यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
11 June 2025
मानवी शरीराशी संबंधित
भूगोल 10 प्रश्न आणि उत्तरे
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.
1. डोंगरी वारे
2. दारिय वारे ✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही
2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......
1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही
3⃣ चकीचे विधान ओळखा.
1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅
4. सर्व बरोबर
4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.
1. 1607✅
2. 1707
3. 1807
4. 1907
5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?
1. स्लेट
2. बेसाल्ट☑️
3. टाईमस्टोन
4. कार्टज
6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.
1. छोटा नागपूर
2. अरवली ☑️
3. माळवा
4. विंध्य
7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.
1. फक्त 1 व 2
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ☑️
4. फक्त 3
8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा☑️
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा - भीमा
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना
9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे?
1. कोयना
2. धोम ☑️
3. चांदोली
4. राधानगरी
1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे?
1. अहमदनगर
2. पुणे
3. सातारा
4. वरील सर्व☑️
📚खालीलपैकी कोणत्या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात ?
1. क्युबा
2. थायलंड
3. फिनलँड
4. नॉर्वे
उत्तर:- 2
व्हीक्टोरिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
1. नायगारा
2. इग्वाझु
3. झांबिझी
4. नाईल
उत्तर:- 3
खालीलपैकी वली पर्वत कोणता नाही ?
1. हिमालय
2. आल्प्स
3. रॉकी
4. फ्युजियामा
उत्तर:- 4
कृष्णराजसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहेत ?
1. कृष्णा
2. कावेरी
3. भीमा
4. गोदावरी
उत्तर:- 2
नद्या स्पेशल
1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती?
✅ - कृष्णा.
2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा
3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा.
4. मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - पुणे.
5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - हरीपुर.
7. कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - नरसोबाची वाडी.
8. इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु.
9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅ - कोयना.
10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅ - खडकवासला.
11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - मुठा.
12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
✅ - राधानगरी.
13. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - वारणा.
15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - नीरा.
16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - सातारा.
17. उजणी धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - भीमा.
18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅ - कोल्हापूर.
19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅ - पुणे.
20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - पुणे.
भूगोल प्रश्नसंच
जलविद्युत प्रकल्प .
🔋सातारा - कोयना, कण्हेर,धोम, येवतेश्वर
🔋 पुणे - पवना, खडकवासला, भाटघर, वीर, माणिकडोह, डिंभे, पानशेत
🔋 अहमदनगर - घाटघर, भंडारदरा
🔋सोलापूर - उजनी
🔋 कोल्हापूर - तिल्लारी, राधानगरी, दुधगंगा, चांदोली
🔋सांगली - वारणा
🔋ठाणे - सूर्या, भातसा
🔋 रायगड - खोपोली, भिवपुरी, भिरा
🔋 सिंधुदुर्ग - तेरवान मेंढे
🔋 नाशिक - वैतरणा, करंजवण
🔋 बीड - माजलगाव
🔋 नागपूर - पेंच
🔋 औरंगाबाद - जायकवाडी (पैठण येथे)
🔋 परभणी - येलदरी
🔋 अकोला - वाण
🔋 अमरावती - शहाणूर
महाराष्ट्रातील वनांचे प्रकार
📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-
-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.
-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात.
-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते.
-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.
📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-
-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत.
-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.
-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात.
-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.
📌पानझडी वृक्षांची अरण्य:-
-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात.
-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात.
-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात.
-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.
-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.
📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-
-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत.
-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे.
-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात.
-बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.
📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-
-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात.
-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.
📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे.
यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत.
-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.
📌सदाहरित वने:-
-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात.
-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात.
-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात.
-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात.
-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.
📌निमसदापर्णी वने :-
-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात.
-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो.
-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो.
-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.
आर्द्र पानझडी वने :---
--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.
-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात.
-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते
-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे.
-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते.
-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.
-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.
📌शष्क पानझडी वृक्षवने :---
-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.
-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात.
-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात.
📌खाडीकाठची खाजण वने :--
-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात.
-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते.
-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात.
-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.
चांदोली राष्ट्रीय उद्यान
◾️सांगली,
◾️सातारा,
◾️कोल्हापूर व
◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.
🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो.
🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.
🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे
🪴वनऔषधी वनस्पती
ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.
🐅 पराणी-
पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.
🦚 पक्षी-
महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभाई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .
संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.
क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?
