12 August 2025

12 ऑगस्ट 2025.

1.भारतातील पहिला ड्रोन-एआय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग.

▪️ ठिकाण - जयपूरच्या रामगड येथे.

▪️भारतात पहिल्यांदाच, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.

▪️ उपक्रम भारत-अमेरिका-आधारित तंत्रज्ञान कंपनी GenX AI आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.

▪️ काम कसे करते - लक्ष्यित ढगांमध्ये सोडियम क्लोराईड फवारतील .

▪️ महाराष्टातील प्रयोग - : 1973-1986 : बारामती (महाराष्ट्र) वर ढगांच्या गर्दीमुळे पावसात 24% वाढ झाली.


2.Lock FD Feature

▪️ कुणामार्फत - ॲक्सिस बँक

▪️ उद्देश - ऑनलाइन मुदत ठेवी अकाली बंद होण्यापासून रोखण्यासाठी.

▪️बँकिंग ग्राहकांमध्ये ऑनलाइन फसवणुकीबद्दल चिंता वाढली आहे. फिशिंग , मालवेअर हल्ले होण्यापासून संरक्षण करणे.


3.National Anubhav Awards 2025

▪️ प्रायोजित मंत्रालय - Department of Pension & Pensioners’ Welfare (DoPPW)

▪️ सुरुवात - 2015 मध्ये सुरू

▪️मंत्रालये/विभागांमधील 15 पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार.

▪️पोर्टल कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या आठ महिने आधी किंवा निवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत लेखन मागवते , जे नंतर संबंधित मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन केले जातात. नंतर त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते.


4.आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025

▪️दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी.

▪️ इतिहास - 1991 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक युवा मंचाच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना.

▪️1998 पासून नियमित.

▪️2025 थीम: SDGs आणि त्यापलीकडे स्थानिक युवा कृती


5.पहिले जागतिक एमएस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार.

▪️ विजेते -नायजेरियन शास्त्रज्ञ डॉ. अ‍डेमोला अ‍डेनले 

▪️ओळख - ज्यांना नायजेरियातील भूक कमी करण्याच्या त्यांच्या परिवर्तनकारी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

▪️पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

▪️मोदी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावाने एक जागतिक पुरस्कार - अन्न आणि शांतीसाठी एमएस स्वामीनाथन पुरस्कार - सुरू केला.


6.केनिया

▪️जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला ट्रायपॅनोसोमियासिस / झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केले.

▪️हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो 10 वा देश बनला आहे.

▪️2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त प्रमाणित केलेला सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला. याव्यतिरिक्त, 2025 मध्ये जॉर्जियाला दुसरा देश म्हणून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

▪️भारताने 2025 पर्यंत मलेरियाचे रुग्ण शून्यावर आणण्याचे आणि 2030 पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अलैंगिक प्रजननाचे प्रकार:


🔰१) विखंडन (Fission):

     ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.


उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन). 



🔰२) मुकुलायन (Budding):

    बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा.



🔰३) खंडीभवन (Fragmentation):

    काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा.



🔰४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):

    काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.


उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक.



🔰५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):

    काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.


उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती.




🔰६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):

    वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.


उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.

मूळ- रताळे, गाजर, मुळा

पाने – ब्रायोफाटा (पानफुटी).

MPSC STUDENT महत्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी गतीविषयक पहिले समीकरण कोणते ?

1) v² = u² + at         2) v = u + at    

3) v = ut + ½at²      4) v = u + v/t

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणते धातू आहेत ?

   अ) ॲल्युमिनीअम,  सोने      ब) लोखंड, तांबे

   क) चांदी, तांबे        ड) आयोडीन, सिलिकॉन

   1) अ, ब           2) ब, क    

   3) अ, ब, क      4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

1) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे.

   1) मुंबई    2) चेन्नई    

   3) पटना      4) बेंगळूरू

उत्तर :- 3


2) योग्य जोडया निवडा. (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)

   अ) 2018    --  विराट कोहली, मीराबाई चानू

   ब) 2017    --  सरदार सिंग, देवेंद्र झांझरिया

   क) 2016    --  पी.व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर, जितू रॉय

   ड) 2015    --  सानिया मिर्झा

  1) अ, क, ड    2) अ, ब, क, ड  

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

   1) 15 सप्टेंबर    2) 15 ऑक्टोबर    3) 14 ऑगस्ट    4) 24 डिसेंबर

उत्तर :- 2


4) तृतीयपंथीय लोकांकरीता मैदानी स्पर्धा आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   अ) तामिळनाडू    ब) केरळ      क) गुजरात    ड) महाराष्ट्र

  1) ड      2) क     

  3) ब      4) अ

उत्तर :- 3


5) थेट जनतेकडून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे  

   3) तिसरे      4) चौथे

उत्तर :- 3


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) पेशीचा आकार मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो.

   ब) सूक्ष्मजीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढ-या रक्तपेशी स्वत:चा आकार बदलू शकतात.

   क) एका टोकाकडून दुस-या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

   ड) केशिकांमधून सुलभ वहन होण्यासाठी मानवी लोहीत रक्तपेशींचा आकार व्दिबर्हिर्वक्री गोलाकार असतो.

   1) अ, ब, क    2) अ, क, ड 

   3) अ, ब, ड      4) वरील सर्व बरोबर

उत्तर :- 1


4) v² = u² + 2as हे गतीविषयक कितवे समीकरण आहे ?

   1) चौथे         2) पहिले    

   3) तिसरे        4) दुसरे

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शविते.

   1) आर्सेनिक, अँटीमनी 

   2) सेलिनिअम, सिलिकॉन

   3) जर्मेनिअम    

  4) वरील सर्व

उत्तर :- 4



1) कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.

   1) ल्युमिनस इंटेनसिटी (Luminous Intensity)

    2) चुंबकीय विकर्षरेषा

   3) चुंबकीय क्षेत्र       

   4) विद्युत प्रभार

उत्तर :- 1


2) ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र

   1) वाफेशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होते.     

