०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?
- ध्वनीची तीव्रता.
०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
- भोपाळ.
०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- शक्तीस्थळ.( दिल्ली )
०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- हम्पी रथ.( कर्नाटक )
०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?
- आफ्रिका.
०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
- गोल घुमट.(विजापूर)
०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २५ डिसेंबर २०१४.
०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?
- तुकडोजी महाराज.
०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?
- सत्येन्द्रनाथ टागोर.
०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?
- परमवीर चक्र.
०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?
- महाभारत काव्य.
०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?
- १५०० फुट खोल.
०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?
- इंडियन एअरलाइन्स.
०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?
- हैद्राबाद.
०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?
- गांधीनगर.
०४) इंडिया गेट कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
- अनंत.
०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
- गॅलिलिओ गॅलिली.
०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?
- अलेक्झांडर पार्क्स.
०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
- फुलटोचा.
०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?
- MH.
०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?
- दादर.(मुंबई)
०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?
- नानज अभयारण्य,सोलापूर.
०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
- दक्षिण आफ्रिका.
०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?
- लिथियम.
०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?
- कुतुबुद्दीन ऐबक.
०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?
- पाकिस्तान.
०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?
- महर्षि धोंडो केशव कर्वे.
०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
- जीनिव्हा.
०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?
- ड्यूटी,ऑनर,करेज.
०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
- अमेरिका.
०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
- जीव - रासायनिक.
०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
- फेदम.
०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
- कोपर्निकस.
०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
- टेंपिंग.
०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?
- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.
०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
- अहमदनगर.
०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?
- आठ.
०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?
- शिव जयंती उत्सव.
०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
- कवितालेखन,साहित्यलेखन.
०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?
- जैसलमेर,राजस्थान.
०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?
- हिंदुस्थान का दिल धडका दो.
०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?
- राळेगण सिद्धी.
०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?
- २२ नोव्हेंबर १९९५.
०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?
- रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.
०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
- कुलाबा.
०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
- १८९७.
०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
- बराकपूर.
०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
- मिनामाटा.
०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
- ॲडम स्मिथ.
०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
- ५ जून.
०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?
- ताम्हण/जारूळ
श
०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
- पुणे.
०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- गोंदिया.
०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?
- कचारगड.(गोंदिया)
०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
- यवतमाळ.
०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
- ११ जुलै.
०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- १९९३.
०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
- १९७२.
०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
- गडचिरोली.
०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
- अहमदनगर.
०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
- नेपच्यून.
०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?
- आठ.
०४) 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे झेंडा गीत कोणी लिहिले ?
- शामलाल गुप्ता.
०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?
- गॅरेट मॉर्गन.
०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?
- मराठी.
०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?
- हरियाल.
०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?
- आंबा.
०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?
- कबड्डी.
०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
- मुंबई.
०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?
- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)
०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?
- महात्मा गांधी.
०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?
- केरळ,सिंगभुम.(झारखंड)
०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?
- सात.
०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
- नर्मदा.
०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?
- केवळ एक.
०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?
- लिथियम.
०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?
- रोहीत शर्मा.
०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?
- ॲटोनियो गुटेरेस.
०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?
- उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.
०१) गोल घुमट कुठे आहे ?
- विजापूर.
०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
- कोल्हापूर.
०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?
- आगम.
०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?
- ताम्रपट.
०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?
- राजस्थान.
०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?
- राष्ट्रकूट.
०३) मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?
- लिओनार्दो दा विंची.
०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?
- पोर्तुगीज.
०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?
- कृष्णदेवराय.(विजयनगर)
०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?
- संसद.
०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
- १९४६ साली.
०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?
- डेसिबल.
०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?
- श्रीहरिकोटा.
०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?
- पितळ.
०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?
- र.धो.कर्वे.
०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?
- वाढ खुंटते.
०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?
- कॅल्शियम ऑक्सोलेट.
०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
- बांबू.
०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?
- नाशिक.
०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
- सहा वर्ष.
०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?
- लोकरी.
०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?
- बिहार.
०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?
- मुंबई.
०१) 'काका' या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?
- राजेश खन्ना.
०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?
- व्यंगचित्रकार.
०३) भारताचा "मॅक्झिम गॉर्की" असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?
- अण्णाभाऊ साठे.
०४) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- ताराबाई शिंदे.
०५) 'सुपर मॉम' या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?
- मेरी कोम.
०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?
- महाराणा प्रताप.
०२) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?
- कबूतर.
०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?
- तीन.
०४) 'लोकनायक' असे कोणास म्हटले जाते ?
- जयप्रकाश नारायण.
०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?
- नथुराम गोडसे.
०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- विरभूमी.
०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?
- रशिया
०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?
- आलमआरा.
०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?
- दिसपूर.
०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?
- कुशाण.
०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?
- विसावे.
०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
- रेखा शर्मा.
०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?
- भारत.
०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?
- शिंदे गट.
०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?
- देवमासा.(व्हेल)
०१) 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
- बंकिमचंद्र चटर्जी.
