19 June 2025

खाली १९ जून २०२५ या तारखेचे चालू घडामोडीवर आधारित १० संभाव्य प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत

🔹 १९ जून २०२५ - चालू घडामोडी प्रश्नोत्तर

प्रश्न 1: भारत सरकारने कोणत्या राज्यात २०२५ साली नवीन ‘हरित ऊर्जा पार्क’ उभारण्याची घोषणा केली?
उत्तर: राजस्थान

प्रश्न 2: ‘जीएसटी परिषदे’च्या ५२व्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

प्रश्न 3: २०२५ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत ‘अंतरिक्ष सहकार्य करार’ केला?
उत्तर: फ्रान्स

प्रश्न 4: भारतातील पहिलं 'AI आधारित न्यायालयीन सहाय्य केंद्र' कोणत्या शहरात सुरु झाले?
उत्तर: मुंबई

प्रश्न 5: २०२५ मधील ‘G7’ शिखर संमेलन कोणत्या देशात झाले?
उत्तर: कॅनडा

प्रश्न 6: २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या “सस्टेनेबल इंडिया रिपोर्ट”नुसार कोणते राज्य सर्वात पुढे आहे?
उत्तर: केरळ

प्रश्न 7: २०२५ मध्ये ‘फीफा U-17 महिला विश्वचषक’चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर: मारेक्को

प्रश्न 8: जागतिक बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेचा २०२५ साठी किती टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे?
उत्तर: ६.६%

प्रश्न 9: भारताच्या नव्या ‘राष्ट्रीय आरोग्य डिजिटल मिशन’चे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत?
उत्तर: अक्षय कुमार

प्रश्न 10: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Times Higher Education Asia Rankings 2025 मध्ये भारतातील अव्वल विद्यापीठ कोणते आहे?
उत्तर: आयआयटी मद्रास

15 June 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती


शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.


Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)


परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025


Apply Link :- https://ssc.gov.in/



रिक्त पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर

14 June 2025

TOP Current Affairs

१. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०२६ हे वर्ष "महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष" म्हणून घोषित केले आहे.


२. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, भारतातील एकूण लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे १,०२० महिलांपर्यंत वाढले आहे.


३. अलिकडेच हिमाचल प्रदेशने सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे.


४. अलिकडेच मालदीवने कतरिना कैफला पर्यटनासाठी जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.


५. अलिकडेच, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांना “संयुक्त राष्ट्रांचा सासाकावा पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला आहे.


६. मध्य प्रदेशने जून २०२५ मध्ये 'पचमढी वन्यजीव अभयारण्य' चे नाव बदलून 'राजा भाभूत सिंह वन्यजीव अभयारण्य' करण्याचा निर्णय घेतला आहे.


७. सध्या जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान २५% आहे.


८. 'जागतिक रक्तदाता दिन' १४ जून रोजी साजरा केला जातो.


९. जून २०२५ मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने ६४०५ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. 


१०. अलिकडेच NHAI ने त्यांच्या पहिल्या रस्ते मालमत्तेच्या मुद्रीकरण धोरणाअंतर्गत ₹१.४ लाख कोटींपेक्षा जास्त निधी उभारला आहे. 


११. अलिकडेच न्यायमूर्ती एन.एस. संजय गौडा यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.


12. उत्तर प्रदेशमध्ये श्री बांके बिहारी जी कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.


१३. अलिकडेच संरक्षणमंत्र्यांनी एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या १० सदस्यीय एनसीसी पथकाचा सन्मान केला आहे.


१४. २०२३-२४ पर्यंत शहरी-ग्रामीण वापरातील तफावत ६०% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.


१५. सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय बांधले जाईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

  पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?

👉 181


 भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

👉 7517 Km


 महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?

👉 अप्सरा


महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

👉 कोयना


 महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

👉 गडचिरोली


 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?

👉 पसिफिक महासागर


 इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?

👉 नाईल


 जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

👉 गरीनलँड


 रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

👉 राजस्थान


अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉 नदुरबार


 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

👉 सांगली


दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?

👉 86 %


 कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

👉 सातारा व रत्नागिरी


फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?

👉 भिलाई


 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?

👉 शक्र


 ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?

👉 भकंपनाभी 


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?

👉 रत्नागिरी


 उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?

👉 भीमा


 पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?

👉 अकोला


तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?

👉 चामडे उत्पादन

भारताची सामान्य माहिती


• भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.


• भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी. 


• भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.


• भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%


• भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी. 


• भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.


• भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422 


• भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248 


• भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174 


• भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%


• पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%


• महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%


• भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी. 


• भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी. 