⚪️ दराक्ष
⚪️ मोसंबी
⚪️ डाळिंब
⚫️ चिकू ☑️
महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?
⚪️ सोलापूर
⚫️ अहमदनगर ☑️
⚪️ जालना
⚪️ अमरावती
पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?
⚪️ मबई
⚪️ ठाणे
⚫️ चंद्रपूर ☑️
⚪️ नागपूर
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?
⚪️ कांडला
⚪️ मार्मागोवा
⚪️ हल्दीया
⚫️ न्हावा-शेवा ☑️
लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?
⚪️ काळी मृदा
⚪️ गाळाची मृदा
⚫️ जांभी मृदा ☑️
⚪️ पिवळसर मृदा
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?
⚪️ सांगली
⚪️ सातारा
⚫️ *रायगड ☑️*
⚪️ रत्नागिरी
खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?
⚪️ लोणावळा
⚫️ चिखलदरा ☑️
⚪️ महाबळेश्वर
⚪️ माथेरान
पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?
⚪️ महाड
⚫️ वाई ☑️
⚪️ महाबळेश्वर
⚪️ नाशिक
महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?
⚫️ 6 ☑️
⚪️ 4
⚪️ 7
⚪️ 9
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?
⚪️ पणे
⚪️ अहमदनगर
⚫️ औरंगाबाद ☑️
⚪️ लातूर
1) योग्य जोड्या जुळवा.
( अ ) आर्य समाज ( i ) स्वामी दयानंद सरस्वती
( ब ) प्रार्थना समाज ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर
( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ( iii ) म. गो. रानडे
( ड ) सामाजिक परिषद ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
\ ( v ) विष्णुशास्त्री पंडित
अ ब क ड
( 1 ) i iv ii v
( 2 ) iii ii i iv
( 3 ) v ii iv iii
( 4 ) i ii iv iii ✔️
2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ?
( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.
( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️
( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.
3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ?
( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️
( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील
( 3 ) पंजाबराव देशमुख
( 4 ) गोपाळ गणेश आगरकर
4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️
( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा
( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर
5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.
( 1 ) थ्रोस्टल मिल
( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️
6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ?
( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️
( 2 ) गणेश सुदामा पाटील
( 3 ) वासुदेव जोशी
( 4 ) माणिकचंद पाटील
7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?
( 1 ) तुफानी सेना✔️
( 2 ) वानरसेना
( 3 ) बहुजन सेना
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.
8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ?
( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे
( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर
( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️
9) योग्य जोड्या लावा.
( अ ) शिवाजी क्लब i) नाशिक
( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे
( क ) चाफेकर क्लब iii) वर्धा, नागपूर
( ड ) मित्र मेळा iv) कोल्हापूर
अ ब क ड
( 1 ) i ii iii iv
( 2 ) iv iii iii i ✔️
( 3 ) ii iv iii i
( 4 ) iii iv ii i
10) खालील वर्णन कोणाचे आहे ?
त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.
1 ) तर्खडकर भगिनी
( 2 ) रमाबाई रानडे
( 3 ) ताराबाई शिंदे
( 4 ) पंडिता रमाबाई ✔️
1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?
( 1 ) तापी व नर्मदा
( 2 ) गोदावरी व भीमा✔️
( 3 ) भीमा व कृष्णा
( 4 ) तापी व गोदावरी
2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.
( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.
( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.
( 1 ) अ , ब बरोबर
( 2 ) ब , क बरोबर
( 3 ) अ , क बरोबर ✔️
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर
3) जोड्या जुळवा.
जिल्हा निर्मिती
( अ ) लातूर ( i ) 1 जुलै 1998
( ब ) नंदुरबार ( ii) 1 मे 1981
( क ) हिंगोली ( iii ) 16 ऑगस्ट 1982
( ड ) सिंधुदुर्ग ( iv ) 1 मे 1999
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) iii ii i iv
( 2 ) iii i iv ii ✔️
( 3 ) iv i ii iii
( 4 ) iii iv i ii
4) योग्य जोड्या जुळवा.
धरण नदी
( अ ) विल्सन बंधारा ( i ) गोदावरी
( ब ) विष्णुपुरी धरण। ( ii ) येळवंडी
( क ) भाटघर ( iii ) मुठा
( ड ) टेमघर ( iv ) प्रवरा
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) ii iii i iv
( 2 ) iv iii i ii
( 3 ) iv i ii iii✔️
( 4 ) i iv ii iii
5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.
( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.
( 1 ) फक्त अ बरोबर ✔️
( 2 ) फक्त ब बरोबर
( 3 ) दोन्ही बरोबर
( 4 ) दोन्ही चूक
6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.
( अ ) त्र्यंबकेश्वर
( ब ) हरिश्चंद्रगड
( क ) महाबळेश्वर
( ड ) सप्तशृंगी
( इ ) राजगड
( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️
( 2 ) इ . अ , ड , क , ब
( 3 ) अ , ड , इ , ब , क
( 4 ) ड , अ , इ . ब , क
7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
( 1 ) दोन्ही विधाने बरोबर
( 2 ) दोन्ही चूक
( 3 ) फक्त अ बरोबर
( 4 ) फक्त ब बरोबर ✔️
8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.
( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.
( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.
( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.
( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️
( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने
( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने
( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ?
( अ ) कृष्णा
( ब ) सावित्री
( क ) वेण्णा
( ड ) गायत्री
( इ ) कोयना
( 1 ) अ , इ
( 2 ) अ , क , इ
( 3 ) अ , ब , ड , इ
( 4 ) वरीलपैकी सर्व✔️
10) जोड्या जुळवा.
अभयारण्ये जिल्हा
( अ ) तुंगारेश्वर ( i ) यवतमाळ
( ब ) टिपेश्वर ( ii ) रायगड
( क ) नरनाळा ( iii ) पालघर
( ड ) कर्नाळा ( iv ) अकोला
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) i iii ii iv
( 2 ) iii i ii iv
( 3 ) iii i iv ii✔️
( 4 ) iv iii i ii
1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️
( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.
( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,
( 4 ) सर्व विधाने बरोबर
2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.
( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️
( 2 ) आयएमएफ
( 3 ) वर्ल्ड बँक
( 4 ) संयुक्त राष्ट्र
3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.
( 1 ) आयएमएफ✔️
( 2 ) यूएन
( 3 ) वर्ल्ड बैंक
( 4 ) डब्ल्यूईएफ
4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.
( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही✔️
( 4 ) यापैकी नाही.
5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह
( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.
( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.
( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
( 1 ) अ , ब
( 2 ) ब , क
( 3 ) अ , ब , क
( 4 ) वरीलपैकी सर्व✔️
6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.
( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.
( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब ✔️
( 3 ) अ , ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही.
7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.
( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,
( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही✔️
8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.
( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.
( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही ✔️
( 4 ) यापैकी नाही.
9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.
( अ ) कर कमी झाले.
( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.
( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.
( 1 ) अ , ब
( 2 ) ब , क
( 3 ) अ , क
( 4 ) अ , ब , क ✔️
10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?
( 1 ) 15 एप्रिल 1993
( 2 ) 15 जुलै 1993
( 3 ) 15 एप्रिल 1994✔️
( 4 ) 15 जुलै 1994
🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.
१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण ✔️✔️
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण
_____________________________
🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन
_____________________________
🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
१)छोटा नागपूर
२)अरवली ✔️✔️
३) मालवा
४) विध्य
_____________________________
🟢 खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस ✔️✔️
_____________________________
🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे ✔️✔️
_____________________________
🟣 रक्तगटाचा शोध कोणी लावला
१) लॅडस्टयनर ✔️✔️
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे
_____________________________
⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी ✔️✔️
४) लोखंड
_____________________________
🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक याऺना म्हटले आहे.
१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✔️✔️
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी
_____________________________
🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन ✔️✔️
_____________________________
🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४ ✔️✔️
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही
1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ?
( 1 ) अमायलेज
( 2 ) ट्रिप्सिन ✔️
( 3 ) लायपेज पेप्सीन
( 4 ) पेप्सीन
2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.
( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.
( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️
3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ?
( 1 ) लॅक्टिक अॅसिड
( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️
( 3 ) फॉर्मिक अॅसिड
( 4 ) इथेनॉल
4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ?
( 1 ) ग्लुकोज
( 2 ) फ्रुक्टोज
( 3 ) सुक्रोज ✔️
( 4 ) सेल्युलोज
5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?
( 1 ) 10000
( 2 ) 97000✔️
( 3 ) 98500
( 4 ) 98000
6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.
( 1 ) हरितलवक
( 2 ) तंतूकणिका✔️
( 3 ) रायबोझोम्स
( 4 ) लयकारिका
7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ?