०२) 'शाळा' कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
- मिलिंद बोकील.
०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?
- जातक कथा.
०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?
- रौलेट कायदा.
०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
- सरदार वल्लभभाई पटेल.
०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?
- ह.ना.आपटे.
०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?
- ७ एप्रिल.
०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?
- आंध्रप्रदेश.
०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?
- अंतरा मेहता.
०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?
- ०५.०८.२०१९.
०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
- करम ही धरम.
०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?
- ब्रम्हपुत्रा.
०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?
- सांगोला.(महाराष्ट्र)
०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?
- दादोबा पांडूरंग तर्खडकर.
०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
- दिल्ली.
०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- किसान घाट.
०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- ११ मे.
०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
- ताजमहल.(मुंबई)
०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
- इटानगर.
०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?
- बृहद्रथ.
०१) विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?
- व्याकरण विभाग.
०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?
- लातूर.
०३) परभणी जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे ?
- मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.
०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?
- केरळ.
०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
- राम गणेश गडकरी.
०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?
- ११ ते १२ मार्च २०२३.
०२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?
- अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी.
०३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?
- चंद्रपूर.
०४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?
- थायमिन.
०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?
- सुधीर मुनगंटीवार.
०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?
- सातारा.
०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Unified Payments Interface.
०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?
- १९८०.
०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?
- पुणे ते अहमदनगर.(१९४८)
०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?
- अष्टप्रधान मंडळ.
०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?
- हरितद्रव्य.
०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?
- मेगा बाईट.
०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?
- सुरवंट.
०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?
- स्पाईडर.
०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?
- तेलंगणा.
०१) 'दी प्राॅब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?
- प्लिहा.
०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
- यश सिद्धी.
०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?
- राजा राममोहन राॅय.
०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?
- स्टेप्स.(कानाचे हाड़)
०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?
- एकनाथ शिंदे.
०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
- तामिळनाडू.
०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?
- संत तुकाराम.
०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
- शट डाऊन.
०१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?
- शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.
०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?
- विश्वभारती विद्यापीठ.
०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
- बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.
०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?
- होन व शिवराई.
०५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?
- नायसिन.
०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?
- चिंतामणी.
०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?
- पांढऱ्या पेशी.
०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?
- सिकंदर लोदी.
०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?
- अवंतिका.
०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?
- एडिस इजिप्ती.
०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?
- जायकवाडी.(पैठण)
०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
- मध्यप्रदेश.
०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?
- जामा मशीद.(दिल्ली)
०४) 'मॉर्निंग स्टार' असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
- शुक्र.
०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?
- ०° (शून्य अंश सेल्शिअस)
०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?
- कोलकाता.
०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?
- लिंबू.
०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?
- कलवरी.
०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव ?
- मेजर सोमनाथ शर्मा.
०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
- अहमदनगर.
०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?
- राष्ट्रपती.
०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
- गुजरात.
०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?
- डाॅ.पंजाबराव देशमुख.
०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?
- डाॅ.होमी भाभा.
०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?
- भुईमूग.
०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
- पहिला.
०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?
- हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.
०३) भारताची राजधानी कोणती आहे ?
- नवी दिल्ली.
०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?
- गेट वे ऑफ इंडिया.
०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?
- शेती.
०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
- गलगंड.
०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
- २४.
०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?
- ७२.
०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?
- ओ.
०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?
- १७.
०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?
- बावीस.
०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?
- लॉर्ड माउंटबॅटन.
०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
- हॉकि.
०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
- रविंद्रनाथ टागोर.
०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
- कमळ.
०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?
- मराठी.
०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?
- हरियाल.
०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?
- आंबा.
०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?
- कबड्डी.
०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
- मुंबई.
०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
- जिनिव्हा.
०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?
- मेजर ध्यानचंद.
०३) आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?
- निद्रानाश.
०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?
- Mg.
०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?
- ८ मार्च.
०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
- चादरीसाठी.
०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- उस्मानाबाद.
०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?
- माहूर.
०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?
- मुख्य सचिव.
०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?
- ३६६ दिवस.
०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?
- छत्रपती संभाजीनगर.
०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?
- सईबाई.
०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?
- १ मे १९६०.
०४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?
- बायोटिन.
०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?
- बंगलोर.
०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ?
- प्रमोद चौगुले.
०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?
- मराठी.
०३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?
- गरूड.
०४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?
- फायलोक्विनोन
०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?
- पुणे.
०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
- लोह.
०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
- कोलकाता.
०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?
- क्षयरोग.
०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?
- अ जीवनसत्व.
०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?
- बंकिमचंद्र चटर्जी.
०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?
- सोने.
०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?
- महानदी.
०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?
- पाच.
०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?
- सात.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
नक्की वाचा - भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....
1. जवाहरलाल नेहरू
कार्यकाळ:-
15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
16 वर्षे, 286 दिवस
भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान
२. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
27 मे 1964 ते 9 जून 1964
13 दिवस
पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान
3. लाल बहादूर शास्त्री
कार्यकाळ:-
9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
1 वर्ष, 216 दिवस
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.
4. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
13 दिवस
5. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977
11 वर्षे, 59 दिवस
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
5. मोरारजी देसाई
कार्यकाळ:-
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
2 वर्षे, 126 दिवस
सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान
6. चरणसिंग
कार्यकाळ:-
28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
170 दिवस
एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..
7. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984
4 वर्षे, 291 दिवस
दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला
8. राजीव गांधी
कार्यकाळ:-
31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989
5 वर्षे, 32 दिवस
सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)
9. विश्वनाथ प्रताप सिंह
कार्यकाळ:-
2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
343 दिवस
अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान
10. चंद्रशेखर
कार्यकाळ:-
10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991
223 दिवस
कार्यकाळ:-
समाजवादी जनता पार्टीशी संबंधित
11. पीव्ही नरसिंहराव
कार्यकाळ:-
21 जून 1991 ते 16 मे 1996
4 वर्षे, 330 दिवस
दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान
12. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
16 मे 1996 ते 1 जून 1996
16 दिवस
सरकार केवळ 1 मताने पडले
13. एचडी देव गौडा
कार्यकाळ:-
1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
324 दिवस
जनता दलाचे पंतप्रधान
14. इंदर कुमार गुजराल
कार्यकाळ:-
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
332 दिवस
स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान
15. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
19 मार्च 1998 ते 22 मे 2004
6 वर्षे, 64 दिवस
कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ पूर्ण केलेले पंतप्रधान
16. मनमोहन सिंग
कार्यकाळ:-
22 मे 2004 ते 26 मे 2014
10 वर्षे, 2 दिवस
प्रथम शीख पंतप्रधान
17. नरेंद्र मोदी
कार्यकाळ:-
26 मे 2014 आत्तापर्यंत
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते
2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास
3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ
4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस
5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस
6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ
7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस
8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास
10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस
11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस
12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस
13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास
14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास
15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास
16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस
17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास
18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ
19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस
21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस
भूगोल सरावप्रश्न
1. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
✅. - देहरादून
2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण?
✅. - लिएंडर पेस
3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे?
✅. - ओरिसा
4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते?
✅. - व्हिटॅमिन सी
5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती?
✅. - के.एम. मुंशी
6. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?
✅- हिमाचल प्रदेश
7. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
✅. - मौलाना अबुल कलाम आझाद
8. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?
✅. - कुतुब मीनार
9. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
✅. - विनू मंकड
10. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
✅. - राष्ट्रपती
Q11. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅. - वेटलिफ्टींग
Q12. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते?
✅. - मानस वाघ राखिव उद्यान
Q13. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
✅. -र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
Q14. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती?
✅. - भारत छोडो आंदोलन
Q15. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?
✅. - जिफ (GIF)
Q16. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे?
✅. - न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन
Q17. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?
✅. - लॉर्ड मेयो
Q18. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅. - आंध्र प्रदेश
Q19. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
✅. - चीन
Q20. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?
✅. - वूलर तलाव
Q21. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
✅. - केरळ
Q22. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅. - गुजरात
Q23. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल.
✅. - सुषमा स्वराज
Q24. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
✅. - राजस्थान
Q25. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
✅. - बियास
Q26. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे.
✅. - चिनाब
Q27. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?
✅. - 43
Q28. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे?
✅. - अरवली
Q29. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
✅ V - तिरुवनंतपुरम
Q30. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
✅. - कावेरी
Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश
Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा
Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम
Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )
Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )
Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार
Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप
Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली
Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )
चालू घडामोडी 19 एप्रिल 2025
◆ भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.
◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.
◆ केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.
◆ राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.
◆ महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.
◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.
◆ भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.
◆ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.
◆ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.
◆ मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.
◆ एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.
◆ ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.
◆ वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.
◆ The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.
◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.
◆ TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेत खुप वेळा रिपिट झालेले प्रश्न
हवेचा दाब मोजण्यासाठी - बॅरोमीटर
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई
अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर
उर्दू भाषेचा निर्माता - अमीर खुसरो
शेतकऱ्यांचा आसूड - महात्मा फुले
केसरी वर्तमानपत्र - बाळ गंगाधर टिळक
भोगावती नदीवरील धरण - राधानगरी
मनसर टेकड्या - नागपूर
तिस्ता नदीचा उगम - पश्चिम बंगाल
नर्मदा नदीचा उगम - अमरकंटक
मसूरी थंड हवेचे ठिकाण - उत्तराखंड
जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन - भारत
जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - आसाम
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार - नवी दिल्ली
जगातील सर्वात लांब नदी - नाईल
भारताचे मध्यवर्ती ठिकाण - नागपूर
इंटरपोलचे मुख्यालय - फ्रान्स
भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती - 1843
माहिती अधिकार कायदा - 2005
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय - हेग
इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव - मोझाद
महाराष्ट्राचे निमलष्करी दल - SRPF
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय - मुंबई
महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने - पानझडी
भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून
केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक - गोपाळ गणेश आगरकर