०४ ऑगस्ट २०२६

पंचायत_समिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

Mpsc pre exam samples Questions

 1) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे.

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.🔰

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

________________________

2) खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

 A. प्रतिषेध🔰

 B. उत्प्रेक्षण

 C. बंदी प्रत्यक्षीकरण

 D. अधिकारपृच्छा.

________________________

3) योग्य कथन ओळखा :

(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 🔰

 C. (a) आणि (b) दोन्ही

 D. (a) आणि (b) दोन्ही नाही.

________________________

________________________

4) खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

 A. सी. राजगोपालाचारी

 B. मिनू मसानी 

 C. पी.सी. जोशी🔰

 D. के.एम. मुन्शी.

______________________

5) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) अचूक आहे 

 B. फक्त (c) अचूक आहे

 C. फक्त (d) अचूक आहे🔰

 D. (a) आणि (d) अचूक आहे.

________________________

6) मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

 A. एकसष्टावी घटना दुरुस्ती🔰

 B. बेचाळीसावी घटना दुरुस्ती

 C. त्रेसष्टावी घटना दुरुस्ती

 D. शहाऐंशीवी घटना दुरुस्ती.

________________________

7) लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

 A. एस.सी. - 78, एस.टी. - 39

 B. एस.सी. - 84, एस.टी. - 47🔰

 C. एस.सी. - 81, एस.टी. - 39

 D. एस.सी. - 79, एस.टी. - 41.

________________________


8) योग्य पर्यायांची निवड करा :

(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.

(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.

(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.

(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.

पर्यायी उत्तरे :

 A. (b) आणि (d) फक्त

 B. (c) आणि (d) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d)

 D. (a), (b) आणि (c) फक्त.🔰


________________________


9) 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

 A. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव असतील.

 B. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील.

 C. पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असेल.

 D. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक (मतदान).🔰


________________________


10) राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

 A. (b) फक्त

 B. (b), (c), (d)

 C. (a), (d)🔰

 D. (a), (b), (d).


1) राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

 A. मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते.

 B. राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी

 C. दहाव्या अनुसूची खाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्यमंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो.

 D. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.🔰

________________________

2)जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

 A. जिल्हाधिकारी

 B. विभागीय आयुक्त 🔰

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरीलपैकी कोणालाही नाही.

________________________

3)खालील विधाने विचारात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर🔰

 B. विधान (b) बरोबर

 C. दोन्हीही विधाने बरोबर

 D. दोन्हीही विधाने चुकीची.

________________________

________________________


4)पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :

(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (b)🔰

 D. (a), (d).

________________________

5)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

 A. जे.व्ही.पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.

 B. फझल अली आयोगाने 'एक भाषा-एक राज्य' हे तत्त्व नाकारले होते.

 C. फझल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.🔰

 D. राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

________________________

6)74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग IX-A हा नव्याने समाविष्ट झाला.

 B. या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश झाला.

 C. बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे.🔰

 D. वरीलपैकी एकही नाही.

________________________

7) खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?;

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 

 C. (a) आणि (b)

 D. दोन्हीही चुकीची.🔰

________________________

8) खालील विधाने विचारात घ्या :

(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.

(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

 A. (a) आणि (b)

 B. (a), (b) आणि (c)

 C. (a), (b) आणि (d)🔰

 D. वरील सर्व.

________________________

9) 'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

 A. बलवंतराय मेहता समिती

 B. अशोक मेहता समिती 🔰

 C. जी.व्ही.के. राव समिती

 D. एल.एम. सिंघवी समिती.

________________________


10) कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

 A. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.🔰

 B. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.

 C. (A)बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.

__________

1)समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

A. जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.

 B. जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.🔰

 C. जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.

 D. जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.

____________________________

2)महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. (a)

 B. (b) 

 C. (c)🔰

 D. यापैकी एकही नाही.

____________________________

3)खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. सर्व अर्थ (धन) विधेयके [अनुच्छेद-110] ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके [अनुच्छेद-117] ही अर्थ (धन) विधेयके नसतात.

 B. वित्त विधेयक [अनुच्छेद-117(3)] हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.🔰

 C. वित्त विधेयका [अनुच्छेद-117(3)] बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.

 D. वरीलपैकी एकही नाही.

____________________________

____________________________

4)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

 A. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

 B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 🔰

 C. भारताचे महान्यायवादी 

 D. लोकसभेचे सभापती.

__________


5)भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

 A. खर्च विभाग

 B. महसूल विभाग 

 C. आर्थिक व्यवहार विभाग🔰

 D. संरक्षण विभाग.

____________________________

6)खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 A. कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.

 B. कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.

 C. कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.🔰

 D. कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.

____________________________

7)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून ___ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

 A. जिल्हा दंडाधिकार

 B. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 🔰

 C. जिल्हा न्यायाधीश

 D. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.

____________________________

8)भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ____ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

 A. 20

 B. 21 

 C. 22🔰

 D. वरीलपैकी कोणतेही नाही.

____________________________

9)माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ___ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त ___ असेल.

 A. 15, नागरिकांना

 B. 21, सरकारी दफ्तरांना

 C. 19(1)(a), नागरिकांना🔰

 D. 19(1), सरकारी अधिका-यांना.

____________________________

10)सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

 A. भारताचे राष्ट्रपती

 B. राज्याचे राज्यपाल

 C. भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार

 D. भारताचे सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार.🔰

____________________________


पंचायतराज प्रश्नसंच

 *1) पंचायतराज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली?*

✔️राजस्थान


*2) "स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक" म्हणून कोणास संबोधले जाते?*

लार्ड रिपन ✔️


*3) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?*

✔️ 1 मे 1962


*4) महाराष्ट्र "लोकशाही विकेंद्रीकरणाची "शिफारस कोणत्या समितीने केली?*

✔️ वसंतराव नाईक समिती


*5) भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे?*

✔️ बलवंतराय मेहता समिती


*6) घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे "पंचायत राज "सुरू करण्यात आले?* 

✔️ 40


*7) पंचायतराजची देशात केव्हा सुरूवात झाली?*

✔️ 1959


*8) पंचायतराज मुळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे?*

✔️ महात्मा फुले


*9) पंचायतराज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला?*

✔️ बलवंतराय मेहता


*10) भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना ----------तत्त्वावर आधारलेली असते?*

✔️ लोकशाही


*11) ग्रामपंचायत कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?* 

✔️ 5 वर्षे


*12) महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला?*

✔️ 1959


*13) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?  अथवा ग्रामपंचायत दफ्तर कोण सांभाळतो?* 

✔️ गरामसेवक


*14) ग्रामपंचायत किती लोकसंख्येत स्थापन करता येते ?*

✔️ 600


*15) पंचायत राज्याचा सर्वात खालचा (निम्नस्तर) कोणता?*

✔️ गरामपंचायत


*16) ग्रामपंचायत सदस्य संख्या किती आहे ?*

✔️ 7 ते 17


*17) ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे पाहिजे ?*

✔️ 18 वर्षे


*18) ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?*

✔️  सरपंच


*19) ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचे आधिकार कोणाला आहे  ?*

✔️ जिल्हाधिकारी


*20) ग्रामपंचायत ग्रामसभेची ------------समिती आसते?*

✔️ कार्यकारी


*21) गावातील जनता व गट प्रशासन यांच्यातील शासकीय दुवा कोण?*

✔️  गरामसेवक


*22) सरपंचाची निवड कोणामार्फत केली जाते  ?* 

✔️  थट जनतेमधून


*23) जन्म - मृत्यू विवाह यांची नोंद ठेवण्याचे कार्य कोण करते ?*

✔️ ग्रामसेवक


*24) ग्रामसभेत कोण कोण असतो?*

✔️ गावातील मतदार


*25) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?*

✔️ मख्य कार्यकारी अधिकारी


*26) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीमधील दुवा कोणता?*

✔️पचायत समिती


*27) पंचायत समितीचा कार्यकाळ?*

✔️ 5 वर्षे


*28) पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण?*

✔️ गटविकास अधिकारी


*29) गटविकास अधिकार्याची नेमणूक कोण करते?*

✔️ राज्य शासन


*30) पंचायत समितीतील आर्थिक वर्षाची सुरूवात होणारा महिना कोणता?*

✔️एप्रिल


*31) जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?*

✔️ 5 वर्षे


*32) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष दर्जा?*

✔️ उपमंत्रीपद


*33) जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष?*

✔️ जिल्हा परिषद अध्यक्ष।


राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.

1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती


कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)

कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17



लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्या :


1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

कार्यकाल - 5 वर्ष

विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)



ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


राजीनामा :

सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

उपसरपंच - सरपंचाकडे

निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


अविश्वासाचा ठराव :

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.



ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा


कामे :


1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.


ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन


ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

०३ ऑगस्ट २०२६

आजचे प्रश्नसंच

01) भारतातील सहकारी चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A) महात्मा गांधी
B) वैकुंठ मेहता ✅
C) बाबासाहेब आंबेडकर
D) जवाहरलाल नेहरू

---------------------------------------
02) भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

A) 1904 ✅
B) 1912
C) 1947
D) 1950

---------------------------------------
03) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कुठे आहे ?

A) पुणे
B) नागपूर
C) मुंबई ✅
D) नाशिक

---------------------------------------
04) PACS चे पूर्ण रूप काय आहे ?

