Thursday, 6 February 2025

Mpsc Notes


►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ~ बंगाल का विभाजन
►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ~ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ~ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ~ होमरूल लीग का निर्माण
►1916 ~ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ~ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
► 1918 ~ खेड़ा सत्याग्रह
►1919 ~ रौलेट अधिनियम
►1919 ~ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ~ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ~ खिलाफत आंदोलन
►1920 ~ असहयोग आंदोलन
► 1921 ~ एका आंदोलन
►1922 ~ चौरी-चौरा कांड
►1927 ~ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ~ साइमन कमीशन का भारत आगमन
► 1928 ~ बारडोली सत्याग्रह
►1929 ~ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ~ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग
►1930 ~ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ~ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ~ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ~ पूना पैक्ट
►1942 ~ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ~ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ~ आजाद हिन्द फौज की स्थापना
► 1946 ~ तेभागा आंदोलन
►1946 ~ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ~ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ~ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ~ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ~ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति
► 1948-50 ~ देशी रियासतों का विलय
► 26 जन. 1950 ~ भारतीय गणराज्य का गठन

वाचा :- हंटर कमीशनचे भारतीय सदस्य



√ १८५४ च्या वुडच्या खलित्याने
   सुचवलेल्या सुचनांची झालेली
   अंमलबजावणी पाहणे आणि प्राथमिक
   शिक्षणांसदर्भात सुधारणा
   सुचविण्यासाठी १८८२ साली नेमण्यात
   आलेल्या विल्यम हंटर साहेबांच्या
   कमिशन मधे भारतीय मंडळींचा
   सहभाग होता.

√ हि भारतीय मंडळी या कमिशनच्या
   कामात सहभागी झाली आणि त्यांनी
   महत्वपूर्ण योगदान दिले..

√१) के.टी.तेलंग

√२) सय्यद महमुद (सय्यद अहमद खान
       यांच्या ऐवजी)

√३) आनंद मोहन बोस

√४) भुदेव सिंह मुखर्जी

√५) पी.रंगनाथ मुदलीयार

√६) हाजी गुलाम

√७) महाराज जितेंद्र मोहन टागोर

√ या कमीशन चे अध्यक्ष हंटर साहेब तर
   सेक्रेटरी बी.एल.राईस होते.

√ हे कमीशन लाॕर्ड रिपन यांच्या काळात
   आले होते..

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

भारतीय संविधानाची निर्मिती


📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)



🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा



⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद



🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०



📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी



📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा



🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


.

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी

76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले

78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील

79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज

80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा

81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख

82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे

83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी) 

84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज

85) गीता प्रवचने —- विनोबा भावे


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)

86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे

87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे

89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे

91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख

92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख

93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे

94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे

95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे

96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख

97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर

98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे

99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे

100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)

101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख

102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले

103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे

104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर

105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर

106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय

107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र

108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर

109) यंग इंडिया - - महात्मा गांधी

110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट 

111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले

112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर

113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे

114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)

115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर 

116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर

117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर

118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे

119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ

120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी

121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर

122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे

123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक

124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक

125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी

126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1853 चा चार्टर अ‍ॅक्ट :-

 कंपनीला दिलेल्या सनदेची मुदत 1853 मध्ये संपली, कंपनीकडे राजकीय सज्ञ्ल्त्;ाा ठेवण्यास अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यातून आज्ञापत्र मंजूर करण्यात आले.


· त्यातील तरतुदी -


(1) आज्ञापत्रांची 20 वर्षाची मुदत रद्द केली. संसद कंपनीचे अधिकार रद्द करत नाही. तोपर्यत सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून कंपनीने भारतात कारभार करावा


(2) कंपनीच्या संचालकांची संख्या 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वर्षासाठी सम्राटाकडून 6 तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून 12अशी निवड करावी


(3) नियंत्रण मंडळाच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याची परवानगी दिली. प्रत्यक्षात 1912 मध्ये गव्हर्नरची नेमणूक झाली.


(4) भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली.


(5) विधीनिर्मितीसाठी कार्यकारणी परिषदेची सदस्य संख्या 12 निश्चित करण्यात आली.


· यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश इतर एक न्यायाधीश आणि चांर प्रांताचे मुंबई, मद्रास, आग्रा, बंगाल चा सदस्य असे 6 सदस्य व इतर 6 सरकारी सदस्य असे.

1909 चा कायदा ,1919 चा कायदा ,

1909 चा कायदा


भारतीय सुधारणा चळवळीला सुरुवात

1909 च्या कायदयास मोर्ले – मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात.
मोर्ले हे भारतमंत्री तर मिंटो हे व्हाईसरॉय होते.
1909 च्या कायद्याने लंडनमधील भारतमंत्र्यांच्या इंडिया कॉन्सिल मध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला.
के.जी. गुप्ता
सय्यद हुसेन बिलग्रामी
1909 च्या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासंदासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार रायपूरचे ‘लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा’ यांची नेमणूक करण्यात आली.
1909 च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले.
गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली.
केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 68 केली.
1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे :

संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायीत्वाचा अभाव.
निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली.
प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही.
1909 च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही.

_____________________________________

1919 चा कायदा


Must Read (नक्की वाचा):

1919 चा सुधारणा कायदा मॉन्टेग्यु – चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यु हे भारतमंत्री तर चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते.


20 ऑगस्ट 1917 – भारतमंत्री मॉन्टेग्युची घोषणा – भारताला ‘साम्राज्यअंतर्गत स्वराज्य’ टप्याटप्याने दिले जाईल. या घोषणेचे स्वागत मवाळांनी ‘मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया’ असे केले.


1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला.


इंडिया कौन्सिलच्या सभासंदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्यात तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला.


1919 च्या कायद्याने हायकमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार भारतीय तिजोरीवर लादला.


केंद्रीय कायदेमंडळ व्दिगृही केले.


कनिष्ठ सभा (Legislative Assembly – 143)


वरिष्ठ सभा (Council state -60)


1919 च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख, युरोपीय आंदिना स्वतंत्र मतदार संघ दिले.


या कायद्याने प्रांतात व्दिदल शासनाचा प्रारंभ केला.


वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा करण्यात आला.


निवडणुकीचा नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा


गांधी युगाचा उदय



सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

सायमन कमिशन महत्वाचे मुद्दे

  सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.


  वसाहतीच्या स्वराज्याची मागणी. २६ जाने. १९३० रोजी पहिल्या स्वातंत्र्यदिन पाळला गेला.


  नेहरू अहवालातील तत्त्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची धमकी गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्विन यांना दिली. (२३ डिसेंबर १९२९), आयर्विन यांचा प्रतिसाद नाही.


  १९२९च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.


  सविनय कायदेभंग (१२ मार्च १९३० ते ५ मार्च १९३१)


 १२ मार्च १९३० रोजी आपल्या ७८ सहकाऱ्यांनिशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.


 साबरमती ते दांडी अंतर – ३८५ कि.मी.


  ६ एप्रिल १९३० रोजी मिठाचा कायदा मोडला.


  धरासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (२१ मे १९३०)


  याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.