• भारताची राजधानी : दिल्ली 


• भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन 


• भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते 


• राष्ट्रीय गीत : वंदेमातरम 


• 'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर 


• राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी 


• भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा 


• राष्ट्रीय फळ : आंबा 


• राष्ट्रीय फूल : कमळ 


• भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर 


• भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ 


• भारतात एकूण घटक राज्ये : 28 


• भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

   ( सुरुवातीला 7 होती ,नंतर जम्मू काश्मीर आणि लढाक 2 नवे केंद्रशासित प्रदेश बनले ,तर ही संख्या 9 झाली होती ,परंतु पुन्हा 26 jan 2020 पासून दमण व दिव आणि दादरा नगर हवेली एकत्र झाल्यामुळे म्हणून आता संख्या 8 झाली आहे )


• भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ 


• भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार 


• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान


सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्वपूर्ण IMP सराव प्रश्न


1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?

उत्तर : भारत


2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

उत्तर : चीन


3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?

उत्तर : निक्सन


4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?

उत्तर : माद्री


5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?

उत्तर : मजलीस


6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?

उत्तर : ओडिसा


7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?

उत्तर : अंकारा


8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

उत्तर : खरगपूर


9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?

उत्तर : अल्फ्रेड नोबेल


10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?

उत्तर : रेडक्लिफ रेष


11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?

उत्तर : बाळ गंगाधर टिळक


12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?

उत्तर : 14 नोव्हेंबर


13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे


14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

उत्तर : नागपूर


15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?

उत्तर : विदर्भ


16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते

उत्तर : जांभी.



महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ 
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन 
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन


३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅


५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३


६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 
४. जेट ट्रेनर



७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून



८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर


९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९


१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.



११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१


१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ 
४. परम तेज


१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क


१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.


1) कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार 
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार 
4) ध्रुवीय प्रकार

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना 
2) पेरू ✅
3) ब्राझील 
4) चीली

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 % 
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स 
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन 
4) पेरू

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको 
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना 
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड.

परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जिल्ह्यातील महत्वाची जलाशये.

रायगड = कालाते - (हे एक तलाव आहे.)


सातारा= धोम, कन्हेर, कोयना.


 कोल्हापूर = दुधगंगा, तिलारी, राधानगरी.


बुलढाणा = नळगंगा.


 पुणे = पवना, भाटघर, खडकवासला, माणिकडोह, डींभे, खापोली, शिवपूरी


ठाणे = भातसा.


परभणी = येलदरी (जिंतूर तालूका - पूर्णा नदीवर.)


सिंधूदुर्ग = धामापूर (एक तलाव आहे.)


औरंगाबाद = जायकवाडी (नाथसागर)


यवतमाळ = अरुणावती.


सोलापूर = उजनी (यशवंत सागर).


नाशिक = गंगापूर, (पुणेगाव - अपूर्ण प्रकल्प आहे.)


अहमदनगर = भाटघर, भंडारदरा.


उस्मानाबाद/नांदेड = मांजरा.


रत्नागिरी = फणसवाडी.

नदीने तयार केलेल्या सीमा

           🎇 गोदावरी नदी 🎇

🚦अहमदनगर-औरंगाबाद

🚦जालना-बीड

🚦बीड-परभणी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


             🎇 भीमा नदी 🎇

🚦पणे-सोलापूर

🚦पणे-अहमदनगर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

             

            🎇 कष्णा नदी 🎇

🚦सांगली-कोल्हापूर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

             

             🎇 नीरा नदी 🎇

🚦पणे-सोलापूर

🚦पणे-सातारा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


          🎇 मांजरा नदी 🎇

🚦उस्मानाबाद - बीड


गोदावरी नदी

 गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


गोदावरी नदीचा उगम :-


सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी * किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


गोदावरीच्या उपनद्या


पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.


गोदावरी नदीच्या काठावरील शहरे


नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


गोदावरी नदीवरील धरणे


गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

12 June 2025

प्रथम गोलमेज परिषद – विश्लेषण



1.📍 काँग्रेसचा बहिष्कार – निर्णायक मर्यादा
✅️ ➤ परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अनुपस्थित राहणं ही सर्वात मोठी मर्यादा ठरली.
✅️ ➤ काँग्रेस हे राष्ट्रव्यापी जनआंदोलन चालवणारे प्रमुख राजकीय पक्ष असल्याने त्यांच्या सहभागाविना कोणतेही निर्णय लोकांमध्ये स्वीकारले जाण्याची शक्यता नव्हती.
✅️ ➤ ब्रिटिश सरकारलाही हे लक्षात आलं की, पुढील संविधानिक निर्णय प्रक्रियेसाठी काँग्रेसचा सहभाग अनिवार्य आहे.

2.📍 ब्रिटिश धोरण – ‘Divide and Talk’
✅️ ➤ परिषदेत विविध समाजघटकांमध्ये वेगळं प्रतिनिधित्व दिलं गेलं – मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, संस्थानिक इ.
✅️ ➤ हे धोरण इंग्रजांच्या ‘Divide and Rule’ या नीतीचा भाग होतं.
✅️ ➤ यामुळे भारतीय समाजात फूट पडली आणि एकात्मतेच्या प्रयत्नांना धोका निर्माण झाला.

3.📍 दलित चळवळीचं राजकीय उगम
✅️ ➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र राजकीय ओळख, प्रतिनिधित्व आणि मतदारसंघांची मागणी मांडली.
✅️ ➤ ही घटना भारतीय समाजात दलित चळवळीला एक नवा राजकीय आकार देणारी ठरली.