A) Primary Agricultural Credit Society ✅
B) Public Agriculture Cooperative Society
C) Primary Account Credit System
D) Public Agriculture Credit Scheme

---------------------------------------
05) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB) मुख्यतः कोणासाठी कार्य करते ?

A) मोठे उद्योग
B) प्राथमिक सहकारी संस्था ✅
C) परदेशी बँका
D) विमा कंपन्या

---------------------------------------
06) सहकारी संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते ?

A) नफा कमावणे
B) स्वयंसेवी सदस्यत्व ✅
C) सरकारी मालकी
D) खाजगी मालकी

---------------------------------------
07) 'एक सदस्य – एक मत' हे तत्त्व कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?

A) सार्वजनिक कंपनी
B) सहकारी संस्था ✅
C) खाजगी कंपनी
D) भागीदारी संस्था

---------------------------------------
08) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ?

A) 1950
B) 1960 ✅
C) 1972
D) 1985

---------------------------------------
09) DCC Bank कोणत्या स्तरावर कार्य करते ?

A) राष्ट्रीय स्तर
B) राज्य स्तर
C) जिल्हा स्तर ✅
D) ग्राम स्तर

---------------------------------------
10) प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) प्रामुख्याने कोणाला कर्ज देते ?

A) मोठे उद्योग
B) शेतकरी सदस्यांना ✅
C) बहुराष्ट्रीय कंपन्या
D) व्यापारी बँकांना
---------------------------------------

०१ ऑगस्ट २०२६

स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे महत्त्वाचे १०० प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com



ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

     🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅

     ⚫️ लॉर्ड वेलस्ली

     🔵 वॉरन हेस्टिंग्ज

     ⚪️ यापैकी नाही



१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

     🔴यग इंडिया

     ⚫️सवराज्य पक्ष ✅✅

     🔵नाझीवादी पक्ष

     ⚪️इडिया कॉग्रेस


देशी व्यापारोत्तेजक मंडळ   या संस्थेची स्थापना कोणी केली?

     🔴छत्रपती शाहू महाराज

     ⚫️विठ्ठल रामजी शिंदे

     🔵बाबा पद्मजी

     ⚪️सार्वजनिक काका ✅✅


इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

     🔴मराठा

     ⚫️बहिष्कार भारत

     🔵परभाकर

     ⚪️सधारक ✅✅


स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?

     🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅

     ⚫️सी.सुब्रह्यण्यम

     🔵सरदार बलदेवसिंग

     ⚪️गलझारीलाल नंदा


जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.

     🔴बरिटिश सरकार

     ⚫️पण्यातील जनता

     🔵सत्यशोधक समाज

    ⚪️ मबईतील जनता ✅✅


१९ व्या शतकात पंजाबात  नामधारी शिख चळवळ  र्उफ  कुका चळवळ  कोणी सुरु केली?

      🔴गरु रामसिंग ✅✅

      ⚫️गरु तेगबहादूर

      🔵लाला हरदयाळ

      ⚪️गरुजीत सिंग


१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड  असे कोण म्हणाले?

     🔴डॉ. शेन ✅✅

     ⚫️न. र. फाटक

     🔵थॉमस मन्रो

    ⚪️ यापैकी नाही


कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

   🔴  १०२

   ⚫️ १०१ ✅✅

   🔵  १००

   ⚪️    ११०


१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला

     🔴नामिबिया

     ⚫️बांगला देश ✅✅

     🔵फिजी

     ⚪️झिंबाब्वे


इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?

     🔴कोलंबस

     ⚫️रॉर्बट क्लाईव्ह

     🔵वास्को द गामा ✅✅

     ⚪️वॉरन हेस्टिंग


१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?

     🔴दिल्ली

     ⚫️बराकपूर ✅✅

     🔵मीरत

     ⚪️बरेली



Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?

      🔴पराथमिक ✅✅✅

     ⚫️ दवितीय

      🔵तत्तीय

     ⚪️ वरील सर्व



Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.

      🔴नयूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लडन

      ⚪️जिनिव्हा✅✅✅


Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?

      🔴बक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इपिरियल बॅंक✅✅✅

      🔵परेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सट्रल बॅंक



Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?

     🔴 बक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅

      🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही



Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?

      🔴सोनपूर✅✅✅

      ⚫️पष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली



Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?

    🔴  आध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅✅✅

     ⚪️ करळ



Q17) बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?

      🔴पडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅✅✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ



Q18)  भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅



Q19) फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?

      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅

      ⚫️इडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स



Q20) रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?

      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅✅✅



Q21) गेट वे ऑफ इंडिया  निर्माण झाल्याचे साल कोणते?

      🔴१९०१

      ⚫️१९०२

      🔵१९०४

      ⚪️१९११✅✅✅



Q22) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

      🔴लपान्स

     ⚫️ वहिएन्ना

      🔵जिनिव्हा✅✅✅

      ⚪️परीस


Q23) ओझोन दिन  कोणता दिवस आहे?

      🔴१५ जून

      ⚫️१५ मे

      🔵१८ मार्च

      ⚪️१६ सप्टेंबर✅✅✅

      

Q24) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?

      🔴राष्ट्रपतीभवन

      ⚫️राजभवन

      🔵निलायम✅✅✅

      ⚪️मगलधाम


Q25) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?

      🔴सरीता क्रांती

      ⚫️अमृत क्रांती✅✅✅

      🔵जलक्रांती

      ⚪️जलस्वराज्य


Q26)"सरिता"  शब्दास समानर्थी शब्द कोणता

    1⃣वनिता

      2⃣नदी✅✅✅

      3⃣सनिता

      4⃣ रजिता

  


Q27) पक्षी   या शब्दाशी विसंगत शब्द कोणता

     🔴खग

     ⚫️विहंगम

     🔵सगम✅✅

     ⚪️वदिज



Q28) दाढी धरणे   या शब्दाचा अर्थ काय

      🔴विनवणी करणे✅✅✅

      ⚫️मारामारी करणे

      🔵दाढी ओढणे

      ⚪️लाचारी करणे



Q29) पाणी पडणे   या अर्थ काय

      🔴पाउस पडणे

      ⚫️ओले होणे

      🔵वाया जाणे✅✅✅

      ⚪️पाण्यात पडणे



Q30) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे

      🔴फोडणीचे पोहे

      ⚫️दडपे पोहे

      🔵सदाम्याचे पोहे✅✅✅

      ⚪️कच्चे पोहे



Q31) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता

      🔴उट

      ⚫️हत्ती

      🔵शहामृग

      ⚪️जिराफ✅✅✅



Q32) जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहले

      🔴बकिमचंद्र चटर्जी

      ⚫️कसुमाग्रज

      🔵रविंद्रनाथ टागोर✅✅✅

      ⚪️प. नेहरू



Q33) सायकलचा शोध कोणी लावला

      🔴मकमिलन✅✅✅

      ⚫️जॉनबेर्अड

      🔵आल्फ्रेड नोबेल

      ⚪️वॉटरमन



Q34) कोल्हाटयाचं पोरं  हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक कोणी लिहले ?

      🔴भगवान सोनटकपेे

      ⚫️डॉ.किशोर शांताबाई काळे✅✅

      🔵लाखा कोल्हाटी

      ⚪️विजय काळे



Q35) धुम्रपानामुळे कोणता रोग होतो

      🔴कष्ठरोग

      ⚫️पोटाचा कॅन्सर

      🔵फफ्फुसाचा कॅन्सर✅✅✅

      ⚪️नयुमोनिया



Q36) काळ  हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

      🔴लो. टिळक

      ⚫️गो. ग. आगरकर

      🔵वि. रा. शिंदे 

      ⚪️शिवरामपंत परांजपे✅✅



Q37) भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कोणता?

      🔴रांची

      ⚫️बरौनी

      🔵तर्भे

      ⚪️सिंद्री✅✅✅



Q38) वटवृक्ष  हे .. .. .. या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे.

      🔴शिवाजी शिक्षण संस्था

      ⚫️सवामी विवेकानंद शिक्षण संस्था

      🔵रयत शिक्षण संस्था✅✅

      ⚪️हिंगणे स्त्री शिक्षण संस्था



Q39) दास कॅपिटल  या ग्रथांचे लेखक .. .. ..

      🔴कार्ल माक्र्स✅✅✅

      ⚫️जॉन रस्कीन

      🔵सलमान रश्दी

      ⚪️लिओ टॉलस्टॉय



Q40) बुलढाणा  जिल्ह्यात असलेले जगप्रसिध्द सरोवर कोणते ?

      🔴वलर

      ⚫️मान सरोवर

      🔵लोणार सरोवर✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q46) जिल्हा परिषदेच्या   महिला व बालकल्याण समितीचा सचिव   म्हणून कोण काम करतो?

      🔴तहसीलदार

      ⚫️गट विकास अधिकारी

      🔵समाजकल्याण अधिकारी

      ⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅



Q47) विधानपरिषदेची जननी   कोणास म्हणतात?

      🔴विधानसभा✅✅

      ⚫️लोकसभा

      🔵राज्यसभा

      ⚪️पचायत राज परिषद



Q48) अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?

      🔴३५२✅✅

      ⚫️३६८

      🔵३५६

      ⚪️३६०



Q49) देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक  योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?