  या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (१९३०)


पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३०मध्ये भरली.


 काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.


  गांधी आयर्विन करार – ५ मार्च १९३१, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.


  दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर १९३१मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास


  सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रारंभ - ३ जाने. १९३२


  सविनय कायदेभंगाची समाप्ती – १९३४

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


इतिहास महत्त्वाचे उठाव


🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :


संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 -           रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. 

क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. 

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त क योग्य 

४. वरील सर्व योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 


२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. 

ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.

१. विधान : अ योग्य 

२. विधान : ब योग्य 

३. वरील दोन्ही विधान योग्य 

४. वरील दोन्ही विधान अयोग्य 

उत्तर : १. विधान : अ योग्य 

[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]


३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. 

ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. 

क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.

१. फक्त अ व ब योग्य

२. फक्त ब व क योग्य 

३. फक्त अ व क योग्य 

४. वरील सर्व विधान योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य 


४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.

ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.

क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त ब व क योग्य 

४. फक्त अ व क योग्य 

उत्तर : ३. फक्त ब व क योग्य 

[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]


५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.

३. वरील दोन्ही योग्य 

४. वरील दोन्ही अयोग्य 

उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य 


६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?

१. सहाव्या 

२. सातव्या 

३. आठव्या 

४. नवव्या 

उत्तर : ३. आठव्या 


७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.

अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.

ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे. 

क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. 

ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.

१. फक्त अ व ब अयोग्य 

२. फक्त ब व क अयोग्य 

३. फक्त अ व ड अयोग्य 

४. फक्त क व ड अयोग्य 

उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य 

[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे. 

क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]


८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.

२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.

३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.

४. वरील सर्व योग्य

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 

Tuesday, 4 February 2025

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रमुख अधिवेशन


🟡  1885 का कांग्रेस का प्रथम अधिवेशन।

◆स्थान -बम्बई।

◆ अध्यक्ष - व्योमेश चन्द्र बनर्जी दो बार अध्यक्ष (1885,1892)

◆ 72 प्रतिनधियों ने भाग लिया।

◆ दादा भाई नौरोजी के सुझाव पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस नाम रखा गया।


🟡  1886 कांग्रेस का अधिवेशन ।

◆ स्थान -कलकत्ता।

◆ अध्यक्ष - दादा भाई नौरोजी (तीन बार कांग्रेस के अध्यक्ष बने 1886,1893,1906)


🟡  1887 का कांग्रेस अधिवेशन ।

◆ स्थान - मद्रास।

◆ अध्यक्ष - बदरुद्दीन तैय्यब ( कांग्रेस के पहले मुस्लिम अध्यक्ष थे)


🟡 1888 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - इलाहाबाद।

◆ अध्यक्ष - जॉर्ज यूले (प्रथम अंग्रेज अध्यक्ष) 


🟡  1896 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - कलकत्ता।

◆ अध्यक्ष - रहीमतुल्ला सयानी।

◆ इस अधिवेशन में राष्ट्रीय गीत वंदे मातरम का पहली बार गायन किया गया।


🟡  1905 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - वारणसी।

◆ अध्यक्ष - गोपाल कृष्ण गोखले।

◆ स्वदेशी आंदोलन का समर्थन।


🟡  1906 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - कलकत्ता।

◆ अध्यक्ष - दादा भाई नैरोजी।

◆ इस अधिवेशन में पहली बार स्वराज शब्द का प्रयोग किया गया।


🟡  1907 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - सूरत।

◆ अध्यक्ष - रास बिहारी घोष।

◆ इस अधिवेशन में कांग्रेस का विभाजन ।


🟡  1911 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - कलकत्ता।

◆ अध्यक्ष - विशन नारायण दर।

◆ इस अधिवेशन में पहली बार जन गण मन का गान किया गया।


🟡  1916 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - लखनऊ।

◆ अध्यक्ष - अम्बिकचरण मजूमदार।

◆ इस अधिवेशन में कांग्रेस-लीग के बीच लखनऊ पैक्ट (पृथक निर्वाचन स्वीकार)

◆ नरम दल और गरम दल एक हुए।


🟡 1917 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - कलकत्ता।

◆ अध्यक्ष - एनी बेसेंट ( कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष बनी )

◆ तीन महिलाएं कांग्रेस की अध्यक्ष बनी ।

◆ 1917 में एनी बेसेंट।

◆ 1925 में सरोजिनी नायडू (प्रथम भातीय महिला )

◆ 1933 में नलनी सेन गुप्ता।


🟡 1919 का कांग्रेस अधिवेशन

◆ स्थान - अमृतसर।

◆ अध्यक्ष - मोती लाल नेहरू ( दो बार अध्यक्ष बने 1919,1928)


🟡  1920 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - नागपुर।

◆ अध्यक्ष - वीर राघवाचारी।

◆ असहयोग आंदोलन का प्रस्ताव पारित हुआ।

◆ कांग्रेस द्वारा पहली बार भाषाई आधार पर प्रान्तों के गठन की बात की गई।


🟡 1924 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - बेलगाँव ( कर्नाटक )

◆ अध्यक्ष - महात्मा गांधी ( मात्र एक बार )


🟡  1929 का कांग्रेस अधिवेशन ।

◆ स्थान - लाहौर।

◆ अध्यक्ष - जवाहर लाल नेहरू।

◆ इस अधिवेशन में पूर्ण स्वराज का प्रस्ताव पारित हुआ।

◆ 26 जनवरी 1930 को स्वतंत्रता दिवस मनाने का निश्चय किया गया।


🟡  1931 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - कराची।

◆ अध्यक्ष - बल्लभ भाई पटेल।

◆ इस अधिवेशन में मौलिक अधिकार सम्बन्धी प्रस्ताव पारित किया गया।

◆ इसी अधिवेशन में गाँधी ने कहा था गाँधी मर सकते हैं परतन्तु गांधीवाद नहीं।


🟡  1936 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - लखनऊ।

◆ अध्यक्ष - जवाहर लाल नेहरू।

◆ इसी अधिवेशन में नेहरू ने कहा मैं समाजवादी हूँ।


🟡  1937 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - फैजपुर।

◆ अध्यक्ष - जवाहर लाल नेहरू।

◆ पहली बार कांग्रेस का अधिवेशन किसी गॉव में हुआ।


🟡  1938 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - हरिपुरा ( गुजरात )

◆ अध्यक्ष - सुभाष चंद्र बोस।

◆ इसी अधिवेशन में राष्ट्रीय नियोजन समिति का गठन।


🟡  1939 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान - त्रिपुरी ( जबलपुर, मध्यप्रदेश)

◆ अध्यक्ष -सुभाष चंद्र बोस।

◆ इसी अधिवेशन में गाँधी जी से विवाद होने के कारण सुभाष द्वारा त्यागपत्र दिया जाना तथा  राजेन्द्र प्रसाद को अध्यक्ष बनाया गया।