4.📍 संस्थानिक आणि अल्पसंख्यांकांचा स्वर
✅️ ➤ संस्थानिकांनी त्यांच्या स्वायत्ततेच्या रक्षणासाठी प्रयत्न केले.
✅️ ➤ अल्पसंख्यांक समूहांनी स्वतंत्र मतदारसंघ, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठी जोरदार मागण्या केल्या.
✅️ ➤ त्यामुळे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांक अधिकार एक केंद्रस्थानी विषय बनले.

5.📍 सकारात्मक पैलू – भारतीय राजकारणाचं विविधीकरण
✅️ ➤ जरी ठोस निर्णय झाले नाहीत तरी, भारतीय समाजातील विविध गटांनी आपापले मुद्दे मांडले आणि राजकीय चर्चेत सहभाग घेतला.
✅️ ➤ भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या घटनात्मक टप्प्याची ही सुरुवात ठरली.

6.📍 निष्कर्ष
✅️ ➤ ही परिषद जरी अपयशी ठरली तरी तिनं पुढील राजकीय प्रक्रियेचा पाया घातला.
✅️ ➤ ब्रिटिश सरकारला ही जाणीव झाली की, भारतीय स्वातंत्र्य प्रक्रियेत काँग्रेसच्या सहभागाशिवाय निर्णयसंहितेचा स्वीकार होणार नाही.
✅️ ➤ हाच दृष्टिकोन पुढील गांधी-इरविन करार आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून दिसून आला.

11 June 2025

मानवी शरीराशी संबंधित


प्रश्न : लाल रक्तपेशी कशात तयार होतात ?
👉 उत्तर - अस्थिमज्जेत

प्रश्न : लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे ?
👉 उत्तर- 120 दिवस

प्रश्न : पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते ?
👉 उत्तर- 1 ते 4 दिवस

प्रश्न : पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात ?
👉 उत्तर - ल्युकोसाइट

प्रश्न : लाल रक्तपेशींना काय म्हणतात ?
👉 उत्तर - एरिथ्रोसाइट एरिथ्रोसाइट्स

प्रश्न : शरीराचे तापमान काय नियंत्रित करते ?
👉 उत्तर - हायपोथालेमस ग्रंथी

प्रश्न : मानवाचा सार्वत्रिक रक्तदात्याचा रक्तगट ?
👉 उत्तर - ओ (O)

प्रश्न : मानवी रक्तगटाचे युनिव्हर्सल रिसेप्टर ?
👉 उत्तर - एबी

प्रश्न : रक्तदाब मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात ?
👉 उत्तर - स्फिग्मोमॅनोमीटर

प्रश्न : 'ब्लड बँक' कशाला म्हणतात ?
👉 उत्तर - प्लीहा

प्रश्न : अन्नाचे पचन कधी सुरू होते ?
👉 उत्तर - तोंड 

प्रश्न : पचलेले अन्न शोषले जाते ?
👉 उत्तर - लहान आतडे

प्रश्न : पित्त स्राव होतो ?
👉 उत्तर - यकृताद्वारे

प्रश्न : जीवनसत्व 'अ' साठवले जाते ?
👉 उत्तर - यकृतामध्ये

प्रश्न : शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : सर्वात लहान ग्रंथी (मास्टर ग्रंथी) ?
👉 उत्तर- पिट्यूटरी

प्रश्न : माणसांच्या फासळ्यांची संख्या किती आहे ?
👉 उत्तर- 12 जोड्या

प्रश्न : शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे ?
👉 उत्तर - 206

प्रश्न : शरीरातील एकूण स्नायूंची संख्या ?
👉 उत्तर - 639

प्रश्न : लाळेमध्ये कोणते एन्झाइम आढळते ?
👉 उत्तर - टेलिन

प्रश्न : लिंग निर्धारण कुठे होते ?
👉 उत्तर - पुरुषांचे गुणसूत्र

प्रश्न : मानवी हृदय म्हणजे काय ?
👉 उत्तर - चार कक्ष

प्रश्न : शरीरात किती गुणसूत्र आढळतात ?
👉 उत्तर - 46

प्रश्न : शरीराचा सर्वात मोठा अवयव ?
👉 उत्तर - त्वचा

प्रश्न : शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
👉 उत्तर - मज्जासंस्था

प्रश्न : शरीरातील अमीनो ऍसिडची संख्या ?
👉 उत्तर - 22

प्रश्न : शरीरात दररोज मूत्र तयार होते ?
👉 उत्तर - 1 लिटर

प्रश्न : लघवीला दुर्गंधी येते कारण ?
👉 उत्तर - युरियामुळे

प्रश्न : मानवी मूत्र (आम्लयुक्त) चे PH मूल्य काय आहे ?
👉 उत्तर - 6

प्रश्न : शरीराचे सामान्य तापमान काय असते ?
👉 उत्तर - 98.6 °F' किंवा '37 °C' किंवा '310 केल्विन'