   2) ऑक्सिजन वायू मुक्त होतो.

   3) 2 Al + 3 H2O   Al2O3 + H2 ही अभिक्रिया होणार    

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.

   ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.

   क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.

   ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.

1) अ, क  2) ड   3) ब, क 4) फक्त अ  

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.

   1) मीटर  2) सेकंद   3) ग्रॅम  4) फूट

उत्तर :- 2


5) असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.

 1) सोने  2) चांदी    

3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) 2018 चा मिस वर्ल्ड चा किताब कोणी जिंकला.

   1) वेनेसा पोन्स डी लिऑन     

   2) निकालेन पिशाना

   3) मानुषी छिल्लर      

   4) मानसी मल्होत्रा

उत्तर :- 1


2) पूर्णपणे भारतीय बनावटीची इंजिनविरहीत ............. ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन ठरली आहे.

   1) ट्रेन 18    2) ट्रेन 20    

   3) ट्रेन 21    4) ट्रेन 25

उत्तर :- 1


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) राजीव महर्षी यांची भारताच्या नियंत्रक व महालेखापालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

   ब) राजीव महर्षी हे भारताचे 13 वे नियंत्रक व महालेखापाल आहे.

   क) भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापाल व्ही. नरहरी राव होते.

   ड) भारताचे संविधानाच्या कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखापालाची रचना करण्यात आलेली आहे.

  1) अ, ब, क बिनचूक      

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, ड बिनचूक      

  4) अ, ब, क, ड बिनचूक

उत्तर :- 4


4) RBI ने जाहीर केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशांकडून भारताला सर्वाधिक (Remittances) प्राप्त होतो.1) UAE       2) USA      

3) कतार      4) कुवेत

उत्तर :- 1


5) खालील माहितीचा विचार करा.

अ) मायकेल ॲन्डाटजे यांना जुलै 2018 मध्ये The English Patient या पुस्तकासाठी गोल्ड मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब) मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त खास गोल्ड मॅन बुकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

क) मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली.

1) अ सत्य         2) अ, ब सत्य    

3) अ, क सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4




📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ?

1) पहिली पंचवार्षिक योजना      

2) दुसरी पंचवार्षिक योजना

3) तिसरी पंचवार्षिक योजना      

4) पाचवी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3


2) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ............... या उद्दिष्टावर भर दिला होता.

1) सहकार व स्वातंत्र्य      

2) विकास व तंत्रज्ञान

3) आत्मनिर्भरता व स्वावलंबन    

4) बेरोजगारी

उत्तर :- 3


3) पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता ?

   1) तिसरी योजना      2) पाचवी योजना

   3) आठवी योजना      4) दहावी योजना

उत्तर :- 3


4) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे  खालीलपैकी कोणते होते ?

   1) 9.00%       2) 8.00%   

   3) 10.00%    4) 07.00%

उत्तर :- 2


5) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?

अ) दारिद्रयात घट      

ब) सहकारास प्रोत्साहन

क) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ    

ड) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकण

   1) अ फक्त          2) ब फक्त   

    3) क आणि ड    4) ड आणि अ

उत्तर :- 2


1) जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

             अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii

         2)  iv  iii  i  ii

         3)  iv  iii  ii  i

         4)  I  iii  iv  ii

उत्तर :- 3


2) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना

             अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii

         2)  i  iv  ii  iii

         3)  iii  i  iv  ii

         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 2


3) राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार    2) केंद्रीय प्रांत    3) बाँम्बे      4) पंजाब

उत्तर :- 2


4) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

     वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व      ब) स्वातंत्र्याचे तत्व    क) संघराज्य    ड) समाजवादी संरचना

   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार    फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ    2) अ, क, इ, फ      3) अ, ब, क, ड, फ    4) अ, ब, क, इ, फ

उत्तर :- 2


5) खालील विधानांचा विचार करा.

   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे    2) अ बरोबर आहे      3) दोन्ही बरोबर आहेत  4) दोन्ही चूक आहेत

उत्तर :- 2


1) एखाद्या  नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?

1) मायक्रोमीटर    2) व्हर्निअर कॅलीपर  3) नॅनोमीटर        4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.

   1) लोखंड    2) जस्त   

   3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.

   अ) कॅल्शिअम    ब) व्हिटॅमीन    क) रक्तपट्टीका     ड) फायब्रीनोजीन    इ) प्रोथ्रॉम्बीन

   1) अ, ड, इ    2) फक्त ड, इ    

   3) क, ड, इ    4) वरील सर्व

उत्तर :- 4


4) खालीलपैकी संपूर्ण अदिश राशींचा समूह कोणता ?

  1) वस्तुमान, घनता, कार्य, उष्णता  

  2) चाल, संवेग, बल, त्वरण

  3) लांबी, वेग, विस्थापन, चाल      

  4) संवेग, तापमान, उष्णता, ऊर्जा

उत्तर :- 1


5) आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?

   1) CO2    2) O2      

   3) H2      4) यापैकी नाही

उत्तर :- 3


1) UNHRC चे पूर्ण रूप काय ?

   अ) United Nations Human Right Counsil

   ब) United Nations Higher Refugeas Counsil

   क) United Nations Human Right Commision

   ड) United Nations Human Right Court

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


2) खालीलपैकी अभिनेत्री लालन सारंग बाबत काय खरे आहे.

   अ) लालन सारंग यांचे 9 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

   ब) रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

   क) विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली होती.

   ड) त्यांनी 87 व्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

  1) अ, ब, क    2) अ, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी ATM सुरू करण्यात आले आहे.

   1) मुंबई        2) दिल्ली  

   3) बेंगळूरू    4) नागपूर

उत्तर :- 3


4) ‘नालसा’ (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.

1) न्या. मदन लोकूर  2) तुषार मेहता    3) रवी शर्मा             4) यापैकी नाही

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणाची मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाली.