🟡  1940 का कांग्रेस अधिवेशन।

◆ स्थान -  रामगढ़।

◆ अध्यक्ष - अबुल कलाम आजाद।

◆ ये सबसे लंबे समय तक कांग्रेस के अध्यक्ष रहे 1940-1945 तक।


🟡 1947 का कांग्रेस अधिवेशन।

◆ अध्यक्ष - जे.बी. कृपलानी।

महाराष्ट्रातील सत्याग्रह

👍मुळशी सत्याग्रह, पुणे

तारीख: 16 एप्रिल 1921


👍शिरोडा सत्याग्रह, सिंधुदुर्ग

तारीख: 12 मे 1930


👍बिळाशी जंगल सत्याग्रह, सातारा

तारीख: 1930


👍चिरनेर सत्याग्रह

तारीख: 25 सप्टेंबर 1930


👍पुसद जंगल सत्याग्रह

तारीख: 1930


👍मीठाचा सत्याग्रह दांडी

तारीख: 6 एप्रिल 1930


👍खानदेश सत्याग्रह

तारीख: 1930


👍ठाणे सत्याग्रह

तारीख: 5 मार्च 1930


👍दहीहंडा सत्याग्रह, अकोला

तारीख: 1930


👍वडाळा मीठाचा सत्याग्रह

तारीख: 1930

संविधानाचे स्रोत

1. भारत सरकार कायदा, 1935

- फेडरल यंत्रणा, राज्यपाल कार्यालय, न्यायपालिका, लोकसेवा आयोग, आपत्कालीन तरतुदी आणि प्रशासकीय तपशील.

- फेडरल सिस्टम, गव्हर्नरचे कार्यालय, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी आणि प्रशासकीय तपशील.


2. ब्रिटनची राज्यघटना

- संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, विधान प्रक्रिया, एकल नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, सल्लागार लेख, संसदीय विशेषाधिकार आणि ऐतिहासिक प्रणाली.

- संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, विधान प्रक्रिया, एकल नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, सल्लागार लेख, संसदीय विशेषाधिकार आणि कार्यपद्धती.


3. युनायटेड स्टेट्सची राज्यघटना

- मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकनाचे तत्त्व, उपराष्ट्रपती पद, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची हकालपट्टी आणि राष्ट्रपतींवर महाभियोग.

- मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकनाचे तत्त्व, उपराष्ट्रपतींचे पद, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकणे आणि राष्ट्रपतींवर महाभियोग.


4. आयर्लंडची राज्यघटना

- राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत आणि राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन.

- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन.


5. कॅनडाची राज्यघटना

- मजबूत केंद्र असलेली फेडरल प्रणाली, केंद्रात अवशिष्ट अधिकारांची नियुक्ती, केंद्राद्वारे राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार निर्णय.

- मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था, केंद्राकडे निहित अवशिष्ट अधिकार, केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र.


6. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना

- समवर्ती यादी, व्यापार स्वातंत्र्य, वाणिज्य आणि निष्कर्ष कायदे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.

- समवर्ती यादी, व्यापार, वाणिज्य आणि परस्परसंबंध स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.


7. जर्मनीची वायमर राज्यघटना

- आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.


8. सोव्हिएत युनियनची राज्यघटना

- प्रास्ताविकेत मूलभूत कर्तव्ये आणि न्यायाचा आदर्श (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय)


9. फ्रान्सची राज्यघटना

- प्रजासत्ताक 

- प्रास्ताविकातील रिपब्लिकन आदर्श आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे आदर्श.


10. दक्षिण आफ्रिकेचे संविधान 

- घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया.


11. जपानची राज्यघटना

- कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया.

काही महत्त्वाची पुस्तके

📒ब्रेकिंग द मोल्ड - रघुराम राजन : 

📕संस्कृति के आयाम - मनोरम मिश्रा 

📗Four stars of Destiny - मनोज मुकुंद नरवने - 

📘Inspiration for graphics design from India -जया जेटली  

📙Conversations with Aurangzeb - चारु निवेदिता 

📔Fertilizing the future - Dr. मनसुख मंडाविया 

📒Assam Braveheart lachit Barphukan - अरूप कुमार दत्ता 

📕एक समंदर, मेरे अंदर - संजीव जोशी 

📗The Conspiracy - गोटबाया राजपक्षे 

📘Swalloing the sun - Lakshmi Murdeshwar Puri 

📙Basic Structure & republic- PS श्रीधारन पिल्लई - 

📓A Fly on the RBI Wall - अल्पना किल्लावाला 

📔नेशन कॉलिंग : सोनल गोयल 

📒द बुक ऑफ लाइफः माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस :  विवेक रंजन अग्निहोत्री

📕कमिशनर मॅडम :  मीरा बोरवणकर 

📗Fire on the Ganga: Life among the 📘Dead in Banaras : राधिका अय्यंगार

📒How Prime Ministers Decide : नीरजा चौधरी 

📕Smoke and Ashes : अमिताव घोष

📗 Breaking the Mould : रघुराम राजन

📘 Pranab, My Father: A Daughter Remembers : शर्मिष्ठा मुखर्जी

📔Why Bharat Matters : एस जयशंकर

📕'THE WINNERS MINDSET' - शेन वॅटसन

📒मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी - पियुष पांडे

📗गेटवेज टू द सी: हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन' - नामवंत लेखकांचे 18 लेख

📔'इंडियाज न्यूक्लियर टायटन्स : सौम्या अवस्थी आणि श्रबना बरुआ

📘Ed Finds a Home. - आलीय भट्ट

📙आय हॅव द स्ट्रीट्स: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी' : आर अश्विन

📗Source Code : बिल गेट्स

महत्त्वाचे पुरस्कार

🔥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-


- २०२२: डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, एक प्रसिद्ध समाजसेवक ज्यांनी वृक्षारोपण, रक्तदान आणि वैद्यकीय शिबिरांमध्ये योगदान दिले. 🩸


- २०२३: आशोक सराफ, एक अनुभवी मराठी अभिनेता, यांना २०२३ साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 🎭


🔥 साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ :-


- मराठी भाषा: कृष्णत खोत यांना "रिंगण" या कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- उर्दू भाषा: सदीका नवाब सहर यांना "राजदेव की अमराई" या कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 📚


🔥साहित्य अकादमी बाल  पुरस्कार २०२३


- मराठी भाषा: एकनाथ आव्हाड यांना "छंद देईल आनंद" या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 📖👶


🔥साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२३


- विशाखा विश्वनाथ यांना स्वतःला स्वतः विरुद्ध उभा करताना या काव्यसंग्रहासाठी. 