( 1 ) कंठग्रंथी ✔️
( 2 ) पियूषिका ग्रंथी
( 3 ) लाळग्रंथी
( 4 ) यकृत
8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ?
( 1 ) पाने
( 2 ) हिरवी खोडे
( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये
( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️
9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.
( 1 ) फायटिन
( 2 ) टँनिन
( 3 ) ऑक्सिटोसिन
( 4 ) कँरोटीन ✔️
10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ?
( 1 ) डॉल्फीन ✔️
( 2 ) उडणारा मासा
( 3 ) शार्क
( 4 ) कासव
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच
1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.
ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.
क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
पर्याय-
1 ) अ आणि ब 2) ब आणि क
3 ) अ आणि क 4) ब आणि ड
Ans:-1
2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
पर्याय -
1 ) सप्टेंबर 2 ) डिसेंम्बर
3 ) जून 4 ) मार्च
Ans:-3
3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
पर्याय -
1 ) अटलांटिक 2 ) पॅसिफिक
3 ) हिंदी 4 ) आर्क्टिक
Ans:-1
4 ) द्वीपगिरी काय आहे ?
पर्याय -
1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .
Ans:-1
5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं.
पर्याय -
1 )सकाळी 11 ते 12
2 ) दुपारी 12 ते 1
3 ) दुपारी 1 ते 2
4 ) दुपारी 2 ते 3
Ans:-4
6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?
अ) NOW ऑफ NEVER
ब)BROKEN WINGS
क)THE WAY OUT
ड)NOTA
Ans:-1
7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?
अ)जगन्नाथ मिश्रा
ब)अमीर अली
क)गफार खान
ड)नारायण पंडित
Ans:-1
8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
अ)मिंटो 2रा
ब)कर्झन
क)माउंटबॅटन
ड)वेव्हल
Ans:-3
9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?
अ)तात्या टोपेे
ब)भगतसिँग
क)अनंत कान्हेरे
ड)नोटा
Ans:-1
१०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?
अ)स.सेन
ब)अशोक मेहता
क)T. R. होल्म्स
ड)OTRAM
Ans:-1
प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:
अ) महानदी ब) गोदावरी
क) कृष्णा ड) नर्मदा
1) अ,ब,क,ड 2) ब,अ,ड,क
3) ब,क,ड,अ💐💐 4) क,ब,ड,अ
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?
1) दामोदर
2)ब्रम्हपत्रा
3) गंगा💐💐
4) पदमा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.
*नदी* *धरण*
अ) अरुणावती 1) पूरमेपाडा
ब) बोरी 2) बोरकुंड
क) कान 3) करवंद
ड) कनोली 4) मलनगांव
1) 3,1,2,4
2) 3,1,4,2💐💐
3) 1,3,2,4
4) 4,2,1,3
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
1) वृंदावन
2) राजमुंद्रि
3) सुंदरबन 💐💐
4) मच्छ्लिपट्टन
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
1) मध्य दिल्ली
2) माहे💐💐
3) लक्षद्वीप
4) यानम
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.
1) सात 💐💐
2) आठ
3) सहा
4) नऊ
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी किती आहे?
1) 3214 कि.मी 💐💐
2) 3014 कि.मी
3) 2933 कि.मी
4) 3312 कि.मी
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.
1) अरवली 💐💐
2) सह्याद्री
3) हिमालय
4) निलगिरि
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?
1) वाऱ्याचे खणन कार्य💐💐
2) वारयाच्य भरण कार्य
3) नदिचे खणण कार्य
4)नदीचे खणण कार्य
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
1) तपांबर 💐💐
2) तपस्तब्धी
3) दलांबर
4) स्तितांबर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.
1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे
2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐
3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे
4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.
1) काळी कपसाची मृदा
2) तांबडी मृदा
3) गाळाची मृदा💐💐
4) जांभी मृदा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?
1) आंध्रप्रदेश
2) महाराष्ट्र 💐💐
3) बिहार
4) उत्तर प्रदेश
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख राज्य आहे?
1) झारखंड 💐💐
2) मध्य प्रदेश
3) छत्तीसगढ़
4) गुजरात
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 15) ही भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.
1) भिल्ल
2) संथल
3) अंदमानी 💐💐
4) नागा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?
1) भुवनेश्वर
2) हजिपुर
3) गुहाटी
4) गोरखपुर💐💐
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.