   1) इब्राहीम महंमद सोलीह        

   2) अब्दुल्ला यामीन

   3) महंमद नाशीद      

   4) यापैकी नाही

उत्तर :- 1


1) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?

   1) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट

   2) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 120%

   3) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 150%

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


2) काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. 

    यातील कोणते विधान चुकीचे आहे ?

           उद्दिष्ट    प्रत्यक्षात

1) प्रथम योजना (1951 – 56)  2.1    3.6

2) चौथी योजना (1969 – 74)  5.7    2.05 

3) आठवी योजना (1992 – 97)  5.6    6.68

4) दहावी योजना (2002 – 2007)  8.0    9.7

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

   1) पहिली पंचवार्षिक योजना = (1951 – 56)

   2) तिसरी पंचवार्षिक योजना = (1966 – 71)

   3) सहावी पंचवार्षिक योजना = (1980 – 85)

   4) दहावी पंचवार्षिक योजना = ( 2002 – 2007)

उत्तर :- 2


4) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 – 17) , नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची 

    गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीची वाटा किती आहे ?

   1) कमीत कमी 50%      2) 60%    

   3) कमीत कमी 45%      4) 75%

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील  ?

   अ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (GDP) 9% पर्यंत नेणे.

   ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.

   क) सकल देशी उत्पादन (GDP) 8% पर्यंत  नेणे.

   ड) दरडोई सकल देशी उत्पादनात (GDP) वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी.

   1) अ, ब, क      2) अ, ड     

   3) ब, क           4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2



1) योग्य जोडया लावा.

                     गती      उदाहरण

         1) स्थानांतरणीय    अ) यात्रेतील फिरणारा पाळणा

         2) परिवलन      ब) पृथ्वीवरील दिवस – रात्र

         3) नियतकालिक    क) चालणारी व्यक्ती

         4) यादृच्छिक    ड) उडणारे फुलपाखरू

        इ) सायकलचा ब्रेक

    1) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड  

    2) 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड

    3) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड  

    4) 1-क, 2-ब, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1


2) योग्य पर्याय निवडा.

            धातू/अधातू      उपयोग

           

            1) पारा        अ) लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमिअम यांचे संमिश्र

           2) ग्रॅफाइट        ब) लोखंड, कार्बन, यांचे संमिश्र

           3) सल्फर        क) पेन्सिलीतील शिसे

           4) पोलाद        ड) औषधे

           5) स्टेनलेस स्टील      इ) तापमापी

   1) 1-इ, 2-क, 3-ड, 4-ब, 5-अ    

   2) 1-इ, 2-क, 3-ड, 4-अ, 5-ब

   3) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ड, 5-ब     

   4) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ब, 5-ड

उत्तर :- 1


3) खालील कोणत्या संघात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

   अ) संघ मोलुस्का    ब) संघ आर्थोपोडा    क) दोन्ही बरोबर    ड) दोन्ही चूक

   1) अ        2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 3


4) अ) वेगबदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात.

    ब) हवेचा कुठलाही विरोध नसताना उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तूचे त्वरण एकसमान त्वरण असे म्हणतात.

    क) ऋण त्वरणाला ‘मंदन’ असेही म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान/ विधाने कोणती ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   

   3) फक्त क      4) अ, ब, क

उत्तर :- 4


5) मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षणबाबत योग्य विधान/विधाने ओळखा.

   अ) लोखंड, जस्त, तांबे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत.

   ब) हे सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या रूपात आढळतात.

   क) कार्बोनेट मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर कॅल्सिनेशन पध्दतीव्दारे केले जाते.

   1) अ, ब बरोबर , क चूक   

   2) अ, ब, क बरोबर 

   3) अ, क बरोबर, ब चूक 

   4) सर्व अयोग्य

उत्तर :- 2



1) योग्य जोडया निवडा.

   अ) धवलक्रांतीचे जनक      --  वर्गीस कुरीयन

   ब) जागतिक हरितक्रांतीचे जनक    --  नॉर्मन बोरलाँग

   क) भारतीय हरितक्रांतीचे जनक    --  डॉ. स्वामीनाथन

   ड) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक  --  वसंतराव नाईक

  1) अ, क, ड    2) अ, ब, ड  

  3) अ, ब, क    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


2) ज्यू  समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारे गुजरात हे कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे    

   3) तिसरे      4) चौथ्ये

उत्तर :- 3


3) सह्योग HOP TAC – 2018 हा भारताचा कोणत्या देशाबरोबरचा संयुक्त युध्दाभ्यास आहे.

   1) व्हिएतनाम    2) ऑस्ट्रेलिया 

   3) अमेरिका       4) यापैकी नाही

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) केनियाची राजधानी नैरोबी येथे पहिल्या शाश्वत निल अर्थव्यवस्था परिषद नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली.

   ब) या परिषदेचे यजमान पद केनियाने भूषविले.

   क) या परिषदेची संकल्पना निला अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अशी होती.

  1) अ, क योग्य    

  2) अ, ब योग्य  

  3) अ योग्य   

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी बिनचूक जोडया निवडा. ( 90 वे ऑस्कर पुरस्कार)

   अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट  -  द शेप ऑफ वाटर

   ब) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  -  त्रिआमो डेलटोरो

   क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  -  फ्रान्सिस मॅकडोरमंड

   ड) सर्वोत्कृष्ट अभिनेता  -  गॅरी ओल्ड मॅन

  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, क, ड

उत्तर :- 2



1) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले ?

   अ) औद्योगिक क्षेत्र    

    ब) शिक्षण क्षेत्र

   क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा   

   ड) कृषी क्षेत्र

         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) अ फक्त    2) अ आणि क 

   3) ब फक्त    4) ड  फक्त

उत्तर :- 4


2) नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले  

     गेले ?

   1) सामाजिक न्याय आणि समतेसह विकास     

   2) सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास

   3) सामाजिक न्याय आणि रोजगारासहीत विकास  

  4) सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेसह विकास

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.

   ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.

   1) फक्त अ बरोबर   

   2) फक्त ब बरोबर  

   3) दोन्ही बरोबर  

   4) दोन्ही चूक

उत्तर  :- 1


4) 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?

   अ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

   ब) नियोजनाचे दोन मसुदे, 9 टक्के विकास दर आणि 9.5 टक्के विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.

   क) औद्योगिक विकासाचा दर 9.6 टक्के आणि 10.9 टक्के.

   ड) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0 टक्के आणि 5.5 टक्के.

   1) फक्त अ आणि ब  

   2) फक्त क आणि ड  

   3) वरील सर्व   

   4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


5) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

     पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन 

      स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ?

   अ) तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळयात कमी

   ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळयात अधिक

   1) केवळ अ अयोग्य     

   2) केवळ ब अयोग्य    

   3) अ व ब दोन्ही अयोग्य नाहीत  

   4) अ व ब दोन्ही अयोग्य आहेत

उत्तर :- 4



1) प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?

   1) चेन्नई      2) अहमदाबाद  

   3) मुंबई      4) बेंगळुरू

उत्तर :- 2



2) अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.

   अ) चकाकी नसते      ब) विजेचे वहन करत नाहीत

   क) कठीणपणा नसतो      ड) ठिसूळपणा असतो

    1) फक्त क    2) क आणि अ

    3) अ, ब, ड    4) यापैकी नाही

उत्तर :- 3



3) गाईच्या शेणावर उगवलेल्या कवकाला काय म्हणतात ?

   अ) सेक्सिकॉल्स    ब) टेरिकॉल्स    क) कार्टिकॉल्स    ड) क्रोप्रोफिलस

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4



4) विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) बोस-आईनस्टाईन कंडनसेट ही पदार्थाची पाचवी अवस्था आहे.

   ब) सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ ‘बोस’ आणि ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचे आईनस्टाईन संज्ञा देण्यात आलेल्या आहेत.

   क) या अवस्थेच्या शोधाबाबत एरिक कार्नेल, यु.काटर्ले आणि कार्ल वेमेन या अमेरिकी शास्त्रज्ञांना 2001 चे नोबेल पारितोषिक 

        देण्यात आले.

        वरीलपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणती ?

   1) अ, क    2) ब, क   

   3) फक्त क    4) एकही नाही

उत्तर :- 4


5) धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. मात्र खालीलपैकी असा कोणता धातू आहे. ज्याची 

     ऑक्सिजनसोबत अभिक्रया होत नाही.

   अ) सोने    ब) सोडिअम    क) सिल्वर    ड) मॅग्नेशिअम

   1) फक्त अ, क    2) फक्त ब  

   3) फक्त क         4) यापैकी नाही

उत्तर :-1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) मानव विकास निर्देशांक 2018 नुसार प्रथम पाच देशांचा बिनचूक क्रम निवडा.

   अ) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी

   ब) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, आयर्लंड

   क) नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया

   ड) नॉर्वे, स्वित्झर्लंड, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया

  1) क      2) ब      3) अ      4) ड

उत्तर :- 3


2) खालील माहितीचा विचार करा.

   अ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे (स्टॅच्यु ऑफ युनिटी) 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले.

   ब) स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

   क) स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळयाची उंची 182 मीटर आहे.

   ड) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

  1) अ, ब, क बिनचूक       

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, क, ड बिनचूक        

  4) अ, ब, ड बिनचूक

उत्तर :- 3


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खानने शपथ घेतली.

   ब) इम्रान खान हे पाकिस्तान  तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख  आहे.

   क) जुलै 2018 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने 116 जागा 

       जिंकल्या.

   ड) पाकिस्तानच्या संसदेला “मजलिस-ए-शुरा” असे म्हणतात.

  1) अ, ब, क, ड योग्य       

  2) अ, क, ड योग्य

  3) अ, ब,  ड यो ग्य      

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे डिसेंबर 2017 मध्ये निधन झाले.

   ब) लालजी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

   क) भारत सरकारने लालजी सिंह यांना पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.

  1) अ सत्य        2) अ, क सत्य   

  3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी  2018 नोबेल पुरस्कार दिला गेला नाही.

   अ) भौतिकशास्त्र    ब) शांतता    क) अर्थशास्त्र    ड) साहित्य

  1) अ, ड    2) ड      3) ब      4) क, ड

उत्तर :-2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :

   1) “राष्ट्रीय समान उन्नती योजने” ची स्थापना

   2) स्वर्णजयंती स्वरोजगार योजनेअंतर्गत साधनसामग्रींचे हस्तांतर

   3) गरीब राज्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन

   4) विशेष विभाग उन्नती कार्यक्रम

उत्तर :- 1




2) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) औद्योगिकीकरणामुळे भारतात वृद्धीची क्षमता निर्माण झाली.

   2) भारतात जागतिकीकरणानंतर औद्योगिक उत्पादन वाढले.

   3) दहाव्या पंचवार्षिक योजनाकाळात (2002-2007) औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर जास्त होता.

   4) जागतिकीकरणानंतर भारतीय मोठया उद्योगधंद्यांचा विस्तार झाला.

उत्तर :- 3


3) अ) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.

    ब) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर देण्यात आला, दहाव्या योजनेत 

         नाही. 

   1) अ फक्त बरोबर आहे   

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे  

  4) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

उत्तर :- 1


4) जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर 

    देण्याविषयीची रणनीती म्हणजे :

   1) गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) महालनोबिस प्रतिमान    

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 3


5) दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषि क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला ? 

अ) 2.0% ते 4.0  %  

ब) 3.7% ते 4.5%    

क) 5.7% ते 8%   

ड) वरीलपैकी कुठलाही नाही  

   1) ‍क      2) ड      3) अ      4) ब

उत्तर :-3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?

    1) सागेश्वर – सांगली  

    2) मेळघाट – अमरावती    

    3) राधानगरी – कोल्हापूर  

    4) तानसा – ठाणे

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठय प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?  