प्रश्न : टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात आढळते ?
👉 उत्तर - पायात

प्रश्न : दात आणि हाडांच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे ?
👉 उत्तर - कॅल्शियम आणि फॉस्फरस

प्रश्न : रक्त गोठण्यास उपयुक्त आहे का ?
👉 उत्तर - प्लेटलेट्स

प्रश्न : त्याचा मेंदू आणि डोके यांच्या अभ्यासाशी संबंध आहे का ?
👉 उत्तर - फ्रेनोलॉजी

प्रश्न : श्वासोच्छवासाच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू आहे ?
👉 उत्तर - नायट्रोजन

प्रश्न : जिवंत जीवाश्म [मुबलक वायू] म्हणजे काय ?
👉 उत्तर - सायकास

प्रश्न : Minimata रोग कशामुळे होतो ?
👉 उत्तर - पाण्यातील पारा प्रदूषणामुळे

प्रश्न : मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात ?
👉 उत्तर - त्वचाविज्ञान त्वचाशास्त्रज्ञ

प्रश्न : कीटकांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला म्हणतात ?
👉 उत्तर - कीटकशास्त्र

प्रश्न : पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : मानवी शरीरात रक्तपेढीचे काम कोण करते ?
👉 उत्तर - प्लीहा

प्रश्न : शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे ?
👉 उत्तर - ऑक्सिजनची वाहतूक

प्रश्न : हिमोग्लोबिन म्हणजे काय ?
👉 उत्तर- लोह

प्रश्न : मानवी शरीरात रक्त कशामुळे जमा होत नाही ?
👉 उत्तर - हायपरिन

प्रश्न : रक्ताच्या प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडे कोणाद्वारे तयार होतात ?
👉 उत्तर - लिम्फोसाइट लिम्फोसाइट्स

प्रश्न : लाल रक्तपेशी [RBC] च्या अंत्यसंस्कार प्रक्रियेला म्हणतात ?
👉 उत्तर - प्लीहाला

प्रश्न : क्रेब्स सायकलमध्ये काय संश्लेषित 👉 केले जाते ?
उत्तर - पायरुविक ऍसिड

प्रश्न : मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते ?
👉 उत्तर- मूत्रपिंडात

प्रश्न : श्वासोच्छवासाची प्रक्रिया कोठे होते ?
👉 उत्तर - माइटोकॉन्ड्रियल

भूगोल 10 प्रश्न आणि उत्तरे

1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

1. डोंगरी वारे 

2. दारिय वारे ✅

3. स्थानिक वारे

4. या पैकी नाही 


2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.

2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅

3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.

4. या पैकी नाही 


3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.

2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.

3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.


1. फक्त 1

2. फक्त 2

3. फक्त 3 ✅

4. सर्व बरोबर


4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

1. 1607✅

2. 1707

3. 1807

4. 1907


5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

1. स्लेट

2. बेसाल्ट☑️

3. टाईमस्टोन 

4. कार्टज


6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

1. छोटा नागपूर 

2. अरवली ☑️

3. माळवा 

4. विंध्य


7⃣ खालील विधानाचा विचार करा.

1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.

2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.

3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

1. फक्त 1 व 2 

2. फक्त 2 व 3

3. फक्त 1 व 3 ☑️

4. फक्त 3


8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा☑️

2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 

3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा

4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना


9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

1. कोयना 

2. धोम ☑️

3. चांदोली 

4. राधानगरी


1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

1. अहमदनगर

2. पुणे 

3. सातारा 

4. वरील सर्व☑️


📚खालीलपैकी कोणत्या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात ?

1. क्युबा

2. थायलंड

3. फिनलँड

4. नॉर्वे

उत्तर:- 2


व्हीक्टोरिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

1. नायगारा

2. इग्वाझु

3. झांबिझी

4. नाईल

उत्तर:- 3


खालीलपैकी वली पर्वत कोणता नाही ?

1. हिमालय

2. आल्प्स

3. रॉकी

4. फ्युजियामा

उत्तर:- 4


कृष्णराजसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहेत ?

1. कृष्णा

2. कावेरी

3. भीमा

4. गोदावरी

उत्तर:- 2


नद्या स्पेशल

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 

✅ - कृष्णा. 


2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

✅  - कृष्णा


3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 

✅ - कृष्णा. 


4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?

✅  - पुणे.


5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - हरीपुर.


7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - नरसोबाची वाडी. 

 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?

 ✅ - देहु. 


9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

✅  - कोयना. 


10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?

✅  - खडकवासला. 


11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - मुठा.


12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 

✅ - राधानगरी. 


13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - वारणा. 


15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - नीरा.


16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - सातारा. 


17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - भीमा. 


18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?

✅  - कोल्हापूर.


19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?

✅  - पुणे. 


20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - पुणे. 


भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ? 

1) सह्याद्री 

2) सातपुडा ✅

3) मेळघाट 

4) सातमाळा




◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? 

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र 

3) विदर्भ 

4) खानदेश




◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ? 