🔥 पद्म पुरस्कार २०२३ :-


❇️ पद्मविभूषण:


  - झाकीर हुसेन (कला)


❇️ पद्मभूषण:


  - कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग)

  - दीपक धार (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

  - सुमन कल्याणपूर (कला)


❇️ पद्मश्री:


  - भिकु रामजी इदाते (सामाजिक कार्य)

  - राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)

  - परशुराम कोमाजी खुणे (कला)

  - प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण)

  - गजानन जगन्नाथ माने (सामाजिक कार्य)

  - रमेश पाटणगे (साहित्य आणि शिक्षण)

  - रवीना टंडन (कला)

  - कूमी नरिमन वाडिया (कला)


🔥 ३३ वा व्यास सन्मान पुरस्कार २०२३


- प्राप्तकर्ता: पुष्पा भारती यांना "यादें, यादें और यादें" या संस्मरणासाठी सन्मानित करण्यात आले आहे. 🏆📚


🔥 नोबेल पुरस्कार २०२३ :-


- शांती: नर्गेस मोहम्मदी यांना इराणमध्ये महिलांच्या दडपशाहीविरुद्ध लढ्याबद्दल. 🕊️

- साहित्य: जॉन फॉसे यांना त्यांच्या नवीन नाटके आणि गद्यांसाठी जे न बोलता येण्याजोग्या गोष्टींना आवाज देतात. 📖


🔥रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२३


- प्राप्तकर्ते: 

  - कोर्वी रक्षंद (बांगलादेश) 🇧🇩

  - युजेनियो लेमोस (टिमोर-लेस्टे) 🇹🇱

  - डॉ. रवी कन्नन (भारत) 🇮🇳

  - बर्नाडेट जे. माद्रिद (फिलिपीन्स) 🇵🇭


🔥 बुकर पुरस्कार :-


- बुकर पुरस्कार २०२३: पॉल लिंच यांना "प्रॉफेट सॉंग" या कादंबरीसाठी. 📚🏅

- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२३: जॉर्जी गोस्पोडिनोव यांना "टाइम शेल्टर" (अनुवादक: एंजेला रोडेल) या पुस्तकासाठी. 🌍📖

खालील पुरस्कार व्यवस्थित करून ठेवा.



👉 या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला..


1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)


--------------------------------------------------


32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला 💪

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)


-----------------------------------------------------


👉  हॉकी  🏒 

6. सलीमा टेटे 

7. अभिषेक 

8. संजय 

9. जर्मनप्रीत सिंग

10. सुखजित सिंग 

----------------------------------------------------

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

-----------------------------------------------------


👉 पॅरा ॲथलेटिक्स 🎽

12. प्रीती पाल

13. जीवनजी दीप्ती 

14. अजित सिंग 

15. सचिन खिलारी

16. धरमबीर 

17. प्रणव सुरमा

18. एच होकातो सेमा

19. सिमरन जी

20. नवदीप 


--------------------------------------------------


👉 पॅरा बॅडमिंटन 🏸

21. नितेश कुमार 

22. तुलसीमाथी मुरुगेसन

23. नित्य श्री सुमती सिवन 

24. मनीषा रामदास 

-----------------------------------------------------

25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)

महाकुंभ: भारताचा आध्यात्मिक वारसा


1️⃣ महाकुंभ म्हणजे काय?

- महाकुंभ हा एक भव्य धार्मिक मेळावा आहे जो दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो आणि कुंभ स्थळांपैकी सर्वात पवित्र मानला जातो. 

यंदा ते प्रयागराज येथे होत आहे. 

- हे आध्यात्मिक हेतूंसाठी मानवतेची सर्वात मोठी मंडळी आहे. 


2️⃣ पौराणिक महत्त्व: 

- समुद्र मंथन (महासागर मंथन) मध्ये जिथे अमृताचे भांडे (कुंभ) आले असे प्रदेश.

- चार ठिकाणी अमृत सांडले: प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक, त्यांना कुंभ स्थळ म्हणून ओळखले जाते.


3️⃣ ज्योतिषीय आधार: 

- वेळ ग्रहांच्या संरेखनाद्वारे निर्धारित केली जाते

- मेष राशीत सूर्य (मेशा राशी) 

- बृहस्पति कुंभ राशीत (कुंभ राशी) 

- हे संरेखन पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे आध्यात्मिक फायदे वाढवतात असे मानले जाते. 


4️⃣ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व: 

- महाकुंभ दरम्यान गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने पापांची शुद्धी होते आणि मुक्ती (मोक्ष) मिळते असे मानले जाते. 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- धार्मिक प्रवचन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आध्यात्मिक प्रबोधनासाठी एक व्यासपीठ.


5️⃣ ऐतिहासिक दृष्टीकोन:  

- कुंभमेळ्याचे संदर्भ पुराण आणि चिनी प्रवासी झुआनझांग यांच्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतात.  

- कुभमेळे शतकानुशतके भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे जागतिक प्रतीक म्हणून विकसित झाले आहेत.  


6️⃣ आधुनिक समर्पकता: 

- UNESCO द्वारे अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता.  

- भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.  


7️⃣ MPSC & UPSC उपयुक्त

- संस्कृती: प्राचीन परंपरांचे जिवंत उदाहरण.  

- भूगोल: पवित्र नदी प्रणाली आणि त्यांचे सांस्कृतिक मूल्य.  

- समाज: सामाजिक सुधारणा आणि सामुदायिक बंधनांवर धार्मिक संमेलनांचा प्रभाव.  


8⃣ सद्यस्थिती: 

- प्रयागराजमधील महाकुंभ 138 दशलक्षाहून अधिक लोकांना आकर्षित करेल आणि 2000 कोटींपेक्षा अधिका आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज आहे.

- हा इतिहासातील सर्वात मोठा मानवी मेळा ठरणार आहे.

महत्त्वाचे ब्रँड अँम्बेसिडर / राजदूत

•  मनू भाकर 

👉 बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (MOPSW)


• महेंद्रसिंग धोनी 

👉 गरूड एरोस्पेस (चेन्नई- तामिळनाडू), 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), 

राजदूत – झारखंड


• सचिन तेंडूलकर 

👉 दारू अंमली पदार्थ विरोधी मोहिम (केरळ) स्वच्छ मुख अभियान (महाराष्ट्र शासन) निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन


• शितलदेवी व राकेशकुमार 

👉 भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार जागरूकतेसाठी राष्ट्रीय आयकॉन घोषित


• पी.व्ही. सिंधू 

👉 तंबाखू नियंत्रण (आरोग्य व कुटुंब कल्याण)


• साक्षी मलिक 

👉 बेटी बचाओ, बेटी पढाओ (हरियाणा)


• सुरेश रैना 

👉 जम्मू आणि काश्मिर युवा मतदार जागरूकता


• नरेंद्रकुमार यादव 

👉 फिट इंडिया चळवळ


• अमिताभ बच्चन

👉 शहर कंपोस्ट अभियान, स्वच्छ भारत अभियान, शालेय वाचन चळवळ, महाराष्ट्र शासन


• पंकज त्रिपाठी 

👉 UPI सुरक्षा


• राजकुमार राव 

👉 निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन


• के. एस. चित्रा 

👉 लैंगिक समानता अभियान (केरळ)

महत्वाचे प्रश्नसंच

 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा


भारतातील सर्वात पहिला मूकपट कोणता ? 

>> राजा हरिश्चंद्र


 भारतातील सर्वात पहिला बोलपट कोणता ? 

>> आलमआरा


भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता ? 

>> अयोध्येचा राजा


भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? 

>> दिल्ली


भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? 