   1) विदर्भ      2) मराठवाडा 

   3) कोकण    4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ................... आहे.

   1) 21%       2) 25%  

    3) 27%      4) 10%

उत्तर :- 1


4) जोडया लावा.

              वन उत्पादने      विभाग

         अ) तेंदूची पाने      i) चंद्रपूर

         ब) खैर कात        ii) नागपूर, गोंदिया

         क) रोशा गवत      iii) डहाणू

         ड) बांबू गवत       iv) गडचिरोली, अमरावती

                अ  ब  क  ड

           1)  ii  iii  iv  i

           2)  i  ii  iii  iv

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  iii  ii  i

उत्तर :- 1


5) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटयांचा काडया बनविण्यास वापरले जाते ?

   1) सागवान    2) साल  

   3) पॉपलर     4) निलगिरी

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष 

    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    

   ड) अपक्ष

1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड          3) फक्त अ, ब, ड       4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4

2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क 

   3) अ आणि क     4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

    वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड    

   2) ब, क, ड 

   3) अ, ब, क   

   4) अ, ड, क

उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.

उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.   

    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा   

   ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार

   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ 

   3) अ, ब, क, इ     4) ब, क, इ

उत्तर :- 3



1) लार्ज हायड्रॉन कोलॉइडर (LHC) हा जगदविख्यात प्रयोग खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या सीमेवर पार पडला ?

   1) फ्रान्स आणि स्वित्झर्लंड  

   2) रुमानिया आणि तुर्की

   3) स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया 

   4) फ्रान्स आणि इटली

उत्तर :- 1


2) खालील काही रासायनिक समीकरण दिले आहेत. त्यापैकी अयोग्य समीकरण ओळखा.

   1) 2 Zn + O2           2 ZnO   

   2) 4 Al + O2         4 AlO3

   3) K2O + H2O                 2 KOH        4) Na2O + H2O                  2 NaoH

उत्तर :- 2


3) योग्य पर्याय निवडा.

   अ) ग्लोब्युलीन    -  शरीरात प्रतिद्रव्ये तयार करतात.

   ब) अलब्युलीन    -  शरीरातील पाण्याचा समतोल राखणे.

   क) प्रोथ्राँबीन    -  रक्त गोठयाच्या प्रक्रियेत मदत करणे.

   ड) फ्राब्रेनोगेन    -  सुज आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन.

   1) अ, ब, क    2) अ, ब, ड  

   3) ब, क, ड    4) अ, ब

उत्तर :- 1


4) 10¼  Fermi म्हणजेच ......

   1) 1 मीटर               2) 100 मायक्रॉन 

   3) 1 अँगस्ट्रॉम युनिट  4) 1 मि. मी.

उत्तर :- 3


5) ‘उभयधर्मी ऑक्साइड’ म्हणजे –

   1) जे धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करतात.

   2) या अभिक्रियांतून क्षार आणि पाणी तयार होते.

   3) Al2O3 हा धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करू शकतो.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) इस्त्रोचे पहिले ‘अवकाश तंत्रज्ञान उबवण’ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले.

   1) सिक्कीम    2) त्रिपूरा   

   3) कर्नाटक     4) यापैकी नाही

उत्तर :- 2


2) देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी नुकतेच कोणते ॲप सुरू केले आहे.

   1) निर्यात मित्र    2) रियुनाइट  

   3) प्राप्ती            4) सुखद

उत्तर :- 2


3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पहिल्या वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

   अ) सूधा मूर्ती    ब) सुधा बालकृष्णन  क) सुधा कोहली    ड) सुधा चतुर्वेदी

  1) ब      2) अ      3) ड      4) क

उत्तर :- 1


4) द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांची सुरुवात केव्हा झाली.

   1) 1985, 2002    2) 1988, 2004        3) 1988, 2006    4) 1992, 1961

उत्तर :- 1


5) व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात केव्हा पासून झाली.

   1) 1991    2) 1981 

   3) 1993      4) 1982

उत्तर :- 1


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

   अ) शेतमालाच्या किंमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.

   ब) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून

   1) केवळ अ           2) केवळ ब 

   3) कोणतेही नाही    4) दोन्हीही

उत्तर :- 1


2) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे .......... शी संबंधित आहे.

   1) नेहरू – गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) नव – गांधी प्रतिमान     

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 2


3) बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ‘उपभोग गरीबी’ चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे  ?

   अ) 8      ब) 10      क) 12      ड) 6

   1) ड      2) अ      3) ब      4) क

उत्तर :- 3


4) भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला .

   1) कृषी व संबंधित सहायक क्षेत्र   

   2) वीज

   3) सिंचन        

   4) वाहतूक आणि दळणवळण

उत्तर :- 4


5) सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत ............... समाविष्ट होते.

   अ) कृषी विस्तार सेवा        ब) अनुकूल व्यापार शर्ती

   क) सिंचन विस्तार        ड) संस्थात्मक कर्ज

   1) अ, क        2) अ, क आणि ड  

   3) अ, ब, ड    4) ब, क, ड

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?

   1) न्यूटन             2) न्यूटन/ सेकंद  

  3) न्यूटन/ मिनट    4) यापैकी  नाही

उत्तर :- 4



2) कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,

   1) कॅल्शिअमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना तीव्रता कमी असते.

   2) बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायूला पेट घेण्यास पुरेशी नसते.

   3) हायड्रोजनचे बुडबुडे पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे

   4) वरील सर्व

उत्तर :- 4




3) योग्य पर्याय निवडा.

   अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.   

 ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.

   क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते. 

   ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.

   1) अ, ब, क, ड    2) ब, क   

   3) ब, क, ड         4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 2




4) खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?