1) औरंगाबाद 

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर 

4) नंदुरबार 




◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. 

1) वैराट ✅

2) अस्तंभा 

3) हनुमान 

4) जळगाव




◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

 A)  लातूर✅

 B)  मुंबई उपनगर 

 C)  उस्मानाबाद

 D) जालना



◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ? 

 A)  तापी, सावित्री, काळू

 B) सावित्री, काळू, उल्हास✅

 C) काळू, गिरना, कुंडळिका

 D)  सावित्री, उल्हास, गोदावरी



◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ? 

 A)  नवेगाव

 B)  गुगामाळ 

 C)  पेंच

 D)  वरील पैकी कोणतेही नाही✅



◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

 A)  नाशीक जिल्हा

 B) पुणे जिल्हा 

 C) चंद्रपूर जिल्हा

 D)  यापैकी नाही✅



◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ? 

 A)  सांगली

 B)  सातारा

 C) रायगड✅

 D) रत्नागिरी


◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ? 

 A) सातमाळा

 B) अजिंठा 

 C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

 D) गावीलगड

जलविद्युत प्रकल्प .

🔋सातारा - कोयना, कण्हेर,धोम, येवतेश्वर  


🔋 पुणे  - पवना, खडकवासला, भाटघर, वीर, माणिकडोह, डिंभे, पानशेत 


🔋 अहमदनगर - घाटघर, भंडारदरा


🔋सोलापूर - उजनी 


🔋 कोल्हापूर - तिल्लारी, राधानगरी, दुधगंगा, चांदोली 


🔋सांगली - वारणा


🔋ठाणे - सूर्या, भातसा 


🔋 रायगड - खोपोली, भिवपुरी, भिरा


🔋 सिंधुदुर्ग - तेरवान मेंढे


🔋 नाशिक - वैतरणा, करंजवण 


🔋 बीड - माजलगाव 


🔋 नागपूर - पेंच


🔋 औरंगाबाद - जायकवाडी (पैठण येथे)


🔋 परभणी - येलदरी


🔋 अकोला - वाण 


🔋 अमरावती - शहाणूर

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

 

📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-


-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.

-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात. 

-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते. 

-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.



📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-


-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत. 

-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.

-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. 

-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.



📌पानझडी वृक्षांची अरण्य:-


-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात. 

-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात. 

-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात. 

-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.

-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.



📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-


-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत. 

-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे. 

-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. 

 -बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.



📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-


-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात. 

-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.



📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे. 

यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत. 


-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.


📌सदाहरित वने:-


-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. 

-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. 

-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. 

-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. 

-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.



📌निमसदापर्णी वने :-


-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. 

-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. 

-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो. 

-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.


आर्द्र पानझडी वने :---


--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.

-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. 

-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते

-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. 

-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. 

-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.



📌शष्क पानझडी वृक्षवने :---


-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.

-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.

-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. 

-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. 


📌खाडीकाठची खाजण वने :--


-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. 

-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते. 

-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. 

-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.  


चांदोली राष्ट्रीय उद्यान


◾️सांगली, 

◾️सातारा, 

◾️कोल्हापूर व 

◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.


🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो. 


🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 


🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.


🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे 


🪴वनऔषधी वनस्पती

 ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.


🐅 पराणी-

पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.


🦚 पक्षी-

महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व  बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?

⚪️ दराक्ष 

⚪️ मोसंबी 

⚪️ डाळिंब

⚫️ चिकू ☑️


महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?

⚪️ सोलापूर 

⚫️ अहमदनगर ☑️

⚪️ जालना 

⚪️ अमरावती 



पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?

⚪️ मबई 

⚪️ ठाणे

⚫️ चंद्रपूर ☑️

⚪️ नागपूर 



मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?

⚪️ कांडला

⚪️ मार्मागोवा 

⚪️ हल्दीया 

⚫️ न्हावा-शेवा ☑️



 लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?

⚪️ काळी मृदा 

⚪️ गाळाची मृदा 

⚫️ जांभी मृदा ☑️

⚪️ पिवळसर मृदा 



 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?

⚪️ सांगली 

⚪️ सातारा 

⚫️ *रायगड ☑️*

⚪️ रत्नागिरी 



 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?

⚪️ लोणावळा 

⚫️ चिखलदरा ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ माथेरान 



पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?

⚪️ महाड 

⚫️ वाई ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ नाशिक 



महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?

⚫️ 6 ☑️

⚪️ 4

⚪️ 7

⚪️ 9 



 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?

⚪️ पणे 

⚪️ अहमदनगर 

⚫️ औरंगाबाद ☑️

⚪️ लातूर


1) योग्य जोड्या जुळवा.


( अ ) आर्य समाज                               ( i ) स्वामी दयानंद सरस्वती 

( ब ) प्रार्थना समाज                             ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर 

( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन              ( iii ) म. गो. रानडे 

( ड ) सामाजिक परिषद                       ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

                                                         \  ( v ) विष्णुशास्त्री पंडित


              अ    ब   क   ड

( 1 )        i     iv   ii    v 

( 2 )        iii   ii     i    iv 

( 3 )         v   ii    iv   iii 

( 4 )        i     ii    iv   iii ✔️


2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ? 

( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.

( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️

( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.


3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ? 

( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️

( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील 

( 3 ) पंजाबराव देशमुख 

( 4 ) गोपाळ गणेश आगरकर 


4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ? 

( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️

( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा 

( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.

( 1 ) थ्रोस्टल मिल 

( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️


6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ? 

( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️

( 2 ) गणेश सुदामा पाटील 

( 3 ) वासुदेव जोशी 

( 4 ) माणिकचंद पाटील 


7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?

( 1 ) तुफानी सेना✔️ 

( 2 ) वानरसेना 

( 3 ) बहुजन सेना 

( 4 ) वरीलपैकी एकही नाही.


8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ? 

( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे

( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर 

( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर 

( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️


9) योग्य जोड्या लावा.


( अ ) शिवाजी क्लब        i) नाशिक 

( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे 

( क ) चाफेकर क्लब      iii) वर्धा, नागपूर 

( ड ) मित्र मेळा             iv) कोल्हापूर 


           अ     ब   क    ड

( 1 )     i      ii    iii    iv

( 2 )     iv    iii   iii     i ✔️

( 3 )     ii     iv   iii     i

( 4 )     iii    iv    ii     i 


10) खालील वर्णन कोणाचे आहे ? 

त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.

 1 ) तर्खडकर भगिनी 

( 2 ) रमाबाई रानडे 

( 3 ) ताराबाई शिंदे 

( 4 ) पंडिता रमाबाई ✔️



1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?

( 1 ) तापी व नर्मदा 

( 2 ) गोदावरी व भीमा✔️

( 3 ) भीमा व कृष्णा 

( 4 ) तापी व गोदावरी


2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.

( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.

( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.


( 1 ) अ , ब बरोबर 

( 2 ) ब , क बरोबर

( 3 ) अ , क बरोबर ✔️

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


 3) जोड्या जुळवा.

      जिल्हा                निर्मिती

( अ ) लातूर       ( i ) 1 जुलै 1998 

( ब ) नंदुरबार    ( ii) 1 मे 1981 

( क ) हिंगोली    ( iii ) 16 ऑगस्ट 1982 

( ड ) सिंधुदुर्ग    ( iv ) 1 मे 1999


            ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )        iii      ii       i      iv

( 2 )        iii       i     iv       ii ✔️

( 3 )        iv       i      ii      iii

( 4 )        iii     iv       i       ii



4) योग्य जोड्या जुळवा.

                धरण                नदी 

( अ ) विल्सन बंधारा      ( i ) गोदावरी 

( ब ) विष्णुपुरी धरण।    ( ii ) येळवंडी 

( क ) भाटघर              ( iii ) मुठा 

( ड ) टेमघर                ( iv ) प्रवरा 


           ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )       ii      iii       i      iv

( 2 )       iv     iii       i      ii

( 3 )       iv      i       ii      iii✔️

( 4 )        i      iv      ii      iii 



5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.

( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.


( 1 ) फक्त अ बरोबर ✔️

( 2 ) फक्त ब बरोबर 

( 3 ) दोन्ही बरोबर 

( 4 ) दोन्ही चूक 


6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.

( अ ) त्र्यंबकेश्वर 

( ब ) हरिश्चंद्रगड 

( क ) महाबळेश्वर 

( ड ) सप्तशृंगी 

( इ ) राजगड


( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️

( 2 ) इ . अ , ड , क , ब 

( 3 ) अ , ड , इ , ब , क 

( 4 ) ड , अ , इ . ब , क  


7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.


( 1 ) दोन्ही विधाने बरोबर

( 2 ) दोन्ही चूक

( 3 ) फक्त अ बरोबर 

( 4 ) फक्त ब बरोबर ✔️


8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.

( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.

( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.

( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.


( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️

( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने


 9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ? 

( अ ) कृष्णा 

( ब ) सावित्री 

( क ) वेण्णा 

( ड ) गायत्री 

( इ ) कोयना 


( 1 ) अ , इ 

( 2 ) अ , क , इ

( 3 ) अ , ब , ड , इ 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


10) जोड्या जुळवा.

      अभयारण्ये                   जिल्हा

( अ ) तुंगारेश्वर           ( i ) यवतमाळ 

( ब ) टिपेश्वर             ( ii ) रायगड 

( क ) नरनाळा          ( iii ) पालघर

( ड ) कर्नाळा           ( iv ) अकोला 


             ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )         i       iii      ii      iv

( 2 )        iii       i       ii      iv

( 3 )        iii       i      iv       ii✔️

( 4 )        iv      iii      i        ii


1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️ 

( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.

( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,

( 4 ) सर्व विधाने बरोबर 


2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.

( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️

( 2 ) आयएमएफ 

( 3 ) वर्ल्ड बँक 

( 4 ) संयुक्त राष्ट्र 


3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.

( 1 ) आयएमएफ✔️

( 2 ) यूएन

( 3 ) वर्ल्ड बैंक 

( 4 ) डब्ल्यूईएफ 


4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.

( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही✔️

( 4 ) यापैकी नाही.


5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह 

( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.

( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.

( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. 


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क 

( 3 ) अ , ब , क 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.

( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.


( 1 ) फक्त अ

( 2 ) फक्त ब ✔️

( 3 ) अ , ब दोन्ही 

( 4 ) यापैकी नाही.


7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.

( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,

( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही

( 4 ) यापैकी नाही✔️


8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.

( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब 

( 3 ) अ , ब दोन्ही ✔️

( 4 ) यापैकी नाही.


9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.

( अ ) कर कमी झाले.

( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.

( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क

( 3 ) अ , क 

( 4 ) अ , ब , क ✔️


10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?

( 1 ) 15 एप्रिल 1993 

( 2 ) 15 जुलै 1993

( 3 ) 15 एप्रिल 1994✔️

( 4 ) 15 जुलै 1994


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________


🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________


🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________


🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


 1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ? 

( 1 ) अमायलेज 

( 2 ) ट्रिप्सिन ✔️

( 3 ) लायपेज पेप्सीन 

( 4 ) पेप्सीन


2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.

( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.

( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.

( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️


3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ? 

( 1 ) लॅक्टिक अॅसिड 

( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️

( 3 ) फॉर्मिक अॅसिड 

( 4 ) इथेनॉल 


4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ? 

( 1 ) ग्लुकोज 

( 2 ) फ्रुक्टोज 

( 3 ) सुक्रोज ✔️

( 4 ) सेल्युलोज 


5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

( 1 ) 10000 

( 2 ) 97000✔️

( 3 ) 98500

( 4 ) 98000


6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात. 

( 1 ) हरितलवक 

( 2 ) तंतूकणिका✔️

( 3 ) रायबोझोम्स  

( 4 ) लयकारिका


7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ? 

( 1 ) कंठग्रंथी ✔️

( 2 ) पियूषिका ग्रंथी 

( 3 ) लाळग्रंथी  

( 4 ) यकृत 


8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ? 

( 1 ) पाने

( 2 ) हिरवी खोडे 

( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये 

( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️


9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.

( 1 ) फायटिन 

( 2 ) टँनिन

( 3 ) ऑक्सिटोसिन 

( 4 ) कँरोटीन ✔️


10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ? 

( 1 ) डॉल्फीन ✔️

( 2 ) उडणारा मासा 

( 3 ) शार्क 

( 4 ) कासव




संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 

पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1


प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:

अ) महानदी           ब) गोदावरी 

क) कृष्णा              ड) नर्मदा 


1) अ,ब,क,ड       2) ब,अ,ड,क

3) ब,क,ड,अ💐💐       4) क,ब,ड,अ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?

1) दामोदर

2)ब्रम्हपत्रा

3) गंगा💐💐

4) पदमा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.

       *नदी*                      *धरण*

 अ) अरुणावती         1) पूरमेपाडा 

 ब) बोरी                  2) बोरकुंड 

 क) कान                 3) करवंद 

 ड) कनोली             4) मलनगांव


1) 3,1,2,4

2) 3,1,4,2💐💐

3) 1,3,2,4

4) 4,2,1,3


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

1) वृंदावन         

2) राजमुंद्रि 

3) सुंदरबन 💐💐

4) मच्छ्लिपट्टन


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

1) मध्य दिल्ली 

2) माहे💐💐

3) लक्षद्वीप 

4) यानम


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.

1) सात 💐💐

2) आठ

3) सहा

4) नऊ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी  किती आहे?

1) 3214 कि.मी 💐💐

2) 3014 कि.मी

3) 2933 कि.मी

4) 3312 कि.मी


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.

1) अरवली 💐💐

2) सह्याद्री

3) हिमालय

4) निलगिरि


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?

1) वाऱ्याचे  खणन कार्य💐💐

2) वारयाच्य भरण कार्य

3) नदिचे खणण कार्य

4)नदीचे खणण कार्य


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

1) तपांबर 💐💐

2) तपस्तब्धी 

3) दलांबर 

4) स्तितांबर


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.

1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे

2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐

3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे

4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

1) काळी कपसाची मृदा

2) तांबडी मृदा

3) गाळाची मृदा💐💐

4) जांभी मृदा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

1) आंध्रप्रदेश 

2) महाराष्ट्र 💐💐

3) बिहार

4) उत्तर प्रदेश


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख  राज्य आहे?

1) झारखंड 💐💐

2) मध्य प्रदेश 

3) छत्तीसगढ़ 

4) गुजरात


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 15) ही  भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.

1) भिल्ल

2) संथल

3) अंदमानी 💐💐

4) नागा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?

1) भुवनेश्वर 

2) हजिपुर

3) गुहाटी 

4) गोरखपुर💐💐


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.          

  *स्थलांतरीत शेती*                *देश* 

अ) रोका                  1)मलेशिया

ब) लदांग                    2) ब्राझिल

क) चेना                     3) झैरे

ड) मसोले                  4) श्रीलंका


1) 2,1,4,3💐💐

2) 1,2,3,4

3) 3,2,1,4

4) 4,3,2,1


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

1) हिस्सर 💐💐

2) पुणे

3) रहुरी

4) दपोली


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती 

3) जागतिक उबदारपणा 💐💐

4) प्रदूषण


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?