>> मुंबई


भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ? 

>> कोलकाता


 भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता ? 

>> आर्यभट्ट


भारताने पहिली अणुस्फोट चाचणी कोठे घेतली ? 

>> पोखरण


भारताचे सर्वात पहिले क्षेपणास्त्र कोणते ? 

>> पृथ्वी


भारतीय बनावटीची पहिली क्षेपनास्त्रवाहू बोट कोणती ? 

>> विभूती


भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती ? 

>> शाल्की


भारताचे लढाऊ विमान कोणते ? 

>> नॅट


भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता ? 

>> विजयंता


भारताची सर्वात पहिली अणुभट्टी कोणती ? 

>> अप्सरा


भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना कोणता ? 

>> कुल्टी


भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोणता ? 

>> दिग्बोई


भारताची सर्वात पहिली कापड गिरणी कोणती ? 

>> मुंबई 


भारताची सर्वात पहिली ताग गिरणी कोणती ?

>> कोलकाता


भारतातील सर्वात पहिला सिमेंट कारखाना कोणता ? 

>> चेन्नई


भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? 

>> दार्जिलिंग


भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? 

>> ताजमहल, मुंबई


भारतातील सर्वात पहिले संग्रहालय कोणते ?

>> कोलकाता


भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ? 

>> प्रवरानगर


भारतातील सर्वात पहिली सहकारी सूत गिरणी कोणती ? 

>> इचलकरंजी

महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे


1. धरण: राधानगरी  

   - नदी: भोगावती  

   - जिल्हा: कोल्हापूर


2. धरण: कोयना (हेळवाक)  

   - नदी: कोयना  

   - जिल्हा: सातारा


3. धरण: वालदेवी  

   - नदी: वालदेवी  

   - जिल्हा: नाशिक


4. धरण: अरुणावती  

   - नदी: अरुणावती  

   - जिल्हा: यवतमाळ


5. धरण: इसापूर  

   - नदी: पेनगंगा  

   - जिल्हा: हिंगोली-यवतमाळ


6. धरण: वीर धरण  

   - नदी: नीरा  

   - जिल्हा: पुणे


7. धरण: भंडारदरा (विल्सन)  

   - नदी: प्रवरा  

   - जिल्हा: अहमदनगर


8. धरण: गंगापूर  

   - नदी: गोदावरी  

   - जिल्हा: नाशिक


9. धरण: जायकवाडी  

   - नदी: गोदावरी  

   - जिल्हा: छ. संभाजीनगर


10. धरण: भाटघर (लॉइड धरण)  

    - नदी: नीरा  

    - जिल्हा: पुणे


11. धरण: माजलगाव  

    - नदी: सिंधफणा  

    - जिल्हा: बीड


12. धरण: मोडकसागर  

    - नदी: वैतरणा  

    - जिल्हा: ठाणे


13. धरण: धोम  

    - नदी: कृष्णा  

    - जिल्हा: सातारा


14. धरण: दारणा  

    - नदी: दारणा  

    - जिल्हा: नाशिक


15. धरण: बिंदुसरा  

    - नदी: बिंदुसरा  

    - जिल्हा: बीड


16. धरण: सिद्धेश्वर  

    - नदी: दक्षिण-पूर्णा  

    - जिल्हा: हिंगोली


17. धरण: येलदरी  

    - नदी: दक्षिण-पूर्णा  

    - जिल्हा: परभणी


18. धरण: डिंभे  

    - नदी: घोडनदी  

    - जिल्हा: आंबेगाव (पुणे)


19. धरण: भुशी, वळवण  

    - नदी: इंद्रायणी  

    - जिल्हा: लोणावळा (पुणे)


20. धरण: निळवंडे (अप्पर प्रवरा)  

    - नदी: प्रवरा  

    - जिल्हा: अकोले (नगर)


21. धरण: पानशेत (तानाजीसागर)  

    - नदी: अंबी (मुठा)  

    - जिल्हा: पुणे


22. धरण: खडकवासला  

    - नदी: मुठा  

    - जिल्हा: पुणे


23. धरण: चाणकपूर  

    - नदी: गिरणा  

    - जिल्हा: नाशिक


24. धरण: मुळशी  

    - नदी: मुळा  

    - जिल्हा: पुणे


25. धरण: तोतलाडोह, कामठीखैरी  

    - नदी: पेंच  

    - जिल्हा: नागपूर


26. धरण: पुरमेपाडा  

    - नदी: बोरी  

    - जिल्हा: धुळे


27. धरण: भातसा (शहापूर)

    - नदी: भातसा  

    - जिल्हा: ठाणे


28. धरण: उजनी  

    - नदी: भीमा  

    - जिल्हा: सोलापूर

नेत्ररोग (Eye Disease)

💘) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

🔰 अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.

🔰 विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .

🔰 फक्त पुरुषांनाच होतो.

======================

💘) मोतीबिंदू (Cataract):

🔰 डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.

उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.

🔰 मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.

======================

💘) काचबिंदू (Glaucoma):

🔰 हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

🔰 नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू म्हणतात. 

🔰 काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.

🔰 डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.

======================

💘) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

🔰 व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.

======================

💘) डोळे येणे (Conjuctivitis):

🔰 विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.

======================

💘) खुपरी (Trachoma):

🔰 संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.


🔰 प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


💘) रांजणवाडी (Meibomian Cyst):


🔰 पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो. 

🔰 या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.


🔰 मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश-संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार)


🔰 प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.


🔰 दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.


🔰 कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.


🔰 त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.


🔰 जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट. 


🔰 तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.


🔰 जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.


🔰 मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.


🔰 मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.


🔰 मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशीसारखे कीटक ते बघू शकतात.


🔰 पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.


🔰 मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.


🔰 ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

कामगार संस्था/ ट्रेड युनियन चळवळी

1) मुंबई मजूर संघ, 1879

- महात्मा फुले 


2) बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन, 1884

- एन एम लोखंडे


3) कामगार हितवर्धक सभा, 1909

- भिवजी नरे, सीताराम बोले, बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर


4) सोशल सर्विस लीग, 1911 

- एन एम जोशी, नरेश अप्पाजी द्रविड, गोपाळ देवधर


5) नागपूर टेक्सटाइल युनियन

- रामभाऊ रुईकर


6) बॉम्बे पोस्टल युनियन, 1907


7) मद्रास लेबर युनियन, 1918

- बी पी वाडिया, कल्याण सुंदरम

- रजिस्टर झालेले पहिले युनियन


8) अहमदाबाद टेक्सटाइल युनियन/ मजूर महाजन संघ, 1918/20

- महात्मा गांधी यांचे मार्गदर्शनाखाली अनुसूया बेन यांनी स्थापना.