*स्थलांतरीत शेती* *देश*
अ) रोका 1)मलेशिया
ब) लदांग 2) ब्राझिल
क) चेना 3) झैरे
ड) मसोले 4) श्रीलंका
1) 2,1,4,3💐💐
2) 1,2,3,4
3) 3,2,1,4
4) 4,3,2,1
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?
1) हिस्सर 💐💐
2) पुणे
3) रहुरी
4) दपोली
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.
1) लोकसंख्या
2) साधनसंपत्ती
3) जागतिक उबदारपणा 💐💐
4) प्रदूषण
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?
1) 82° 30' पश्चिम
2) 28° 30' पुर्व
3) 82°30' पुर्व💐💐
4) 28°30'पश्चिम
मातीचे प्रकार व स्थान
गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.
काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.
तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.
वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.
गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.
पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे ? महाराष्ट्राविषयी माहिती
महाराष्ट्राविषयी माहिती
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
1) गोंडवाना श्रेणीचे खडक - यवतमाळ , गडचिरोली
◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर
◾️ आर्कियन श्रेणीचे खडक - सावंतवाडी, वेंगुर्ला
◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा, गोंदिया
2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे - गरम पाण्याचे झरे
3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना - 1 नोव्हेंबर 1956
4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या - दरेकसा
5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग
6) मोमिनाबाद - आंबेजोगाई
7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या
◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या
◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या
◾️ धुळे - गाळणा डोंगर
8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त - पश्चिमेकडील
9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे
10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा
11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा - नांदेड आणि यवतमाळ
12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती - भ्रूश्यमूलक उद्रेक
13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर
14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य - 6 ( गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली
◾️ केंद्रशासित प्रदेश - 1
15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट
16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग
17) मांजरा पठार - मराठवाडा
18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km
19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा
20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सराव प्रश्न
1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे
2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ
3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात
4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री
5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩
6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_
ज) ग्वाल्हेर_📚✍🏻
ग) इंदौर
ता) दिल्ली
प) या पैकी नाही
7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर
8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1)धुळे -गाळणा डोंगर
2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4)हिंगोली -हिंगोली डोंगर
1)सर्वच बरोबर ✅✅
2)1, 2बरोबर
3)3, 4बरोबर
4)सर्वच चूक
9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
(1) महाराष्ट्र ✌️🚩
(2) तामिळनाडु
(3) आंध्रप्रदेश
(4) पश्चिमप्रदेश
10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा
11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश
12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र
13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई
14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड
15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩
नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर पक्षी
भारतीय नद्या(INDIAN RIVERS)
1 सिन्धु नदी :-
•लांबी: (2,880km)
• उगम: मानसरोवर झील के निकट
• उप नदी:(तिब्बत) सतलज, बियास,
झेलम, चिनाब,
रावी, शिंगार,
गिलगित, श्योक (जम्मू और कश्मीर, लेह)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
2 झेलम नदी
•लांबी: 720km
•उगम : शेषनाग झील,
जम्मू-कश्मीर
•सहायक नदी: किशन गंगा, पुँछ लिदार,करेवाल,
सिंध जम्मू-कश्मीर,
कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
3 चिनाब नदी
•लांबी: 1,180km
•उगम : बारालाचा दर्रे के निकट
•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
4 रावी नदी
•लांबी: 725 km
•उगम स्थळ:रोहतांग दर्रा,
कांगड़ा
•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
5 सतलज नदी
•लम्बाई: 1440 (1050km भारत)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल
•सहायक नदी : व्यास, स्पिती,
बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
6 व्यास (बियास)नदी
•लांबी: 470
•उगम: रोहतांग दर्रा
•सहायक नदी:तीर्थन, पार्वती,
हुरला
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
7 गंगा नदी
•लांबी :2,525 km
•उगम: गंगोत्री के निकट गोमुख से
• उप नदी: यमुना, रामगंगा,
गोमती,
बागमती, गंडक,
कोसी,सोन,
अलकनंदा,
भागीरथी,
पिण्डार,
मंदाकिनी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
8 यमुना नदी
•लांबी: 1375km
•उगम: यमुनोत्री ग्लेशियर
•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,
टोंस, गिरी,
काली, सिंध,
आसन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
9 रामगंगा नदी
•लांबी: 690km
•उगम:नैनीताल के निकट एक हिमनदी से
• सहायक नदी:खोन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
10 घाघरा नदी
•लम्बाई: 1,080 km
•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)
• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,
कुवाना, राप्ती,
चौकिया
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*11 गंडक नदी*
•लम्बाई: 425km
•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,
त्रिशूल, गंगा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*12 कोसी नदी*
•लम्बाई: 730km
•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी
(गोंसाईधाम)
•सहायक नदी: इन्द्रावती,
तामुर, अरुण,
कोसी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*13 चम्बल नदी*
•लम्बाई: 960 km
•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से
•सहायक नदी :काली सिंध,
सिप्ता,
पार्वती, बनास
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*14 बेतवा नदी*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*15 सोन नदी*
•लम्बाई: 770 km