      🔴१९६९ ते १९७०

      ⚫️१९५१ ते १९५२

      🔵१९७७ ते १९७८

      ⚪️१९७४ ते १९७५✅✅



Q50) जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्‍याशी संबंधित आहे?

     🔴 गटविकास अधिकारी

      ⚫️पचायत विस्तार अधिकारी

      🔵गरामसेवक✅✅

      ⚪️तलाठी


Q51) जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?

      🔴जिल्हाधिकारी

      ⚫️तलाठी✅✅

      🔵तहसिलदार

      ⚪️यापैकी कोणीही एक


Q52) भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?

      🔴लॉर्ड कर्झन

      ⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅

      🔵लॉर्ड डलहौसी

      ⚪️लाॅर्ड मेयो


Q53) महाराष्ट्रातील   रोजगार हमी योजना   कशावर आधारीत आहे?

      🔴मलभूत कर्तव्य

      ⚫️नसर्गिक अधिकार

      🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅

      ⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क



Q54) कोणास   भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह   म्हणून ओळखले जाते?

      🔴लॉर्ड माऊंटबॅटन

      ⚫️लॉर्ड लिटन

      🔵लॉर्ड रिपन✅✅

      ⚪️लॉर्ड कॅनिंग



Q55) महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?

      🔴७८✅✅

      ⚫️१४८

      🔵१७८

      ⚪️२८८



Q56) महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

      🔴४०

      ⚫️४२

      🔵४८✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q57) मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?

      🔴राष्ट्रपती

      ⚫️ससद

      🔵विधानपरीषद

      ⚪️विधानसभा✅✅



Q58) राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?

      🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

      ⚫️राज्याचे मुख्यमंत्री

      🔵महाधिवक्ता✅✅

      ⚪️राज्यपाल



Q59) राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?

      🔴दोन

      ⚫️चार

      🔵पाच

      ⚪️सहा✅✅



Q60) पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?

      🔴महाराष्ट्र

      ⚫️मध्य प्रदेश

      🔵आध्र प्रदेश

      ⚪️राजस्थान✅✅


Q76) मलबार सागरी सराव हा कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? 

🔴भारत-चीन 

🔵भारत-नेपाळ 

⚫️भारत-अफगाणिस्तान 

⚪️भारत-जपाण-अमेरिका✅✅


Q78) UPSC च्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ??

🔴अरविंद सक्सेना ✅✅

🔵अरविंद मल्होत्रा 

⚫️डव्हिड आर 

⚪️यापैकी नाही 



Q.79)  जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?

🔴नया. इंदिरा बॅनर्जी

🔵नया. आर. भानमती

⚫️नया. गीता मित्तल✅✅

⚪️नया. इंदू मल्होत्रा



Q80) जागतिक पहिला पवन शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? 

🔴भारत

🔵बरिटन 

⚫️जपाण

⚪️जर्मनी ✅✅



Q81) स्त्री धर्मनीती   हे पुस्तक कोणी लिहिले?

      🔴पडिता रमाबाई✅✅

      ⚫️डॉ. आनंदीबाई जोशी

      🔵गोपाळ हरी देशमुख

      ⚪️सरस्वतीबाई जोशी


Q82) डॉ. सी.डी.देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या नदीस  महाराष्ट्राची भाग्यविधाती  असे म्हटले?

      🔴गोदावरी

      ⚫️कष्णा

      🔵भीमा

      ⚪️कोयना✅✅


Q83) महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बॅंकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

      🔴अहमदनगर

      ⚫️मबई✅✅

      🔵पणे

      ⚪️नागपूर



Q84) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल......

      🔴१० वर्षे

      ⚫️६ वर्षे

      🔵८ वर्षे

      ⚪️६ वर्षे किंवा ६२ वय यापैकी जे आधी असेल ते✅✅




Q85) पहिला  परमवीर चक्र पुरस्कार  कोणास मिळाला होता?

      🔴लफ्ट. आर.आर.राणे

      ⚫️मजर सोमनाथ शर्मा✅✅

      🔵नाईक जदुनाथ सिंग

      ⚪️कपनी हवालदार मेजर पिरुसिंग



Q86) गो.ग.आगरकरांनी केलेले शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीतले भाषांतर

      🔴भताचा वाडा

      ⚫️पनर्जन्म

      🔵विकारविलसित✅✅

      ⚪️विकारशलाका



Q87) बटाटा  या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय.

      🔴मळे

      ⚫️खोड✅✅

     🔵बीज

      ⚪️फळ



Q88) राष्ट्रीय पातळीवरील कृषी माल सहकारी विपणन संस्था कोणती आहे?

      🔴अ‍ॅपेडा

      ⚫️नाफेड✅✅

      🔵मपेडा

      ⚪️राष्ट्रीय कृषीमाल निर्यात विकास महामंडळ

  


Q89) महाराष्ट्र शासनाची  जल व भूमी व्यवस्थापन  ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे?

      🔴नागपूर

      ⚫️पणे

     🔵औरंगाबाद✅✅

     ⚪️अमरावती

    

Q90) महाराष्टातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती?

      🔴नागपूर

      ⚫️मबई✅✅

      🔵कोल्हापूर

      ⚪️औरंगाबाद


Q91) मेदापासुन किती उर्जा (उष्मांक)  मिळते?  (ASST 2014)
🔴४कॅलरी 
⚫️९कॅलरी ✅✅✅
🔵७कॅलरी 
⚪️१२कॅलरी


Q92) लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो? (STI 2012)
🔴A✅✅✅
⚫️B
🔵C
⚪️D


Q93) आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते??  (PSI 2012)
🔴परथिने 
⚫️कर्बोदके✅✅✅
🔵मद
⚪️जीवनसत्वे 


Q94)  कोणत्या प्राण्याचे ह्रृदय सर्वात मोठे आहे? (ASST 2014)
🔴मगर
⚫️हत्ती 
🔵सिंह 
⚪️जिराफ✅✅✅


Q95) नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? (ASST 2015)
🔴आक्सीटोसीन✅✅✅
⚫️वहासोप्रिसीन
🔵अड्रेनॅलीन
⚪️थायरोक्झिन


Q96) खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
🔴कगारू
⚫️पलाटिपस✅✅
🔵पग्विन 
⚪️वहेल



Q97) मद्यपानामुळे_________चा अभाव निर्माण होतो? (PSI 2012)

🔴थायमिन
⚫️रटीनाॅल
🔵नायसीन✅✅✅
⚪️अस्काॅर्बीक आम्ल

Q98) हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? (STI 2016)
🔴सटफिलोकोकस
⚫️बासिलस
🔵सट्रेप्टोकोकस
⚪️कलोस्ट्रिडियम✅✅✅



Q99) बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? (STI 2016)
🔴अल्फा
⚫️गमा ✅✅✅
🔵मायक्रोवेव्हस्
⚪️अल्ट्राव्हायलेट



Q100) मलेरिया रोग______ मुळे होतो. (PSI 2011)
🔴पलाझमोडियम✅✅✅
⚫️पलॅनेरिया
🔵फायलेरिया
⚪️आरेलिया


तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

तलाठी / क्लर्क / वनरक्षक / कोतवाल परिक्षा -2026 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43.   'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर


ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ----

➡ कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


➡ लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

६०० ते १५०० - ७ सभासद

१५०१ ते ३००० - ९ सभासद

३००१ ते ४५०० - ११ सभासद

४५०१ ते ६००० - १३ सभासद

६००१ ते ७५०० - १५ सभासद

७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद


➡ निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


➡ कार्यकाल - ५ वर्ष


➡ विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


➡ आरक्षण :

👉 महिलांना - ५०%

👉 अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

👉 इतर मागासवर्ग - २७% (महिला ५०%)


➡ ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

👉 तो भारताचा नागरिक असावा.

👉 त्याला २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.

👉 त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


➡ ग्रामपंचायतीचे विसर्जन :

विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.


➡ सरपंच व उपसरपंच यांची निवड :

निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.


➡ सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल :

५ वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


➡ राजीनामा :

👉 सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

👉 उपसरपंच - सरपंचाकडे


➡ निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


➡ अविश्वासाचा ठराव :

👉 सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून १ वर्षापर्यंत मांडता येत नाही.


👉 बैठक : एका वर्षात १२ बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

👉 अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

👉 तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

👉 अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

👉 आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

_________

➡ ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा.


➡ कामे :

👉 ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

👉 ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.

👉 कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

👉 ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

👉 व्हिलेज फंड सांभाळणे.

👉 ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

👉 ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

👉 गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

👉 जन्म-मृत्यूची नोंद करणे.


➡ ग्रामपंचातीची कामे व विषय :

कृषी

समाज कल्याण

जलसिंचन

ग्राम संरक्षण

इमारत व दळणवळण

सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

सामान्य प्रशासन


👉 ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.


👉 बैठक : आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)


👉 सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.


👉 अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच


👉 ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

________


📑 ग्रामपंचायतींची कार्ये 🗒


१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.


२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.


३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.


४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.


५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.


६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.


७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.


८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.

________


👉 गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.


👉 गाव नमुना नंबर - १ अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.


👉 गाव नमुना नंबर - १ ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १ क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.


👉 गाव नमुना नंबर - १ ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १ इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - २ - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ३ - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.