   1) बल, संवेग, त्वरण, वेग  

    2) चाल, वस्तुमान, लांबी, घनता    

   3) संवेग, तापमान, कार्य, बल  

  4) कार्य, ऊर्जा, उष्णता, विस्थापन

उत्तर :- 1





5) धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे .............. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक 

    आम्ल सोबत अभिक्रिया होऊन ............... तयार होतात.

     वरील दोन्ही रिक्त जागा भरा.

   1) क्षार, क्लोराइड्स    2) क्लोराइड्स, क्षार   

 3) क्षार, पाणी    4) क्लोराइड्स, सल्फेट

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) जगातील सर्वांत लांब सागरी पुल कोणत्या देशांत बांधण्यात आला आहे.

   1) जर्मनी    2) जपान  

    3) चीन      4) फ्रान्स

उत्तर :- 3



2) राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते.

   1) गुजरात    2) तामिळनाडू 

   3) महाराष्ट्र    4) राजस्थान

उत्तर :- 4



3) गायीला राष्ट्रमाता घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   1) उत्तराखंड    2) उत्तरप्रदेश  

   3) मध्यप्रदेश    4) महाराष्ट्र

उत्तर :- 1




4) जागतिक शांतता निर्देशांक 2018 नुसार प्रथम स्थानी कोणता देश आहे.

   1) आइसलँड    2) न्युझीलँड 

   3) ऑस्ट्रीया      4) डेन्मार्क

उत्तर :- 1




5) 21 वी राष्ट्रकूल स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली ?

   अ) ऑस्ट्रेलिया    ब) स्वीडन    क) इंग्लंड    ड) स्कॉटलँड 

  1) ब      2) अ      3) क      4) ड

उत्तर :-. 2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) अकराव्या पंचवार्षिक योजना आराखडयाचे शीर्षक ............... हे होते.

   1) जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने        2) जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे

   3) जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे   

 4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2



2) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे

   1) समाजवादी समाज रचना निर्माण करणे  

  2) आर्थिक विषमता कमी करणे

   3) विभागीय समतोल    

    4) औद्योगिकरण

उत्तर :- 1



3) 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.

   1) डॉ.  मोन्टेक सिंग अहलुवालिया      2) डॉ. मनमोहन सिंग

   3) डॉ. अरविंद सुब्रमणियम   

   4) डॉ. रघुराम राजन

उत्तर :- 2


4) ही बाराव्या पंचवार्षिक योजनेंची (2012-2017) मुख्य लक्ष्ये आहेत –

   अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृध्दी दर 8 टक्के राखणे.

   ब) अर्भक मृत्युदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली प्रमाणे.

   क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.

   1) अ फक्त बरोबर आहे    

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3) अ व ब फक्त बरोबर आहे     

   4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4


5) आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ............ काळात कृषी विस्तार आणि  तंत्रज्ञानवर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस 

     मान्यता दिली आहे.

   1) 9 वी पंचवार्षिक योजनेच्या  

   2) 10 वी पंचवार्षिक योजनेच्या

   3) 11 वी पंचवार्षिक योजनेच्या   

   4) 12 वी पंचवार्षिक योजनेच्या

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?

   अ) अत्यंत दाट आहेत.        ब) वार्षिक पानगळ आहे.    

   क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.    ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

   1) फक्त अ    2) फक्त अ, क आणि ड    3) फक्त क    4) फक्त ब आणि क

उत्तर :- 2


2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

   ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.

   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य      3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब दोन्ही अयोग्य

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात

        आहेत.

   ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

   1) अ    

   2) ब     

   3) दोन्ही 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?

   अ) सागवान    ब) सिसम      क) अंजन    ड) तिवर

   इ) हिरडा

   1) अ, क, ड, इ    2) क, ड, इ   

   3) अ, ब, क         4) अ, ब, क, इ

उत्तर :- 3


5) जोडया लावा.

  वन्य प्राणी अभयारण्य      प्रशासकीय विभाग

  अ) फन्साड        i) अमरावती

  ब) नांदूर – मधमेश्वर      ii) कोकण

     क) किनवट        iii) औरंगाबाद

  ड) मेळघाट        iv) नाशिक

         अ  ब  क  ड

    1)  ii  iv  iii  i

    2)  ii  iv  i  iii

    3)  iv  ii  iii  i

    4)  i  iii  iii  iv

उत्तर :- 1


1) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 1


2) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर  

  2) आयव्हर जेनिंग्ज

  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन 

  4) मॉरिस जोन्स

उत्तर :- 4


3) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना  

    2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता  

  4) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :- 1


4) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता  

    3) न्याय      4) बंधुभाव

उत्तर :- 3


5) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. 

    घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी   

   3) 42 वी      4) 46 वी

उत्तर :- 3



1) जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते, 

     तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?

   1) एकरेषीय गती  2) परिवलन गती

 3) यादृच्छिक गती  4) नियतकालिक गती

उत्तर :- 2


2) ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

1) बॉक्साइटचे ॲल्युमिनीअममध्ये रूपांतर      

2)‍ शुध्द ॲल्युमिनीअमचे विद्युत अपघटनी क्षपण

3) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते    

4) ॲल्युमिनीअम हा ॲनोड वर जमा होतो

उत्तर :- 4


3) खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.

   अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते.        ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

   क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.      ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.

   1) अ, ब, ड    2) अ, ब, क  

   3) ब, क, ड    4) फक्त ब, क

उत्तर :- 2


4) गटात न बसणारा पर्याय निवडा.

   1) लंबकाची गती    

   2) शिवणयंत्राची सुई  

   3) उडणा-या पक्ष्यांचे पंख    

   4) उडते फुलपाखरू

उत्तर :- 4


5) ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि  ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये 

     साधारणत: किती टक्के Al2O3 असते.

   1) 20 – 50%    2) 30 – 40%  

   3) 30 – 70%    4) 50 – 70%

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 21 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे पार पडली.

   ब) 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 स्कॉटलँड येथे पार पडल्या होत्या.

   क) 22 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंड येथे होणार आहे.