•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से
•सहायक नदी:रिहन्द, कुनहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*16 दामोदर नदी*
•लम्बाई: 600km
•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व
•सहायक नदी:कोनार,
जामुनिया,
बराकर झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*17 ब्रह्मपुत्र नदी*
•लम्बाई: 2,880km
•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)
•सहायक नदी: घनसिरी,
कपिली,
सुवनसिती,
मानस, लोहित,
नोवा, पद्मा,
दिहांग अरुणाचल प्रदेश, असम
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*18 महानदी*
•लम्बाई: 890km
•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर
•सहायक नदी: सियोनाथ,
हसदेव, उंग, ईब,
ब्राह्मणी,
वैतरणी मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*19 वैतरणी नदी*
• लम्बाई: 333km
•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*20 स्वर्ण रेखा*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,
झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*21 गोदावरी नदी*
•लम्बाई: 1,465km
•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से
•सहायक नदी:प्राणहिता,
पेनगंगा, वर्धा,
वेनगंगा,
इन्द्रावती,
मांजरा, पूर्णा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*22 कृष्णा नदी*
•लम्बाई: 1,290km
•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट
•सहायक नदी: कोयना, यरला,
वर्णा, पंचगंगा,
दूधगंगा,
घाटप्रभा,
मालप्रभा,
भीमा, तुंगप्रभा,
मूसी महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*23 कावेरी नदी*
•लम्बाई: 760km
•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी
•सहायक नदी:हेमावती,
लोकपावना,
शिमला, भवानी,
अमरावती,
स्वर्णवती कर्नाटक,
तमिलनाडु
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*24 नर्मदा नदी*
•लम्बाई: 1,312km
•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी
•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,
दूधी, बर्ना मध्य प्रदेश,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*25 ताप्ती नदी*
•लम्बाई: 724km
•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)
•सहायक नदी: पूरणा, बेतूल,
गंजल, गोमई मध्य प्रदेश,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*26 साबरमती*
•लम्बाई: 716km
•उद्गम स्थल: जयसमंद झील
(उदयपुर)
•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*27 लूनी नदी*
•उद्गम स्थल: नाग पहाड़
•सहायक नदी:सुकड़ी, जनाई,
बांडी राजस्थान,
गुजरात,
मिरूडी,
General knowlege
बियास
०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम
०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश
०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद
०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची
०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव
०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप
०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.
०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार
१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश
११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर
१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग
१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण
१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite
१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद
१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी
१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम
१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर
१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता
२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान
२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा
२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर
२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
१) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?
👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर
२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद
३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?
👉🏿 उत्तर ------------- गोंदिया
४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.
👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी
५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
👉🏿उत्तर ------------- गोंदिया
६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.
👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट
▶️
७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.
👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री
८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.
👉🏿 उत्तर ------------- मुंबई
९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी
१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली
११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- वर्धा.
१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?
👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.
१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?
👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात
१५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?
👉🏿 उत्तर ------------ नाशिक
१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.
१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿 उत्तर ------------- रायगड
१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.
👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)
१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.
👉🏿 उत्तर -------------- भीमा
२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
👉🏿 उत्तर ------------- गोदावरी
२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?
👉🏿 उत्तर ----------- प्रवरा
२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ?
👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी
२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿 उत्तर - बुलढाणा
२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
👉🏿 औरंगाबाद
विज्ञान प्रश्नसंच
🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
१) कोरनिआ
२) इरीस✅
३) प्युपील
४) रेटीना
🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?
१) आंतर परावर्तन
२) सस्पंदन
३) निनाद✅✅
४) स्पंदन
🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) रक्त गोठलेले असणे
२) रक्त थंड असणे
३) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅
४) शरीराचे तापमान स्थिर असते.
🌸१ ग्रॅम हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.
१) १.३६
२) १.३४✅✅
३) १.३८
४) १.३३
🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.