👉 गाव नमुना नंबर - ४ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ५ - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ६ - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ६ अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ६ क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ६ ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ७ - (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ७ अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ८ अ - या नोंद

वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ८ ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ९ अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १० - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - ११ - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १२ व १५ - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १३ - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १४ - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १६ - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १७ - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - १८ - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.


👉 गाव नमुना नंबर - १९ - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - २० - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.


👉 गाव नमुना नंबर - २१ - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.


अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

गट क/गट ड/तलाठी/पोलीस भरती/सरळसेवा स्पेशल प्रश्न.


भूमध्य समुद्राचा प्रदेश सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखला जातो.?

📚 - हिवाळ्यात


सर्वाधिक चक्रीवादळे कोठे होतात.?

 📚- बंगालच्या उपसागरात


समुद्राचे पाणी पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त खारट का  असते.?

📚 - कारण नद्या मातीतून मीठ घेतात आणि समुद्रात ओततात.


टायफून चक्रीवादळ कोठे येते. ?

📚- अनेकदा चीन आणि जपानच्या समुद्रात येतात.


कोणत्या राज्यात वर्षभर पाऊस पडतो..?

📚 - मांसिनराम आणि चेरापुंजी (मेघालय)


 अणु तत्त्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ. ?

📚- जॉन डाल्टन (1803)


इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ.?

📚- जे.  जे.  थॉमसन (१८९७)


प्रोटॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला.?

📚- अर्नेस्ट रदरफोर्ड (1920)


 इन्फ्रारेड लहरींची वारंवारता किती कमी असते. ?

 📚- २० Hz (Hz)


 पदार्थाची चौथी अवस्था म्हणतात. ?

📚- प्लाझ्मा

तलाठी विशेष


🏀 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*


🏀 *भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*


🏀 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


🏀 *भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*


🏀 *भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*


🏀 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*


🏀 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*


🏀 *भारतातील  पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*


🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


🏀 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*


🏀 *भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 🏀 *पहिले पोस्टाचे तिकीट* *१*

 *ऑक्टोबर १८५४* 


🏀 *पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


🏀 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


🏀 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

🏀 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

🏀 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


🏀 *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

🏀 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

🏀 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

🏀 *पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

🏀 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

🏀 *पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील पहिले :* 🏀

 

🏀 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

🏀 *पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

🏀 *पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

🏀 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

🏀 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

🏀 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

🏀 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

🏀 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

🏀 *स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

🏀 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

🏀 *भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

🏀 *इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


🏀 *सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


🏀 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


🏀 *सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


🏀 *भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*


🏀 *भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*


🏀 *भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


  🏀 *सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*


🏀  *भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Answer- राजस्थान*


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  *भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*


🏀 *भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


🏀 *भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?* *Answer- मावसिनराम (मेघालयं)

तलाठी प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर


CSAT प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


अंकगणित प्रश्न क्र 1

25 पेन्सिल 25 रुपयाला विकल्यामुळे 25 % नफा होतो तर एकूण नफा किती?

1) 4 रुपये                      2) 4.5 रुपये

3) 5 रुपये✔️                 4) 6.25 रुपये

स्पष्टीकरण :

वरील उदाहरणात
विक्री किंमत  = 25 रुपये
शेकडा नफा  = 25 %
खरेदी किंमत = ?

        खरेदी किंमत       विक्री किंमत
            100 रू               125 रू
              X रू                   25

                     25 × 100
          X =  ------------------  = 20 रू
                        125

         खरेदी किंमत = 20 रुपये

   नफा = विक्री किंमत -  खरेदी किंमत

        नफा  =      25  -   20

                नफा  =   5   

            पर्याय क्रमांक 3

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.2

एका संख्येचे 20% व त्या संख्येची 4/5 पट यामधील अंतर 2499 आहे तर त्याच  संख्येची 2/7 पट काय होईल? (तलाठी 2019)

   1) 2156                      2) 1190 ✔️

   3) 1090                      4) 1465
=============================

एका संख्येचे 20% व त्या संख्येची 4/5 पट यामधील अंतर 2499 आहे

ती संख्या x मानू

            20                   4
X × ▬▬▬   -  X × ▬▬ =2499
           100                  5

           1                   4
  X × ▬▬  -  X × ▬▬ = 2499
           5                  5

         X      4X   
      ▬▬ - ▬▬ = 2499
         5         5

       - 3X   
     ▬▬▬ = 2499
          5        

फरक हा नेहमी धन असतो म्हणून

                            5
   X   = 2499 × ▬▬
                             3
                         
   X   = 4165

ती संख्या = 4165
                                                 2
त्याच संख्येची 2/7 = 4165 × ▬▬     
                                                7

संख्येची 2/7 = 1190

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 3

65 आणि 91 या दोन संख्यांचा ल.सा.वी. हा म.सा.वि. च्या किती पट आहे

   1) 40                      2) 35 ✔

   3) 13                      4) 210
----------------------------------------------------
स्पष्टीकरण -

दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा ल.सा.वी. हा म.सा.वि. च्या  पट असतो

65 व 91 या संख्याचे गुणोत्तर = 5:7

गुणोत्तरांचा गुणाकार = 5 × 7 = 35

ल.सा.वी. हा म.सा.वि. च्या 35 पट आहे

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

  अंकगणित प्रश्न क्र.4

0.5 + 1 + 1.5 + 2 + 2.5 + 3 +.......

या श्रेणीतील पहिल्या  20 पदांची बेरीज किती.? (कृषी सेवक AR - P1-  2018)

   1) 210                         2) 105 ✔️

   3) 110                         4) 215
--------------------------------------------------------
स्पष्टीकरण- 

0.5 + 1 + 1.5 + 2 + 2.5 + 3
ही श्रेणी 0.5 ने वाढत जात आहे

सर्वप्रथम या श्रेणीतील 20 व्या क्रमांकाचे पद  काढून घेऊ

0.5 मध्ये अजून 19 वेळा 0.5 मिळवावे लागतील

पुन्हा पुन्हा होणारे बेरीज टाळण्यासाठी गुणाकार करतात
म्हणून

20 वे पद = 0.5 + 19 × 0.5
20 वे पद = 0.5 + 9.5
20 वे पद = 10

जेव्हा श्रेणीतील फरक समान असतो तेव्हा

सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) ÷ 2

सरासरी = (0.5 + 10) ÷ 2
सरासरी = ( 10.5 ) ÷ 2
सरासरी = 5.25

जेव्हा श्रेणीतील फरक समान असतो तेव्हा

एकूण संख्यांची बेरीज = सरासरी × एकूण संख्या

एकूण संख्यांची बेरीज = 5.25 × 20

एकूण संख्यांची बेरीज = 105 (पर्याय क्र.-2)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 4

एका पिंजर्‍यात एकूण पक्षाच्या 1/6 कबूतर आहेत,  एकूण पक्षाच्या 2/9 चिमण्या आहेत , एकूण पक्षाच्या 5/18 पोपट आहेत आणि उरलेले 12 बदक आहेत तर पिंजऱ्यातील एकूण पक्ष्यांची संख्या किती?

       1) 36✔️                        2) 32

       3) 48                             4) 54
-------------------------------------------------------------

स्पष्टीकरण -

पद्धत 1 -

पिंजऱ्यातील एकूण पक्षी x मानू

         1            2           5
  X× ▬ + X ×▬+ X× ▬  +12 = X
         6             9         18
कबुतर + चिमण्या  +पोपट + बदक = ए. पक्षी

      X           2X        5X
= ▬▬  + ▬▬  + ▬▬  + 12 =X
      6            9          18

      X          2X        5X.      X
= ▬▬ + ▬▬  + ▬▬  - ▬ = - 12
      6            9          18

        12X - 18X
= ▬▬▬▬▬▬ = - 12
             18

      - 6X
= ▬▬▬ = - 12
         18

                        18
    X = - 12 × ▬▬ = 36
                        - 6
        
पिंजऱ्यातील एकूण पक्षी = 36
----------------------------------------------------------------
पद्धत 2-

पिंजऱ्यातील एकूण पक्षी 1 मानू

                1            2            5
=  1 -  ( ▬▬  + ▬▬  + ▬▬  )
                6            9          18

             (1×3) +(2×2) + (5×1)
  = 1 -  ▬▬▬▬▬▬▬▬▬ 
                          18

                3 + 4 + 5
  = 1 -    ▬▬▬▬▬
                    18

                  12            2
= 1 -    ( ▬▬▬ = ▬▬)
                  18            3

               2         1
  =  1 - ▬▬ = ▬▬= उरलेले पक्षी
              3          3

= 1/3 पक्षी म्हणजे ===> 12 पक्षी (बदक)

पिंजऱ्यातील संपूर्ण म्हणजे ==>  X पक्षी

1/3   ---    12 (तिरकस गुणाकार करून)

1       ---    X

       X
=  ▬▬  =  12
      3

X =  12 × 3 = 36

X  = 36

पिंजऱ्यातील एकूण पक्षी = 36

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 5

दोन संख्यांची बेरीज 721 आहे व मसावी 103 आहे अशा किती संख्यांच्या जोड्या असण्याची शक्यता आहे.?