(आयोगाने महात्मा गांधी उत्तर दिलेले आहे)


9) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), 1920

- लाला लजपतराय पहिले अध्यक्ष

- सध्या CPI चा प्रभाव


10) बॉम्बे टेक्सटाइल लेबर युनियन, 1926

- एन एम जोशी = अध्यक्ष, रघुनाथ वखले =सरचिटणीस


11) इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन (ITUF), 1929

- व्ही व्ही गिरी (जे पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले), एन एम जोशी


12) हिंदुस्तान मजदुर सेवक संघ, 1934


13) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC), 1947

- at मुंबई

- नेतृत्व =सरदार वल्लभभाई पटेल

- काँग्रेसचा प्रभाव


14) हिंद मजदुर सभा, 1948


15) भारतीय मजदुर संघ (BMS), 1955

- RSS चा प्रभाव असलेली कामगार संस्था

- दत्तोपंत ठेंगडी


16) कामगार आघाडी = दत्ता सामंत

- दत्ता सामंत यांनी 1982 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचा संप घडवून आणला.


17) महाराष्ट्र लेबर युनियन = राजन नायर


18) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU), 1970

- CPM ची कामगार संस्था


19) राष्ट्रीय मिल मजदुर संघ

- जी. डी. आंबेकर

महिला संघटना

🔺 1889 - भारत महिला परिषद (स्त्री सामाजिक परिषद) (Bharat Mahila Parishad - Ladies Social Conference)

- रमाबाई रानडे (Ramabai Ranade)


🔺 1910 - भारत स्त्री महामंडळ (Bharat Stree Mahamandal)

- सरलादेवी चौधरी (Saraladevi Chaudharani)


🔺 1917 - महिला भारत संघटना (Womens India Association)

- अॅनी बेझंट (Annie Besant) आणि मार्गारेट कझिन्स (Margaret Cousins)


🔺 1925 - राष्ट्रीय महिला परिषद (National Council of Women)

- मेहराबाई टाटा (Mehrabai Tata)


🔺 1927 - अखिल भारतीय महिला परिषद (All India Women Conference)

- मार्गारेट एलिझाबेथ कझिन्स (Margaret Elizabeth Cousins)


🔺 1937 - आंध्र महिला सभा (Andhra Mahila Sabha)

- दुर्गाबाई देशमुख (Durgabai Deshmukh)


🔺 1940 - अखिल भारतीय महिला काँग्रेस (All India Mahila Congress)

- सुचेता कृपलानी (Sucheta Kripalani)


🔺 वुमन्स स्वदेशी लीग (Womens Swadeshi League)

- अंबुजम्मल (Ambujammal)


🔺 हिंद महिला समाज (Hind Mahila Samaj)

- अवंतिका बाई गोखले (Avantikabai Gokhale)

1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857):

🟠 आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)

▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.


🟠 हटकरांचा उठाव – मराठवाड्यात

▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.

▪️नता – नौसोजी नाईक

▪️परमुख ठाणे – नोव्हा

▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला.  


🟠 खानदेशातील भिल्लाचा उठाव

▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


🟠 खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.


🟠 काजरसिंग नाईकचा उठाव:

▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

▪️1858 च्या ‘अंबापाणी’ लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता

भारताच्या बचाव मोहिमा

✅1) ऑपरेशन गंगा - रशिया युक्रेन युद्धावेळी          

भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी. 

✅2) ऑपरेशन वंदे भारत - कोविड 19 मुळे.         

परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत

आणण्यासाठी.

✅3) ऑपरेशन कावेरी - सुदान मधील

गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत

आणण्यासाठी.

✅4) ऑपरेशन राहत - येमेन देशातून

भारतीयांना सुरक्षित परत आणले.

✅5) ऑपरेशन देवी शक्ती - अफगाणिस्तान

मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

✅6) ऑपरेशन समुद्र सेतू - कोविड 19 मुळे

परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री

मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.

✅7) ऑपरेशन अजय - इस्राईल मध्ये अडकलेले

भारतीय यांना मायदेशी परत आणणे.

✅8) ऑपरेशन करुणा - म्यानमार या देशात

मोचा चक्रीवादळ आले त्यावेळी प्रभावीतांच्या

मदतीसाठी भारताचे ऑपरेशन. 

✅9) ऑपरेशन दोस्त - सीरिया व तुर्की येथील

भूकंप बाधितांना मदत करण्यासाठी भारताने

राबवले. 

✅10) ऑपरेशन सद्भावना - भारतीय

लष्कराद्वारे लडाखमध्ये.

लेखा व कोषागारे विभाग GS अभ्यासक्रम

१) भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी


मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी.


घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागधी भूमिका व तत्रे, घटनेची महत्वाची कलमे उळक वैशिष्टये केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे शिक्षण, युनिफॉर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ, विधानसभा, विधान परीषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विविध समित्या इत्यादी.


२) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास-


सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७) महत्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे, शिक्षणाचा परीणाम, स्वातंत्र्य पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.


३) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल-


महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate) पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरुपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्ट स्थानावरील (Destination) परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न ४) पर्यावरण-


मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी ५) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान


अ) भौतिकशास्त्र (भौतिकशास्त्र ब) रसायनशास्त्र (रसायनशास्त्र) क) प्राणिशास्त्र (प्राणीशास्त्र) ड) नियमशास्त्र (वनस्पतिशास्त्र) इ) दुर्संवेदन, व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजन (रिमोट सेन्सिंग, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि त्याचा अनुप्रयोग इ.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान)


६) अर्थशास्त्र व विकास, अर्थशास्त्र


१. सर्वसमावेशक अर्थशास्व


१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र १.२. वृध्दी आणि विकास १.३. सार्वजनिक वित्त १.४. आंतरराष्ट्रीय


व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.


२. भारतीय अर्थव्यवस्था


२.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा.

२.२ भारतीय शेती व ग्रामिण विकास २.३ सहकार २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था २.६ उद्योग व सेवाक्षेत्र २.७ पायाभूत सुविधा विकास २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था


७) चालू घडामोडी


जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील


८) माहिती अधिकार अधिनियम २००५ (As updated)...

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1) गोंडवाना श्रेणीचे खडक  - यवतमाळ , गडचिरोली

 ◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर 

 ◾️ आर्कियन  श्रेणीचे खडक - सावंतवाडी,  वेंगुर्ला 

 ◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा,  गोंदिया

2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे  - गरम पाण्याचे झरे

3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना  - 1 नोव्हेंबर 1956 

4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या -   दरेकसा

5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग

6) मोमिनाबाद - आंबेजोगाई  

7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या 

  ◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या

  ◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या 

  ◾️ धुळे - गाळणा डोंगर 

8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त -  पश्चिमेकडील

9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे

10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा   

11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा -  नांदेड आणि यवतमाळ 

12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती  - भ्रूश्यमूलक उद्रेक

13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर

14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य  - 6 ( गुजरात,  मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली

  ◾️ केंद्रशासित प्रदेश - 1

15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट

16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग  

17)  मांजरा पठार - मराठवाडा 

18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km

19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा

20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔴

⬜️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


🅾️खोपोली - रायगड              

🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🅾️कोयना - सातारा                

🅾️तिल्लारी - कोल्हापूर          

🅾️पेंच - नागपूर                      

🅾️जायकवाडी - औरंगाबाद



🟧 महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प

                 

🅾️तारापुर - ठाणे                    

🅾️जैतापुर - रत्नागिरी              

🅾️उमरेड - नागपूर(नियोजित)



🟨 महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प  

                   

🅾️जमसांडे - सिंधुदुर्ग             

🅾️चाळकेवाडी - सातारा           

🅾️ठोसेघर - सातारा               

🅾️वनकुसवडे - सातारा           

🅾️ब्रह्मनवेल - धुळे                 

🅾️शाहजापूर - अहमदनगर

महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स

💘 जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान, ४७६.१ दशलक्ष पर्यटकांनी कोणत्या राज्याला भेट देत पर्यटनाचे नवे विक्रम प्रस्थापित केले ?