1) 82° 30' पश्चिम 

2) 28° 30' पुर्व

3) 82°30' पुर्व💐💐

4) 28°30'पश्चिम

मातीचे प्रकार व स्थान


गाळाची मृदा

सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.


काळी मृदा 

दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.


तांबडी मृदा

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.


वाळवंटी मृदा 

राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.


गाळाची मृदा 

नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे ? महाराष्ट्राविषयी माहिती 

 महाराष्ट्राविषयी माहिती 

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1) गोंडवाना श्रेणीचे खडक  - यवतमाळ , गडचिरोली

 ◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर 

 ◾️ आर्कियन  श्रेणीचे खडक - सावंतवाडी,  वेंगुर्ला 

 ◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा,  गोंदिया


2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे  - गरम पाण्याचे झरे


3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना  - 1 नोव्हेंबर 1956 


4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या -   दरेकसा


5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग


6) मोमिनाबाद - आंबेजोगाई  


7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या 

  ◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या

  ◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या 

  ◾️ धुळे - गाळणा डोंगर 


8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त -  पश्चिमेकडील


9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे


10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा   


11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा -  नांदेड आणि यवतमाळ 


12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती  - भ्रूश्यमूलक उद्रेक


13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर


14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य  - 6 ( गुजरात,  मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली

  ◾️ केंद्रशासित प्रदेश - 1


15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट


16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग  


17)  मांजरा पठार - मराठवाडा 


18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km


19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा


20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

सराव प्रश्न


 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🚩

2. सिक्किम

3. आसाम

4. महाराष्ट्र



भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🚩🚩

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🚩

3. सिक्किम

4. गुजरात


4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🚩

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🚩


 6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_



 ज) ग्वाल्हेर_📚✍🏻


ग) इंदौर


ता) दिल्ली


प) या पैकी नाही


 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1)अमर शेख

2)अण्णाभाऊ साठे✅

3)प्र. के.अत्रे

4)द.ना.गव्हाणकर


 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 


1)धुळे -गाळणा डोंगर 


2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 


3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर 


4)हिंगोली -हिंगोली डोंगर 



1)सर्वच बरोबर ✅✅



2)1, 2बरोबर 



3)3, 4बरोबर 



4)सर्वच चूक


 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?


(1)  महाराष्ट्र ✌️🚩


(2)  तामिळनाडु 


(3)  आंध्रप्रदेश 


(4)  पश्चिमप्रदेश


 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?


१) नर्मदा व तापी🚩🚩

२) तापी व गोदावरी

३) कृष्णा व गोदावरी

४) कृष्णा व पंचगंगा


 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🚩🚩

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🚩🚩

3. चंदिगड

4. मुंबई


 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🚩🚩

4. नांदेड


 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🚩🚩


 नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर पक्षी

भारतीय नद्या(INDIAN RIVERS)



1 सिन्धु नदी :-

•लांबी: (2,880km)

• उगम: मानसरोवर झील के निकट

• उप नदी:(तिब्बत) सतलज, बियास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक (जम्मू और कश्मीर, लेह)

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


2 झेलम नदी

•लांबी: 720km

•उगम : शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


3 चिनाब नदी

•लांबी: 1,180km

•उगम : बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


4 रावी नदी

•लांबी: 725 km

•उगम स्थळ:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


5 सतलज नदी

•लम्बाई: 1440 (1050km भारत)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


6 व्यास (बियास)नदी

•लांबी: 470

•उगम: रोहतांग दर्रा

 •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


7 गंगा नदी

•लांबी :2,525 km 

•उगम: गंगोत्री के निकट गोमुख से

• उप नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

8 यमुना नदी

•लांबी: 1375km

•उगम: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

9 रामगंगा नदी

•लांबी: 690km

•उगम:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


10 घाघरा नदी

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,465km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मांजरा, पूर्णा 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़

 •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

General knowlege

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद

विज्ञान प्रश्नसंच


🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

१) कोरनिआ  

२) इरीस✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*                        

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 *सायट्रिक ☑️*



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?            

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - *लेगहॉर्न ☑️*



 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                     

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



 आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?           

💚 - 26 ☑️

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                         

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                 

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



 सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - *बल्बन ☑️*

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



 NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - *1975 ☑️*

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                   

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                          

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                          

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



 सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



 सलवा जुडूम हे काय आहे?                         

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                        

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                        

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - निर्वात जागा ☑️



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                       

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

Latest post

खाली १९ जून २०२५ या तारखेचे चालू घडामोडीवर आधारित १० संभाव्य प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत

🔹 १९ जून २०२५ - चालू घडामोडी प्रश्नोत्तर प्रश्न 1: भारत सरकारने कोणत्या राज्यात २०२५ साली नवीन ‘हरित ऊर्जा पार्क’ उभारण्याची घोषणा केली? उत...