       1) 5                            2) 2

       3) 3✔️                       4) 4
--------------------------------------------------------
स्पष्टीकरण ✍

येथे मसावी = 103

पहिली संख्या =पहिला असामाईक अवयव×मसावी
पहिली संख्या = x × 103 = 103x

दुसरी संख्या = दुसरा असामाईक अवयव × मसावी
दुसरी संख्या = y × 103 = 103y

103x + 103y = 721

    103(x + y) = 721

                            721
            x + y =  ▬▬▬ = 7
                            103

            x + y = 7

x  आणि y या असामाईक अवयवांची बेरीज 7 यायला हवी

संभाव्य जोड्या=  (1,6),  (2,5), (3,4)

संभाव्य जोड्या 3 येतील (पर्याय क्र 3)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 6

X हा Y च्या तिप्पट काम करतो. त्यामुळे त्याला एक काम करण्यास Y पेक्षा 40 दिवस कमी लागतात.  जर ते काम त्या दोघांनी मिळून पूर्ण केले तर एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल.? (SSC- 2011)

     1) 15 दिवस✔️        2) 10 दिवस

     3) 7.5 दिवस            4) 5 दिवस
-------------------------------------------------------------
स्पष्टीकरण -

X हा Y च्या तिप्पट वेगाने काम करतो.

म्हणून X ला Y पेक्षा तिप्पट वेळ कमी लागतो

           X      -         Y        =   फरक
            a     -       3a        = 40 दिवस
-------------------------------------------------------
                              2a  = 40 दिवस
                                a  = 40/2 दिवस

                               a  = 20 दिवस

X चे काम = a = 20 दिवस

Y चे काम = 3a = 3×20 =60 दिवस

  
                             1           1
(X + Y)चे काम = ▬▬ + ▬▬
                             20        60

                            3  + 1        4
(X + Y)चे काम = ▬▬▬ = ▬▬ = 15
                               60          60

X व Y मिळून ते काम 15 दिवसात करतील (पर्याय क्रं 1)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.7

        1                  1                 1
▬▬▬▬  + ▬▬▬▬ - ▬▬▬▬ =?
254 × 600    600 × 346   254×346

       1) 1                          2) 0✔️

       3) 1/254                 4) 1/346
---------------------------------------------------------
स्पष्टीकरण -

  1                  1                 1
▬▬▬▬  + ▬▬▬▬ - ▬▬▬▬ =?
254 × 600    600 × 346   254×346

___________________________________

सूत्र 

   1             1           1.        c + a - b
▬▬   +  ▬▬   - ▬▬ = ▬▬▬  = 0
a × b      b × c     a × c.    a × b × c
__________________________________

       346 + 254 - 600   
= ▬▬▬▬▬▬▬▬
      254 × 600 × 346  

                  0   
= ▬▬▬▬▬▬▬▬ = 0
      254 × 600 × 346  

उत्तर = 0 (पर्याय क्रमांक 2)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 8

रवि, शाम आणि राम याचा महिन्याचा सरासरी खर्च 7000 रुपये इतका आहे. तसेच शाम,राम आणि अवि याचा महिन्याचा सरासरी खर्च 9000 रुपये इतका आहे. जर अविचा खर्च रविच्या खर्चाच्या तिप्पट असेल तर शाम आणि राम या दोघाचा मिळून सरासरी खर्च किती असेल ?

    1) 7000                     2) 8000

    3) 9000✔️                4) 9500
--------------------------------------------------------
स्पष्टीकरण - ✍

रवीचा मासिक खर्च X मानू

अविचा खर्च रवीच्या तिप्पट आहे
अवीचा मासिक खर्च = 3X

रवी ,शाम व राम यांचा एकूण खर्च
  = 7000 × 3 = 21000

अवि ,शाम व राम यांचा एकूण खर्च
  = 9000 × 3 = 27000

शाम व राम चा एकूण खर्च = 21000 - X
                              किंवा
शाम व राम चा एकूण खर्च = 27000 - 3X

  21000 - X  = 27000 - 3X

- X + 3X   = 27000 - 21000

2X   = 6000

X   = 6000/2

X   = 3000

शाम व राम चा एकूण खर्च = 21000 - X
                                 = 21000 - 3000
                                 = 18000

शाम व रामचा  सरासरी खर्च = 18000/2                       
                                         = 9000

     उत्तर- 9000 (पर्याय क्र 3)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 9

एका संख्येला 2736 ने भागले तेव्हा बाकी 75 येते जर त्याच संख्येला 24 ने भागले तर बाकी काय उरेल? (कनिष्ठ लेखापाल व लेखा लीपिक - JA 04- 2019)

  1) 1                             2) 3✔️

  3) 0                             4) 23
--------------------------------------------------------
स्पष्टीकरण -

एका संख्येला 2736 ने भागले तेव्हा बाकी 75 येते जर त्याच संख्येला 24 ने भागले तर बाकी काय उरेल

2736 ही संख्या 24 च्या पटीतील आहे
म्हणून 2736 या संख्येच्या पटीतील सर्व संख्यांना 24 ने निशेष भाग जाईल

जर 2736 या संख्येने त्या संख्येला भाग दिल्यावर बाकी 75 उरते तर 75 ला देखील 24 ने भाग दिल्यावर जेवढी बाकी उरेल तेवढीच बाकी त्या संख्येला भाग दिल्यानंतर उरेल

75 ÷ 24 = 3 व बाकी = 3 उरेल

म्हणून त्याच संख्येला 24 ने भागले तर बाकी 3 उरेल

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 10

जर एक वस्तू शेकडा 5 तोट्याऐवजी शेकडा 15 नफ्याने विकल्यास विक्रेत्याला 48 रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची विक्री किंमत किती.?

       1) 480                              2) 240
       3) 276 ✔️                         4) 264

स्पष्टीकरण -

वस्तूची खरेदी किंमत = 100
%
वस्तू 5 % तोट्याने विकल्यास विक्री - 95℅
वस्तू 15 % नफ्याने विकल्यास विक्री - 115 ℅

विक्रीतील फरक : 115 % - 95 % = 20 %

     जर 20 % म्हणजे 48 रुपये
     तर 115 % म्हणजे किती (x) रुपये

                   20     -   48
                  115    -     x

             20 x = 48 × 115
             20 x = 5520
                   x =   5520
                      ____________ = 276
                            20

                             x = 276

वस्तूची विक्री किंमत = 276

   ▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 11

विक्री किंमत नफ्याच्या 20 पट असल्यास शेकडा नफा किती.?

     1) 4.2                              2) 19
     3) 5.26  ✔️                    4) 2.64      

स्पष्टीकरण -

             नफा  = 1 पट
             विक्री = 20 पट
             खरेदी = विक्री - नफा
             खरेदी = 20 - 1
             खरेदी = 19 पट

शेकडेवारी म्हणजेच 100 शी केलेली तुलना होय

जर खरेदी किंमत 19 पट असताना नफा 1 पट
तर खरेदी किंमत 100 पट असताना नफा किती (x)पट

                 19      -   1
                 100    -   x

                 19 x = 1 × 100
                     x  = 1 ×100
                          __________= 5.26
                                 19

                      X = 5.26 %
       शेकडा नफा = 5.26 %

      ▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धीमत्ता चाचणी प्रश्न 12       

घड्याळात 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनीट काटा परस्पर विरुद्ध दिशेत असतील.?

1) 4:50 मिनीट             2)4:53  6/11 मिनीट
3) 4:54 6/11 मिनीट✔️4)4:56   1/2 मिनीट

स्पष्टीकरण -

घड्याळ एक प्रकारचे वर्तुळ असते. घड्याळात तासाच्या 12 खुणा असतात
म्हणून  360/12 = 30 अंश

म्हणजेच घड्याळात प्रत्येक तासादरम्यान 30 अंशाचा कोण करतो..

घड्याळात प्रत्येक तासाच्या खुणा दरम्यान मिनिटाच्या 5 खुणा असतात
म्हणून  30/5 = 6 अंश

म्हणजेच घड्याळात प्रत्येक मिनिटादरम्यान 6 अंशाचा कोण असतो.

मिनिट काटा  6 अंश पुढे जातो तेव्हा तास काटा 1/2 अंश पुढे जातो.

म्हणून दोन्ही काट्यांच्या वेगातील फरक = 6 - 1/2 =11/2

म्हणजेच मिनीट काट्यास  1 अंश भरून काढण्यास  2/11 मिनीट वेळ लागतो.

===============================

वरील उदाहरणात घड्याळात 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान तास काटा सढळपणे 4 वर असताना 4 च्या विरुध्द अंक 10 आहे म्हणून मिनीट काटा 10 वर असेल.

म्हणजेच सढळपणे 4 : 50 वाजले असतील.

पण मिनीट काटा 50 मिनीट पुढे गेला म्हणजे तास काटा 25° पुढे जाईल.

मिनीट काट्यास 25° भरून काढण्यास

            2            50           6
  25 × ___  =  ___ =   4_______  मी.
           11           11            11

4 :50 मिनीट + 4   6/11 मिनीट

म्हणजेच 4 : 54  6/11 मिनीटानीं ते परस्पर विरुद्ध दिशेत असतील

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.13
     
250 पानांच्या पुस्तकावर पान क्र घालण्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल.?