➡️ उत्तर प्रदेश ⭐️


⚡️ डेव्हलपिंग 8 (डी-८) आर्थिक सहकार्य संघटनेची ११ वी शिखर परिषद कोठे पार पडली ?

➡️ इजिप्त ⭐️


💘 इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे ?

➡️ ६.६% ⭐️


⚡️ अमरावती प्रकल्पासाठी कोणत्या जागतिक संस्थेने $800 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे ?

➡️ जागतिक बँक ⭐️


💘 नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला ₹२७.३० लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे ?

➡️ इंडसइंड बँक ⭐️


⚡️ २०२४ च्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

➡️ ३९ ⭐️


💘 भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने कोणत्या देशासोबत भागीदारी करून प्राचीन भारताचे राष्ट्रीय संग्रहालय स्थापन केले आहे ?

➡️ फ्रान्स ⭐️


⚡️ डिसेंबर 2024 मध्ये जीएसटी कौन्सिलची ५५ वी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली ?

➡️ अर्थमंत्री निर्मला सीतारमण ⭐️


💘 २४ वी बिमस्टेक बैठक कोठे पार पडली ?

➡️ थायलंड ⭐️

नेमणुका आणि नियुक्त्या 2024

◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष

◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश

◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त

◾️नरेंद्र मोदी : नीती आयोगाचे अध्यक्ष

◾️अजित दोवल : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️पंकज कुमार सिंह : उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️ व्ही अनंत नागेश्वरन : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

◾️जया वर्मा सिंह : भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष

◾️रेखा शर्मा : राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष

◾️डॉक्टर उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत

◾️हिमांशू पाठक : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष

◾️मनोज यादव :  रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख

◾️ पी टी उषा :भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष

◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

◾️धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक

◾️न्यायमूर्ती बीआर सारंगी : झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

◾️मसूद पेझेश्कियान : इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड

◾️हेमंत सोरेन : तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

◾️डॉ.बी.एन.गंगाधर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव

◾️IAS अधिकारी मनोज कुमार सिंह : UP चे नवे मुख्य सचिव

◾️विक्रम मिसरी : भारताचे नवे परराष्ट्र सचिव

◾️अतुल चौधरी : ट्रायचे नवे सचिव

◾️IAS राकेश रंजन : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष

◾️मार्क रूट्टे : NATO चे महासचिव

◾️एंटोनियो कोस्टा - युरोपियन युनियन चे अध्यक्ष

◾️नवाफ सलाम : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष

◾️रॉजर बिन्नी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष

◾️समीर कामत : DRDO चे अध्यक्ष

◾️दिनेश कुमार :विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष

◾️प्रवीण सूद : CBI अध्यक्ष

◾️गिरीश चंद्र मुर्मु :  नियंत्रण आणि महालेखा परीक्षक 

◾️प्रवीण गौड :रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष

◾️रवी सिन्हा : RAW चे अध्यक्ष

◾️इकबाल सिंग लालपुरा : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष

◾️गौतम गंभीर : क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)

◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)

◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)

◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)

◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)

◾️NSA : अजित डोवल

◾️नितीन अग्रवाल : BSF चे अध्यक्ष

◾️नलीन प्रभात :NSG चे  अध्यक्ष

◾️अरविंद पनगरिया : 16 वा वित्त आयोग अध्यक्ष

भारतीय संसदेमधील विविध प्रकारचे बहुमत


🔥 साधारण बहुमत:

- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).


🔥 प्रभावी बहुमत:

- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)

- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.


🔥 संपूर्ण बहुमत:

- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.


🔥 विशेष बहुमत:

📌 विशेष बहुमत प्रकार 1:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.

- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).


📌 विशेष बहुमत प्रकार 2:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).


📌 विशेष बहुमत प्रकार 3:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.

- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.


🔥 राष्ट्रपती महाभियोग:

- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***

- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.

मसुदा समिती (Drafting Committee)


◆ घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.


◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.


◆  मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.


◆ घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.


◆ पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.


◆ मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


❇️ मूळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 


(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


❇️ मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल


(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.


(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


❇️ मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -


(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


◆ मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.


◆ 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती

◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली

◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे

◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते

◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो

◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो


‼️ काही महत्वाच्या गोष्टी ‼️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला

◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत

◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला


‼️ रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ‼️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'

त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या

🔥गावठाण’ (२००५), 

🔥‘रौंदाळा’ (२००८),

🔥‘झड-झिंबड’ (२०१२), 

🔥‘धूळमाती’ (२०१४),

🔥‘रिंगाण’ (२०१८

🔥'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत

◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे

◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे⭐️⭐️⭐️⭐️

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍क्ट 1773

- 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल

- 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 

- 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधित

- 🟢 कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला अहवाल देण्याची जबाबदारी


---


⭕️ पिट्स इंडिया अ‍क्ट 1784

- 🟢 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स (BOD) आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स (COD)

- 🟢 दुहेरी सरकार


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1813

- 🟢 व्यापार मक्तेदारी रद्द

- 🟢 ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात येण्याची परवानगी

- 🟢 पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1833

- 🟢 भारताचे गव्हर्नर-जनरल (लॉर्ड विल्यम बेंटिक)


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1853

- 🟢 विधायी आणि कार्यकारी कार्यांचे विभाजन

- 🟢 खुल्या स्पर्धेतून निवड

- 🟢 भारतीय विधीमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व


---


⭕️भारत सरकार 1858

- 🟢 गव्हर्नर-जनरल ते व्हाइसरॉय

- 🟢 कंपनीचे शासन समाप्त

- 🟢 नवीन कार्यालय - भारतासाठी राज्य सचिव

- 🟢 15 सदस्यांची भारताची परिषद


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1861

1. 🟢 व्हाइसरॉयने काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामांकित करणे (राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला, आणि सर दिनकर राव)

2. 🟢 बॉम्बे आणि मद्रासला विधायी अधिकार देऊन विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली

3. 🟢 बंगाल, उत्तर-पश्चिम प्रांत आणि पंजाबसाठी नवीन विधीमंडळाची स्थापना

4. 🟢 विधानसभेत व्यवसायाची अधिक सोयीची व्यवस्था करण्यासाठी व्हाइसरॉयला नियम आणि आदेश जारी करण्याचा अधिकार दिला ('पोर्टफोलिओ' प्रणाली)