  1) अ, ब सत्य    2) अ, क सत्य  

  3) अ सत्य        4) सर्व सत्य

उत्तर :- 4



2) खालीलपैकी कोणते शहर आपले स्वत:चे ब्रँड आणि बोधचिन्ह असलेले भारतातले पहिले शहर ठरले आहे.

   1) मुंबई      2) जयपूर 

   3) दिल्ली    4) बेंगळूरू

उत्तर :- 4


3) आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 पदतालिकांनुसार प्रथम पाच देशांचा योग्य क्रम निवडा.

   अ) चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान

   ब) चीन, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, इंडोनेशिया

   क) चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान

   ड) चीन, जपान, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


4) 2018 चा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला.

   1) रघुनाथ माशेलकर  2) पुष्पा भावे    3) रणजित देसाई    4) राम लक्ष्मण

उत्तर :- 2


5) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अन्यायाला बळी पडणा-या 

    महिल्यांच्या मदतीकरिता कोणत्या नावाची हेल्पलाईन सुरु केली.

   1) सुहिता         2) वनिता 

   3) हेल्प वुमन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1


📌📌



1) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने “राष्ट्रीय कृषी विकास 

     योजना” 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.

   अ) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.

   ब) केशरी मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.

   1) केवळ अ योग्य    2) केवळ ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) एकही योग्य नाही

उत्तर :- 4


2) जोडया जुळवा.

  योजना        उद्दिष्टये

         अ) पहिली पंचवार्षिक योजना    i) जलद औद्योगीकरण

         ब) दुसरी पंचवार्षिक योजना    ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे

         क) पाचवी पंचवार्षिक योजना    iii) शेतीला प्राधान्य

         ड) दहावी पंचवार्षिक योजना    iv) गरीबी हटाव

               अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iii  i  iv  ii

           3)  ii  iv  i  iii

           4) iii  iv  i  ii

उत्तर :- 2


3) सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत 

     स्वीकारण्यात आली ?

   1) आठवी योजना      2) नववी योजना

   3) दहावी योजना       4) अकरावी योजना

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृध्दी दर किती होता ?

   1) 8.3 टक्के      2) 8.6 टक्के  

   3) 8.7 टक्के      4) 8.2 टक्के

उत्तर :- 1


5) पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के 

     गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण 

      विकासावर विशेष भर देण्यात आला ?

   1) दुसरी पंचवार्षिक योजना  

   2) पाचवी पंचवार्षिक योजना

   3) सहावी पंचवार्षिक योजना   

   4) अकरावी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3



1) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण

1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.      

2) उन्हाळयात तापमान जास्त असते.

3) उन्हाळयात हवामान विषम असते.    4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव

उत्तर :- 4


2) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली 

    आहे.

   1) 5, 11, 84    2) 11, 5, 84  

   3) 84, 11, 5    4) 85, 5, 10

उत्तर :- 3


3) खालील विधाने पहा.

   अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.

   ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.

   क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.

1) फक्त अ विधान बरोबर आहे.    

2) फक्त ब विधान बरोबर आहे.

3) फक्त क विधान बरोबर नाही.    

4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.

उत्तर :- 3


4) जोडया जुळवा.

                 अभयारण्य      जिल्हा

         अ) नरनाळा        i) यवतमाळ

         ब) टिपेश्वर        ii) उस्मानाबाद

         क) अनेर        iii) अकोला

         ड) येडशी रामलींग घाट    iv) नंदूरबार

                अ  ब  क  ड

           1)  iii  i  iv  ii

           2)  ii  i  iii  iv

           3)  iv  ii  i  iii

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

   1) लातूर            2) मुंबई उपनगर  

   3) उस्मानाबाद    4) जालना

उत्तर :- 1



1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

   अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व

         प्रदान केले.

   ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.

   क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

1) विधाने अ, ब बरोबर आहेत      

2) विधाने ब, क बरोबर आहेत

3) विधाने अ, क बरोबर आहेत      

4) विधाने अ, ब, क बरोबर आहेत

उत्तर :- 3


2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते 

    विधान बरोबर नाही ?

   1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.

   3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.

   4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

उत्तर :- 3


3) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर 

   2) जे. बी. कृपलानी

   3) सरदार वल्लभभाई पटेल  

   4) जवाहरलाल नेहरू

उत्तर :- 3


4) घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.

   1) आयर्लंड       2) यु. के.    

   3) यु. एस्. ए.    4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- 3


5) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :

1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य    

2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य        4) प्रजासत्ताक गणराज्य

उत्तर :- 2



1) भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ................ कडून सादर केले जातात.
   1) नियोजन मंडळ    2) भारतीय रिझर्व्ह बँक    
   3) वित्त मंत्रालय      4) केंद्रीय सांख्यिकी संघटन 
उत्तर :- 4

2) भारतीय अर्थव्यवस्थेत 2008 – 09 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता ?
   1) 8.9%      2) 7.1%   
   3) 7.9%      4) 9.8%
उत्तर :- 4

3) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
   1) प्राथमिक    2) व्दितीय  
  3) सेवा           4) बाहय
उत्तर :- 3

4) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
      राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते, तर त्यास ............. म्हणतात.
   1) अंतर्गत परिवर्तनियता  
    2) अंतर्गत करव्यवस्था
   3) अंतर्गत मूल्यवृध्दि  
    4) अंतर्गत विकास
उत्तर :- 1
5) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
   1) केंद्र शासन फक्त      
   2) राज्य शासन फक्त
   3) केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही        4) वरीलपैकी नाही
उत्तर :-3

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) जोडया जुळवा.
                       अ      ब
         अ) सिंधुदुर्ग             1) पेट्रोलियम/ खनिज तेल
         ब) मुंबई             2) औषधी खनिजयुक्त पाणी
         क) गडचिरोली           3) मँगनीज
         ड) ठाणे             4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3  
    2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1  
    4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) तारापूर अणूविद्युत केंद्र ............. जिल्ह्यात आहे.
   1) रायगड    2) ठाणे    
   3) नाशिक    4) पुणे 
उत्तर :- 2