  1) 55.                        2) 90
  3) 106.                      4) 105

स्पष्टीकरण

  1 ते100 मध्ये 2 हा अंक
एककस्थानी.   10वेळा
दशकस्थानी.     10वेळा
एकूण(10+10=20)

101 ते 200 मध्ये

एककस्थानी. 10 वेळा
दशकस्थानी 10वेळा व
शतकस्थानी 1 वेळा
एकूण (10+10+1)=21)

201ते 250मध्ये

एककस्थानी 5 वेळा
दशकस्थानी  10 वेळा
शतकस्थानी  50वेळा
एकूण (5+10+50=65)

म्हणून

1 ते 250 मध्ये 2 हा अंक
एकूण=(20+21+65=106)वेळा येईल .

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र 14

       
एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवुन 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती?
(Asst Pre -2012)

       1) 28                          2) 15
       3) 32                          4) 18✔

स्पष्टीकरण
  
           ती संख्या x मानू

(X + X × 3/4) 4 = 126

   (X + 3X /4) 4 = 126

(4X + 3X )
-----------------  × 4 = 126
        4

                      7X = 126
   
                        X = 126/ 7

                       X = 18

           ती संख्या 18 आहे

  ▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 15

प्रश्न - 48÷2(9+3) = ?

पुढील पैकी बरोबर उत्तर कोणते?

            288  किंवा   2

स्पष्टीकरण

आधुनिक गणितीय क्रियेच्या क्रमानुसार 288 बरोबर उत्तर आहे

     सध्याच्या  क्रियेचा क्रम
      कं चे भा गु बे व
                किंवा
       B O D M A S

पहिली स्टेप सरळ रूप देऊ
      =48÷2(9+3)
      = 48÷2(12)

आता सर्वप्रथम कंस सोडवू

        = 48÷2(12)
        = 48÷2×12

कं चे भा गु बे व
क्रियेच्या क्रमानुसार पहिल्यांदा 48 घ्या आणि त्याला 2 ने भागा आणि नंतर त्याला 12 ने गुना

= 48÷2×12
= 24×12
= 288

म्हणून 288  उत्तर बरोबर आहे

इ. स. 1917 च्या अगोदरच्या पुस्तकात 48÷2(12) अशा
उदाहरणात ÷ या चिन्हानंतरचे संपूर्ण पदांचा एक कंस मानला जात

जसे की
48÷2(12)
= 48÷(2(12))
= 48÷(24)
= 2

या पद्धतीने उत्तर 2 यायचे पण हे उत्तर सध्या चूक दिले जाते.

आपण सध्याच्या calculator वर किंवा गुगल वर पडताळा घेऊन पाहू शकता

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धीमत्ता चाचणी प्रश्न क्र. 16

एका दोलकाच्या घड्याळात 3 वाजता 3 टोल पडण्यास 3 सेकंद वेळ लागतो, तर त्याच दोलकाच्या घड्याळात 11 वाजता 11 टोल पडण्यास किती सेकंद वेळ लागेल?

  1) 11 सेकंद                   2) 10  सेकंद
  3) 15 सेकंद ✔️             4) 20 सेकंद

स्पष्टीकरण -

एकूण टोल वाजण्यासाठी लागलेला वेळ म्हणजेच प्रत्येक दोन टोल मधील भागांची बेरीज होय

टोल - 1------------------2-------------------3
                  १ भाग              २भाग

3 टोल वाजण्यासाठी  2 भाग वेळ (Interval)

म्हणून 11 टोल वाजण्यासाठी 10 भाग वेळ

जर 2 भागांच्या वेळेची बेरीज = 3 सेकंद
तर 10 भागांच्या वेळेची बेरीज = किती सेकंद

        म्हणजेच   2   -   3 सेकंद
                      10  -   x सेकंद

                       X = 3 × 10/ 2
                      
                       X = 15

म्हणून घड्याळात 11 वाजता 11 टोल पडण्यास 15 सेकंद वेळ लागेल

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
    

 अंकगणित प्रश्न क्र 17

4 च्या 16 पटीने 12 च्या घनास भागले, तर येणारी संख्या कोणत्या संख्येचा घन येईल.?

  1) 0                               2) 3✔️
  3) 4                               4) 6

स्पष्टीकरण:-

12 चा घन         = 12 × 12 × 12
▬▬▬▬▬    ▬▬▬▬▬▬▬ = 27
4 च्या 16 पट     = 4 × 16
    
     27  चे घनमुळं  = 3

4 च्या 16 पटीने 12 च्या घनास भागले, तर येणारी संख्या ही 3 चा घन येईल.

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धीमत्ता चाचणी प्रश्न क्र. 18

दोन घड्याळा पैकी पहिले घड्याळ दर तासाला 6 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिट मागे पडते.
शनिवारी सकाळी ठीक 8:00 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता त्यात दोन्ही घड्याळाने दाखविलेल्या वेळेतील फरक किती?

  1) 3 तास                     2) 3  1/2 तास
  3) 4  1/2 तास             4) 5 तास

स्पष्टीकरण -

दर तासाला एक घड्याळ 6 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिट मागे पडते.

दर तासाला वेळेतील फरक 6 + 3 = 9 मिनिटे

शनिवारी सकाळी 8:00 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत 30 तास होतात

वेळेतील फरक = 30 × 9 = 270 मिनिटे

वेळेतील फरक = 4  1/2 तास
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 19

हार्दिकने 11 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 12 व्या सामन्यात त्यांने 78 धावा केल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 3 ने वाढली तर 11 व्या सामन्यानंतर त्याच्या धावांची सरासरी किती.?

  1) 79                          2) 120
  3) 42.✔️                    4) 52

स्पष्टीकरण-

12 व्या सामन्यात 78 धावा काढल्याने सर्व सामन्यांची (12 सामन्यांची) सरासरी 3 ने वाढली.

म्हणजेच 12 × 3 = 36

म्हणजेच बाराव्या सामन्यात पहिल्या 11 सामान्यांच्या सरासरीपेक्षा 36 धावा जास्त काढल्या.

म्हणजेच अकराव्या सामन्यानंतर ची सरासरी 78 - 36 = 42

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्र.20

सयाजी गौरीपेक्षा 134 दिवसांनी लहान आहे तर स्वाती सयाजीपेक्षा 357 दिवसांनी मोठी आहे जर स्वाती चा जन्म गुरुवारी झाला तर गौरीचा जन्म वार कोणता.?

  1) बुधवार                          2) गुरुवार
  3) मंगळवार                       4) शुक्रवार

स्पष्टीकरण:

सयाजी गौरीपेक्षा 134 दिवसांनी लहान आहे
स्वाती सयाजीपेक्षा 357 दिवसांनी मोठी आहे

म्हणजे या उदाहरणात स्वाती सर्वात मोठी सयाजी सर्वात लहान आहे.

स्वाती व गौरी यांच्या वयातील फरक =   
              357 - 134 = 223

म्हणजेच गौरी स्वाती पेक्षा 223 दिवसांनी  लहान आहे

स्वातीच्या जन्मानंतर  223 दिवसांनी  गौरी चा जन्म झाला  म्हणून स्वातीच्या जन्मा वारानंतर नंतर वार  223 दिवस पुढे जाईल.

सात दिवसांनी पुन्हा तोच वार येतो
म्हणून 223 ÷ 7 = 31 व बाकी 6 उरेल

म्हणून गुरुवार नंतर 6 दिवस पुढे म्हणजे बुधवार

गौरी चा जन्म वार बुधवार आहे

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.21

एका पार्किंग मध्ये सर्व चार चाकी व दुचाकी यांच्या चाकांची संख्या ही पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 100 ने जास्त आहे तर तिथे किती चारचाकी आहेत?
(UPSC Pre- 2015)

  1) 35                        2) 45
  3) 50                        4) 55

स्पष्टीकरण -

                         चार चाकी     दुचाकी
गाड्यांची संख्या -      X                Y
चाकांची  संख्या -    4X               2Y

चाकांची संख्या = वाहनांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 100 ने जास्त

              4X + 2Y = (X + Y) × 2 + 100
               4X + 2Y = 2X + 2Y  + 100
4X - 2X + 2Y - 2Y = 100
                        2X  = 100
                          X  = 100/2
                          X  = 50

चारचाकी वाहनांची संख्या  50 आहे

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्र. 22

गौरी चा जन्म 29 फेब्रुवारी 1996 ला मंगळवारी झाला तर तिच्या तिसऱ्या वाढदिवशी कोणता असेल?

  1) शनिवार                         2) बुधवार
  3) मंगळवार                       4) शुक्रवार

स्पष्टीकरण-

29 फेब्रुवारी ही तारीख चार वर्षातून एकदा येते म्हणजेच गौरी चा

  गौरीचा जन्म 29 फेब्रुवारी 1996

पहिला वाढदिवस 29 फेब्रुवारी 2000

दुसरा वाढदिवस 29 फेब्रुवारी 2004

तिसरा वाढदिवस 29 फेब्रुवारी 2008

सर्वसाधारण वर्षात वार एक दिवसाने पुढे जातो तर लिप वर्षात एक दिवस जास्त म्हणजे दोन पुढे जातो

29 फेब्रुवारी 1996 ते 29 फेब्रुवारी 2008 पर्यंत 12 वर्षे होतात

12 वर्षात 12 दिवस आणि 3 लीप वर्षात 3 दिवस पुढे

12 + 3 = 15 दिवस वार कुठे जाईल.