5. 🟢 व्हाइसरॉयला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिला (सहा महिने)


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1892

- 🟢 आकार वाढवला पण अधिकृत बहुसंख्य ठेवली

- 🟢 बजेटवर चर्चा आणि प्रश्न विचारण्याची परवानगी

- 🟢 (मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद)


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1909 (मॉर्ले-मिंटो सुधारणा)

- 🟢 विधीमंडळाच्या आकारात वाढ (16 ते 60)

- 🟢 केंद्रीय विधीमंडळात अधिकृत बहुसंख्य, प्रांतीय विधीमंडळात अशासकीय बहुसंख्य

- 🟢 पुरवणी प्रश्न विचारण्याची आणि बजेटवर प्रस्ताव सादर करण्याची परवानगी

- 🟢 कार्यकारी परिषदेत भारतीयांची नियुक्ती (सत्येंद्र प्रसाद सिन्हा - कायदा सदस्य)

- 🟢 मुस्लिमांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व

- 🟢 प्रेसिडेंसी कॉर्पोरेशन, चेंबर्स ऑफ कॉमर्स, विद्यापीठे आणि जमीनदारांचे प्रतिनिधित्व


---


⭕️ भारत सरकार अ‍क्ट 1919 (मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा)

- 🟢 केंद्र आणि प्रांतीय विषयांचा वेगळा समावेश

- 🟢 प्रांतात द्वैध शासन प्रणालीचा प्रारंभ

- 🟢 विधीमंडळात द्विसदनीयता आणि थेट निवडणुका

- 🟢 व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्य भारतीय

- 🟢 सिख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि युरोपियनचे प्रतिनिधित्व

- 🟢 भारतासाठी उच्चायुक्ताच्या नवीन कार्यालयाची स्थापना

- 🟢 सार्वजनिक सेवा आयोगाची स्थापना

- 🟢 प्रांतीय बजेट्सना केंद्र बजेट्सपासून विभक्त करणे

- 🟢 सांविधिक आयोगाची नियुक्ती


---


⭕️ भारत सरकार अ‍क्ट 1935

- 🟢 संपूर्ण भारतीय महासंघ

- 🟢 तीन यादी - केंद्रीय यादी, प्रांतीय यादी, समवर्ती यादी

- 🟢 प्रांतात द्वैध शासन समाप्त आणि केंद्रात प्रारंभ

- 🟢 प्रांतात द्विसदनीयता

- 🟢 दबलेली वर्ग, महिला आणि श्रमिकांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व

- 🟢 भारतीय परिषदेचे उच्चाटन 

- 🟢 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

- 🟢 केंद्रीय, प्रांतीय आणि संयुक्त सार्वजनिक सेवा आयोग

- 🟢 फेडरल कोर्ट

महत्वाचा समित्या


👉1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे


👉1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा 

पुनर्रचना करण्यासाठी


👉1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी


👉1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे


👉1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.


👉1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे


👉1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी


👉1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित


👉1991 - राजा चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे


👉1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा


👉1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी


👉1993 - वोहरा समिती - भारतातील गुन्हेगार-राजकारणी संबंधांचा आढावा


👉2000 नानावटी आयोग - 1984 मधील शीख विरोधी दंगलीची चौकशी साठी


👉2002 - नानावटी-शहा आयोग - गुजरात दंगल चौकशी


👉2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या


👉2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे


👉2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे


👉2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे


👉2007 - रंगनाथ मिश्रा समिती - धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायांची शिफारस


👉2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या


👉2015 - लोंढा समिती - BCCI मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी ( IPL मॅच फिक्सिंग नंतर)


👉2015 - विजय केळकर समिती - भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) साठी एक फ्रेमवर्क तयार केले


👉2017 : अरविंद सुब्रमण्यम समिती - वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत रचना आणि दरांबद्दल शिफारस

वन लाइनर 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्नोत्तर


प्रश्न 1. भारताच्या प्रायद्वीपातील सर्वात उंच पर्वत peaks कोणता आहे?  

उत्तर – अनाइमुडी


प्रश्न 2. सतपुडा राणी कोणत्या टेकड्या स्थानकाला म्हणतात?  

उत्तर – पचमढी (मध्य प्रदेश)


प्रश्न 3. लोकटक एक काय आहे?  

उत्तर – झील


प्रश्न 4. सर्वात मोठा मानवनिर्मित जलाशय कोणता आहे?  

उत्तर – गोविंद सागर


प्रश्न 5. शिवसमुद्रम जलप्रपात कोणत्या नद्याच्या मार्गात आहे?  

उत्तर – कावेरी


प्रश्न 6. बालटोडा हिमनद कुठे आहे?  

उत्तर – काराकोरम पर्वत


प्रश्न 7. भारताचा सर्वात उंच जलप्रपात कोणता आहे?  

उत्तर – जोग जलप्रपात


प्रश्न 8. उंच प्रदेशांमध्ये लेटोराइट माती कशातून बनलेली आहे?  

उत्तर – आम्लीय


प्रश्न 9. लेटेराइट माती कुठे आढळते?  

उत्तर – आर्द्र आणि शुष्क हवामान असलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये.


प्रश्न 10. भारताच्या उत्तरी मैदानांमधील माती सामान्यतः कशामुळे तयार होते?  

उत्तर – तालोचनाद्वारे


प्रश्न 11. भारतातील सर्वात लांब धरण कोणते?  

उत्तर – हीराकुंड धरण


प्रश्न 12. सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?  

उत्तर – जम्मू कश्मीर


प्रश्न 13. मुल्लईपियरियार धरणाच्या वादाचे प्रकरण कोणत्या राज्यांमधील आहे?  

उत्तर – तामिळनाडू आणि केरळ


प्रश्न 14. भारतात वीजेची लगातार कमतरता का होत आहे?  

उत्तर – कारण वीजेची मागणी वाढत आहे, पण तिचे उत्पादन आणि वितरण वाढलेले नाही.


प्रश्न 15. किशनगंगा प्रकल्प भारत आणि कोणाच्या बीचच्या वादाचा मुख्य कारण आहे?  

उत्तर – पाकिस्तान


प्रश्न 16. कोळशातून व्यावसायिकरित्या उत्पादित ऊर्जा काय म्हणतात?  

उत्तर – तापीय ऊर्जा


प्रश्न 17. तालचर कोणासाठी महत्त्वाचे आहे?  

उत्तर – भारी जल संयंत्र


प्रश्न 18. राउरकेला स्टील प्लांटच्या सर्वात जवळचा समुद्री बंदर कोणता आहे?  

उत्तर – पारादीप बंदर


प्रश्न 19. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कोणते बंदर आहे?  

उत्तर – पारादीप आणि हल्दिया


प्रश्न 20. कांडला बंदर कुठे आहे?  

उत्तर – कच्छच्या खाडीमध्ये 


Latest post

Mpsc Notes

►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित ►1905 ~ बंगाल का विभाजन ►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना ►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फू...