3) हापूस आंब्याची झाडे ................ जिल्ह्यात आढळतात.
   1) सिंधुदुर्ग    2) रत्नागिरी 
   3) रायगड    4) वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर :- 4

4) महाराष्ट्रात प्रामुख्याने ...........ऊर्जेचा वापर केला जातो.
   1) औष्णिक    2) अणु   
    3) पवन        4) नैसर्गिक
उत्तर :- 1

5) संकल्पित जैतापूर अणू-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान .............. या जिल्ह्यात आहे.
   1) रत्नागिरी    2) सिंधुदुर्ग  
   3) कोल्हापूर    4) सोलापूर
उत्तर :- 1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?
   अ) समाजवादी    आ) धर्मनिरपेक्ष    इ) सार्वभौम    ई) लोकशाही    उ) गणराज्य
   ऊ) न्याय    ए) स्वातंत्र्य    ऐ) समानता    ओ) बंधुता    औ) एकात्मता

   1) अ,  ब, औ    2) क, ड, ऊ  
   3) उ, ए, ऐ        4) अ, ड, ओ
उत्तर :- 1

2) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.
   अ) कॅनडाची राज्यघटना   
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना
   1) अ व क    2) क व ड  
   3) फक्त ड    4) फक्त ब
उत्तर :- 3

3) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
   1) 1952      2) 1966   
   3) 1976      4) 1986
उत्तर :- 3

4) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.
   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना
   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना
   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा
   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा
उत्तर :- 2

5) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
   अ) सार्वभौम आणि समाजवादी     
    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा   
   ड) एकता आणि एकात्मता
        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
   1) फक्त ब         2) ब आणि क 
   3) क आणि ड    4) ब आणि ड  
उत्तर :- 1

पोलीस भरती प्रश्नसंच

 उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?                  

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 सायट्रिक ☑️



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?          

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - लेगहॉर्न ☑️


 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                      

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

  इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



*90) आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?*           

💚 - *26 ☑️*

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



91)  न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                        

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



  सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - बल्बन ☑️

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - 1975 ☑️

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                 

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                         

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



 बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



 झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                        

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



 उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



सलवा जुडूम हे काय आहे?                          

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                      

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                          

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - *निर्वात जागा ☑️*



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                         

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा

३. महाराष्ट्राचे पठार

४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली

🅾️पश्चिम वाहिनी नद्या

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना


✳️मदा

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

पोलीस भरती IMP महत्वाचे प्रश्न

1) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


2) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कोठे आहे ?

👉पुणे


3) छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

👉 जुन्नर

 

4) महाबळेश्वर हे थंड व्हायचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉सातारा


5) स्वातंत्रतोर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते ?

👉 मिश्र अर्थव्यवस्था


6) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ?

👉पाच

 

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीची सिओ CEO कोण आहेत?

👉 सत्या नाडेल

 

8) भारतात मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो ?

👉 मोसमी वारे


9) कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो ?

👉 ओ (O)


10) छत्रपती शिवाजी महाराजांनी........ हा सागरी किल्ला बांधला नाही ?

👉 जंजिरा

 

11) महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

👉 धुमाळवाडी  (सातारा) 


12) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या....यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

👉 तुकडोजी महाराज


13) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे ? 

👉 लोकमान्य टिळक

 

14) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत ?

👉288


15) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉 इचलकरंजी


16) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे ?

👉 वर्धा 


17) कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

👉 कार्बन डाय-ऑक्साइड

 

18) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?

👉 महात्मा फुले


19) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


20) ....... यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?

👉 साने गुरुजी

 

21) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती..... स्तरिय आहे ?

👉तीन

 

22) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 

👉 जस्त (zinc)


23) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉पुणे


24) डॉक्टर प्रकाश आबीटकर यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद आहे ?

👉 सार्वजनिक आरोग्य

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद


*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६


🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २


🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक ........ एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८


🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ....... वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०


*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ..... मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग .......

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो


🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त


🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन


🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण✅

४)ट्यूमर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅



2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६



4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅



6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०



7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद



8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना



9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु



10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन



12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा



13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी



14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅



15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत



16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन



17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर



18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत



19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत



20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर



 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या




गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️


रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब



तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️


५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️


लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️



भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१


कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या


स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस


खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 


वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन



न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम


 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 


धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन


बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट


वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️


ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

 1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट             2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट

उत्तर :- 1


2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


   1) फक्त अ   

   2) फक्त ब 

   3) फक्त क    

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.

   अ) एडीनीन – A  ब) गुआनीन – G    क) थायमिन – T    ड) साइटोसीन – C


   1) अ, ब    

   2) अ, ब, क  

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2


4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

   1) चाल   

   2) घनता 

   3) जडत्व   

   4) त्वरण

उत्तर :- 4



5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.

   1) मिथेन    2) क्लोरीन    3) फ्लोरीन    4) आयोडीन

उत्तर :- 1


6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.

     ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

   1) फक्त अ   

   2) फक्त ब    

   3) अ, ब दोन्ही    

   4) एकही नाही

उत्तर :- 4


7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.

   अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

   ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

   क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

   ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


   1) अ, क, ड बरोबर 

   2) अ, क बरोबर    

   3) ब, क बरोबर  

   4) अ, ब, क, ड बरोबर

उत्तर :- 1


8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

   ब) हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.


   1) अ योग्य    

   2) ब योग्य   

   3) दोन्ही योग्य    

   4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3


9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39

        मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.

   ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.


   1) अ, ब दोन्ही  

   2) फक्त अ   

   3) फक्त ब 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


10) खालील विधानांचा विचार करा.

   अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.    

  ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

   क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

   ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.


   1) ब, क, ड बरोबर अ चूक    

   2) अ, ब, क, ड बरोबर

   3) अ, ब, ड बरोबर      

   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1