सात दिवसांनी तोच वार येतो म्हणून

15 ÷ 7 = 2 आणि 1 बाकी

वार मंगळवारपासून 2 आठवडे आणि 1 दिवस पुढे जाईल

मंगळवारपासून दोन आठवड्यांनी तोच वार आणि बाकी 1 म्हणून एक दिवस पुढे

म्हणून
गौरीच्या तिसऱ्या वाढदिवशी बुधवार येते

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.23

आदित्यने एकूण 3036 किमी. प्रवास केला.. त्याने आग बोटीतुन जेवढा प्रवास केला त्याच्या 4/7  प्रवास पायी केला.. आणि आगबोटीच्या प्रवासाच्या 2/5 प्रवास घोड्यावरून केला..  तर त्याने घोड्यावरून किती प्रवास केला?

    1) 880                     2) 1540
    3) 616                     4) 924

स्पष्टीकरण

आगबोटीचा प्रवास  = X
  पायी प्रवास          = 4X/7
घोड्यावरचा प्रवास = 2X/5
एकूण प्रवास          = 3036

X  +    4X    +  2X
▬▬  ▬▬  ▬▬▬  = 3036
            7           5

35X  + 20X  + 14X
▬▬▬▬▬▬▬▬▬ = 3036
              35
   
                      69X = 3036 × 35
                 
                         X = 1540

घोड्यावरचा प्रवास = 2X/5
                           = 2 × 1540
                              ▬▬▬▬ = 616
                                    5

घोड्यावरचा प्रवास  = 616

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

.     अंकगणित प्रश्न क्रमांक 24

गौरीने एक रक्कम उधार घेतली व दोन वार्षिक हप्त्यात प्रत्येकी हप्ता रु.1872 प्रमाणे परत केली.. चक्रवाढ व्याजाचा दर 20% असल्यास उधार घेतलेली मूळ रक्कम किती?

    1) 2400                  2)2600
    3) 3000                 4) 1800

स्पष्टीकरण -

------------------------------------------------------
गौरीने परत केलेली रास 1872 × 2  =3744
म्हणजेच गौरीने दोन हप्त्यात 3744 रुपये भरले

येथे 20% दराने 100 रुपयांची 110 रुपये रास होते

मुद्दल = X मानू

        120       120
X × ▬▬ × ▬▬▬ = 3744                
        100      100

                       100      100
X = 3744 × ▬▬ × ▬▬▬               
                       120      120

               X = 2600

गौरीने 2600 रक्कम उधार घेतली होती

अंकगणित प्रश्न क्र 25

         
(8617)^ 454 च्या एकक स्थानी कोणता अंक येईल?

शाब्दिक प्रश्न-- 8617 चा 454 वा घात च्या एकक स्थानी कोणता अंक येईल?

    1) 7                              2) 1
    3) 9                              4) 3

स्पष्टीकरण  

8617 या संख्येत  एकक स्थानी 7 आहे

एकक स्थानी 7 असताना घातांकित संख्येत एकक स्थानी 7 9 3 व 1 हे अंकचं
पुन्हा पुन्हा येतात..

7 चा पहिला घात = 7
7 चा दुसरा घात = 49
7 चा तिसरा घात = 343
7 चा पहिला घात = 2401

454 ÷ 4 = 113 व  बाकी 2 उरते

बाकी 2 म्हणून 7 च्या दुसरा घात 49 च्या एकक स्थानी असणारा अंक 9

8617 चा 454 वा घात च्या एकक स्थानी 9 हा अंक येईल

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.26

एका जंगलात वृक्षतोड केल्यामुळे झाडांची संख्या पहिल्या वर्षी 10 टक्क्यांनी घटते व दुसऱ्या वर्षी वृक्षारोपण केल्यामुळे झाडांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ होते. जर त्या जंगलात सध्या झाडांची संख्या 75600 आहे तर दोन वर्षांपूर्वी त्या जंगलात झाडांची संख्या किती होती?

1) 70000                  2) 80000
3) 60000                  4) 72000

स्पष्टीकरण -

---------------------------------------------------------------
दोन वर्षांपूर्वी जंगलातील झाडांची संख्या X मानू

येथे पहिल्या वर्षी 10% घट 100 झाडांचे 90 झाडे होतील

व दुसऱ्या वर्षी 20 % वाढ 100 झाडांचे 120 झाडे होतील

सध्या जंगलातील झाडांची संख्या = 75600

        90       120
X × ▬▬ × ▬▬▬ = 75600               
        100      100

                       100       100
X = 75600 × ▬▬ × ▬▬▬            
                        90         120

   X = 70000

दोन वर्षांपूर्वी जंगलातील झाडांची संख्या =70000

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 27
       
२०,००० रूपयांची गुतंवणूक करून अनुजने एक व्यावसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर पंकज १५००० रूपयाचे भांडवल घेऊन त्याला सामील झाला. अजून ३ महिन्यानंतर पुनीत ५०,००० रूपयांच्या भांडवलनिशी त्यांना येऊन मिळाला. तर २ वर्षानंतर झालेल्या नफ्यातील त्यांच्या वाट्याचे गुणोत्तर काढा?.

1) ८:३:५                      2) ३:२:१

3) १६:९:२५                 4) १४:१२:११
____________________________________

स्पष्टीकरण-

                  अनुज       पंकज      पुनीत
भांडवल   -20000     15000    50000
गुणोत्तर   -   4         :       3     :    10

कालावधी -24 महिने  18 महिने  15 महिने
गुणोत्तर    -      8      :      6      :     5
----------------------------------------------------------------
नफ्याचे गुणोत्तर = भांडवलाचे गुणोत्तर × काळाचे गुणोत्तर

                        अनुज       पंकज        पुनीत
नफ्याचे गुणोत्तर = 4×8  :    3×6 :       10×5
                              32   :    18   :        50
                               16  :     9    :        25

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र 28

       
            4X
   जर  ▬▬ = Y + 4 तर 4X - 6Y = किती ?
            6

               1) 12                         2) 24

               3) 28                         4) 30

स्पष्टीकरण-

        4X
      ▬▬ = Y + 4
          6

        4X  = 6 ×(Y + 4 )

         4X  = 6Y + 24

          4X - 6Y = 24
      
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र.29

एका शाळेतील मुले व मुलीचे प्रमाण 3 : 2 आहे.  त्या मुलांपैकी 25% मुले व 20% मुली शिष्यवृत्ती मिळवतात तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत?

           1) 65%                       2) 74 %  

           3) 78%                       4) 77 %  
--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण - 

                  मुले         मुली        एकूण
संख्या -       3x     +    2x   =    100

                                 5x   =    100

                                   x   =    100 /5

                                   x   =    20
--------------------------------------------------------------
                 मुले                           मुली      
संख्या -      3x                            2x
                3 × 20                   2 × 20
                 60 %                      40%

                  60×25                40 × 20
               -------------= 15%     -------------= 8%
                   100                       100

शिष्यवृत्ती मिळालेले-15%  +   8% = 23%

शिष्यवृत्ती न मिळालेले- 100 % - 23% = 77%

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्र.30

एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. त्यांच्यामध्ये मुलींची संख्याही ही मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. कमल नावाच्या मुलाचा पुढून 17 वा क्रमांक आहे. जर कमलच्या  पुढे 9 मुली असतील तर कमल च्या मागे किती मुले असतील? (UPSC C.SAT-  2016)

  1) 13                               2) 12 ✔️

  3) 7                                 4) 3
--------------------------------------------------------------
स्पष्टीकरण-

               मुले            मुली          एकूण
                X     +       2X     =     60
                               
                              3X = 60
                                X = 60/3
                                X = 20

             मुले                      मुली                 
            X =20            2X=(2×20)= 40  

कमलचा पुढून 17 वा क्रमांक आहेत.

   16 विद्यार्थी               कमल
--------------------------------(17)-------------------------

म्हणजेच कमल च्या पुढे 16 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 9 मुली आहेत.

16 -(9 मुली) =7 मुले + कमल = 8 मुले

   कमलच्या मागील मुले = 20 - 8 = 12

       कमलच्या मागे 12 मुले आहेत

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 31

ताशी 85 किमी. वेगाने जाणारी एक 800 मीटर लांबीची गाडी तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 50 किमी. वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीस 54 सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती.?

  1) 2025                       2) 1225 ✔️

  3) 1525                       4) 1075  
------------------------------------------------------------
स्पष्टीकरण -

दोन्ही गाड्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत

वेग = पहिल्या गाडीचा वेग +दुसऱ्या गाडीचा वेग
वेग = 85 + 50 = 135 किमी/तास

दुसऱ्या गाडीची लांबी x  मानू

अंतर = 800 + x

वेग 135 किमी/तास
म्हणजे 135000 मीटर/3600 सेंकंद

जर गाडी 135000 मीटर 3600 सेकंदात जाते
तर 800 + x मीटर 54 सेकंदात पार करेल

                135000     -     3600

                 800 + x     -      54

                     135000  ×  54
800 + x  =  ▬▬▬▬▬▬▬
                           3600

800 + x  =  2025

            x  =  2025 - 800

             x  =  1225

दुसऱ्या गाडीची लांबी 1225 मीटर असेल

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्र.32

वडील मुलाला म्हणाले तू आज ज्या वयाचा आहे त्या वयाचा मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो. जर वडिलांचे आजचे वय 56 वर्षे आहे तर मुलाचे 7 वर्षांपूर्वीचे वय किती.?

1) 21  ✔️                        2) 20

3) 28                              4) 18
------------------------------------------------------------
स्पष्टीकरण -

जर मुलाचे वय x वर्षे झाले तर वडिलांच्या वयात देखील x वर्षांनी वाढ होईल.

                            वडील             मुलगा
जन्मावेळचे वय-        x                   0
आजचे वय-       x + x = 2x            x

वडिलांचे आजचे वय-  2x = 56
                                  x = 56/2
                                  x = 28

मुलाचे 7 वर्षांपूर्वीचे वय = x - 7   
                                  = 28 - 7
                                  = 21

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्र 33

एका शेतात मेंढपाळ व मेंढ्या यांचे संख्या प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळांचे संख्या किती? (अकोला तलाठी 2015)

1) 5 ✔️                             2) 10

3) 15                                4) 20
--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण - @Amol_Sayambar

              मेंढपाळ       मेंढ्या       एकूण
डोके -         x       +      4x    =    5x
पाय  -        2x      +     16x  =    18x

पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे

     18x  =  5x × 4 - 10
     18x  =  20x - 10
     18x  -  20x = - 10
       - 2x = - 10
           x = - 10/-2
           X = 5

मेंढपाळांचे संख्या = 5

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्र. 34

जर 1³ + 2³ + 3³ + .........9³ = 2025.
तर  (0.11)³ + (0.22)³ + (0.33)³ +........(0.99)³ ची किंमत किती?

1) 0.2695                      2) 0.3695

3) 2.695✔️                   4) 3.695
--------------------------------------------------------------

स्पष्टीकरण -

"(0.11)³ + (0.22)³ + (0.33)³ +........(0.99)³"

हे आपण असे लिहिले तर
(1 × 11/100)³ + (2 × 11/100)³ + (3 × 11/100)³+.........(9 × 11/100)³

त्यातील हे (11/100)³ ' कॉमन घेऊन

असे लिहिता येईल
(11/100)³ × [ 1³ + 2³ + 3³ + ..........9³ ]

1³ + 2³ + 3³ + .........9³ = 2025.
याचे उत्तर तर वरती दिले आहे

म्हणून

  = (11/100)³
 
      (1331)
  = ▬▬▬▬▬ × (2025)
      (1000000)

       2695275
  = ▬▬▬▬▬
       1000000

= 2.695275

दिलेल्या पर्यायांमधून पर्याय क्रमांक (3) म्हणजेच 2.695 किंमत येईल

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

अंकगणित प्रश्न क्र. 35

दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या?

1) 11, 12                     2) 16, 17     

3) 13, 14 ✔️               4) 19, 20      
------------------------------------------------------------

स्पष्टीकरण

कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या संख्येच्या बेरजेइतकाच येतो.

उदा-  1)
         ( 6चा वर्ग - 5चा वर्ग) = ( 6 + 5)  
                       ( 36 - 25) = ( 11)
                              ( 11) = ( 11)
उदा-  2)
         ( 7 चा वर्ग - 6चा वर्ग) = ( 7 + 6)  
                       ( 49 - 36) = ( 13)
                              ( 13) = ( 13)

त्याचप्रमाणे या उदारणात पर्याय क्रमांक 3 मध्ये 13 आणि 14 या  क्रमवार संख्यांची बेरीज 27 येते.

म्हणून त्या संख्येच्या वर्गात देखील (196 - 169 = 27 )  27 चा फरक येतो

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
अंकगणित प्रश्न क्र. 36

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्याच संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल, तर त्या संख्येच्या पाच पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.?
(राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017)

1) 0                                  2) -5

3) -30 ✔️                        4) 20
------------------------------------------------------------

स्पष्टीकरण

एक संख्या X मानू.

संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान  असलेली संख्या = 2X - 3

संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असलेली संख्या = 3X + 2

दोन्ही संख्या समान आहेत.
2X - 3 = 3X + 2

स्वरूप पदे एका बाजूला घेऊ.
-3 -2 = 3X - 2X
-5 = X

ती संख्या = -5

काय विचारलय?
त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडायची आहे.

-5 × 5 = -25 ( पाचपट )

-25 पेक्षा 5 ने लहान संख्या
-25 -5 = -30

म्हणून त्या संख्येच्या पाच पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या = -30

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

अंकगणित प्रश्न क्र. 37

4 Km ताशी वेगाने प्रवास करून एक विद्यार्थी त्याच्या शाळेत 5 मिनिट उशिरा पोहोचतो. आणि जर तो ताशी 5 Km  वेगाने जर प्रवास करेल तर 2.5 मिनिट अगोदर पोहोचतो तर घरापासून शाळेचे अंतर किती?

1) 1.8 Km                   2) 2.1Km

3) 2.4 Km                   4) 2.5 Km✔️

------------------------------------------------------------

स्पष्टीकरण

येथे अंतर दिलेले नाही
अंतर 4 ने  व 5 ने निशेष भाग जाईल असे घेण्यासाठी त्यांचा लसावी काढावा.

4 व 5 चा लसावी 20 येतो
20 ला निर्धारित अंतर मानू

              20
वेळ =  ▬▬▬ = 5 तास
              4

              20
वेळ =  ▬▬▬ = 4 तास
               5

वेळेतील फरक = 5 - 4 = 1 तास      
    1 तास म्हणजेच 60 मिनिटे

वरील उदाहरणात 4 Km ताशी वेगाने प्रवास करून एक विद्यार्थी त्याच्या शाळेत 5 मिनिट उशिरा पोहोचतो. आणि जर तो ताशी 5 Km  वेगाने जर प्रवास करेल तर 2.5 मिनिट अगोदर पोहोचतो

वेगात फरक केल्यामुळे 5 मि. + 2.5 मि. = 7.5 मि फरक पडतो

म्हणून
जर 20 किमी अंतर असताना 60 मि. फरक पडतो
तर किती किमी अंतर असताना 7.5 मि. फरक पडेल

                 20  -   60
                  X   -   7.5
     तिरकस गुणाकार करून

         20 × 7.5 = 60 X
      
         20 × 7.5
      ▬▬▬▬▬ =  X
               60

           7.5        75
          ▬▬ =  ▬▬ =  X
             3           30
              
            2.5 = X

घरापासून शाळेचे अंतर = 2.5 Km(पर्याय 4)

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 अंकगणित प्रश्न क्रमांक 38

जर 20 वस्‍तुंची खरेदी किंमत ही  x वस्‍तूंच्‍या विक्री एवढी असेल जर नफा 25 टक्‍के असेल तर  x ची किंमत किती ?    

   1) 15                                  2) 16
   3) 18                                  4) 25

स्पष्टीकरण - 

नफा - 25 ℅ आहे म्हणून

जर एका वस्तूची खरेदी किंमत 100 रु असेल
तर एका वस्तूची विक्री किंमत 125 रु असेल

20 वस्तूची खरेदी कींमत = 20 × 100 = 2000

20 वस्‍तुंची खरेदी किंमत ही  x वस्‍तूंच्‍या विक्री एवढी असेल

X वस्तूंची संख्या = 20 वस्तूची खरेदी किमंत ÷ एका वस्तूची विक्री किंमत

तर 2000 रुपये (X) वस्तूची विक्री किंमत असेल

       X वस्तूंची संख्या = 2000/ 125
       X वस्तूंची संख्या = 16

Short Cut method

जर नफा 25 टक्के असेल तर
125 वस्‍तुंची खरेदी  ही  100 वस्‍तूंच्‍या विक्री  एवढी असेल
 
खरेदी वस्तूंची संख्या          विक्री वस्तूंची संख्या
              125             -        100
               20              -          X

       म्हणजेच 125X = 20 × 100
                           X = 20 × 100/ 125
                           X = 16
      
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

 बुद्धीमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 39

एका पिशवीत १९ सोडून सर्व निळे, १७ सोडून सर्व काळे, १५ सोडून सर्व लाल, २१ सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत, जर त्‍या पिशवीत फक्‍त चार रंगाचे चेंडू आहेत, तर पशिवीतील चेंडूंची संख्‍या किती?

  1) 72                                2) 36   
   3) 48                               4) 24

स्पष्टीकरण 

त्या पिशवीतील सर्व चेंडूंची संख्या X मानू
     म्हणून X - १९ निळे चेंडू
               X - १७ काळे चेंडू
               X - १५ लाल चेंडू
               X - २१ पांढरे चेंडू

X -१९ +X -१७ +X -१५ +X -२१ = X
               4X + 72 = X
                  4X - X = 72
                       3X = 72
                         X =  72/3
                          X = 24

▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

अंकगणित प्रश्न क्र. 40

एका वर्गातील सर्व मुलाच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्या मुलाची सरासरी 16 वर्षे आहे तर वर्गात एकूण मुले किती ?

       1) 48                              2) 56
       3) 60  ✔️                       4) 72

स्पष्टीकरण - 
समजा वर्गातील एकूण मुले X
वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी =15
वर्गातील सर्व मुलांच्या वयाची बेरीज = 15X

त्यापैकी 15 मुलांच्या वयाची बेरीज = 15 × 12 = 180

उरलेले मुले X - 15
उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी = 16
उरलेल्या मुलांच्या वयाची बेरीज = 15X -180

म्हणून      15X - 180
           _________  = 16
                 X - 15

15X - 180 =  16 × (X - 15)
15X - 180 =  16X - 240
15X - 16X =   - 240 + 180
             - X = - 60
                X = 60
     वर्गातील एकूण मुले = X
     वर्गातील एकूण मुले = 60


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com