१) शाकीय
३) लैंगिक
२) शाकीय आणि लैंगिक ✅✅
४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही
🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
१) जगदीश चंद्र बोस
२) कॕमिलो गोल्गी
३) रॉबर्ट हुक✅✅
४) रॉबर्ट ब्राऊन
🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??
१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची
२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅
३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन
४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची
🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा.....होय.
१) ॲस्ट्रोनॉट
२) मार्स अॉर्बिटर मिशन
३) ॲस्ट्रोसॕट✅✅
४) यापैकी नाही
🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?
१) मँग्नीज अॉक्साइड
२) रेनी निकेल ✅✅
३) कोबाल्ट
४) झिंक
🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?
१) टंगस्टन
२) ब्रान्झ
३) नायक्रोम✅✅
४) अॉरगान
उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*
💚 बयुटिरिक
💜 लक्टरीक
❤️ फोर्मिक
💛 *सायट्रिक ☑️*
उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?
💚 - कादारनाथ
💜 - हेल आयलंड रेड
❤️ - ब्रम्हा
💛 - *लेगहॉर्न ☑️*
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?
💚 - गवताळ कुरणे
💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️
❤️ - पानझडी वृक्षांची वने
💛 - उंच वृक्षांची वने
इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?
💚 - होमर ☑️
💜 - सेक्रेटिस
❤️ - पिंडार
💛 - सॉफिकलीस
आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?
💚 - 26 ☑️
💜 - 59
❤️ - 49
💛 - 29
न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?
💚 - जेम्स चॅडविक ☑️
💜 - न्यूटन
❤️ - रुदरफोर्ड
💛 - जे जे थॉमसन
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?
💚 - काळी ☑️
💜 - करडी
❤️ - वालुकामय
💛 - लाल
सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?
💚 - *बल्बन ☑️*
💜 - राजिया सुलतान
❤️ - अल्लाउद्दीन खिलजी
💛 - यापैकी नाही
NTPC ची स्थापना केव्हा झाली?
💚 - 1973
💜 - *1975 ☑️*
❤️ - 1982
💛 - 1966
पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?
💚 - उपसूर्य
💜 - अपसूर्य ☑️
❤️ - भ्रमणसूर्य
💛 - बहिर्यसूर्य
..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?
💚 - बी12 ☑️
💜 - बी 8
❤️ - बी3
💛 - बी7
बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?
💚 - दुरदृष्टीता ☑️
💜 - लंबदृष्टीता
❤️ - निकटदृष्टीता
💛 - यापैकी नाही
बालकवी कोणाला म्हणतात?
💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️
💜 - गोविंद करंदीकर
❤️ - प्रल्हाद केशव अत्रे
💛 - यापैकी नाही
झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?
💚 - सयाजीराव
💜 - दामोदर ☑️
❤️ - यशवंतराव
💛 - धोंडोपंत
उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
💚 - वैतरणा
💜 - कुंबी
❤️ - तेरणा ☑️
💛 - भोगावती
सेस्मोग्राफ हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?
💚 - क्षारमापक
💜 - वक्रातामापाक
❤️ - भूकंपनोद मापक ☑️
💛 - यापैकी नाही
सलवा जुडूम हे काय आहे?
💚 - नक्षलवादी संघटना
💜 - राजनैतिक पक्ष
❤️ - NGO
💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️
मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
💚 - मिशी काढून टाकणे
💜 - मिशी कातरने
❤️ - मिशी वाढविणे
💛 - बेअब्रू करणे ☑️
ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?
💚 - स्थायु
💜 - द्रव
❤️ - वायू
💛 - निर्वात जागा ☑️
चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?
💚 - सोलापूर
💜 - पुणे
❤️ - कोल्हापूर ☑️
💛 - मुंबई
mpsc प्रश्नसंच
बॉक्साईट हे काय आहे?
🔴धातू✅✅✅✅
⚫️अधातू
🔵ऊर्जा
⚪️खनिज
जिप्सम कोणत्या खडकात सापडते?
🔴अग्निजन्य
⚫️सतरित
🔵रपांतरित✅✅✅✅
⚪️पढीलपैकी सर्व
सागरी मीठ उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
🔴महाराष्ट्र
⚫️कर्नाटक
🔵गजरात✅✅✅✅
⚪️प.बंगाल
ओखा बंदर कोणत्या राज्यात आहे.
🔴महाराष्ट्र
⚫️सौराष्ट्र
🔵गोवा
⚪️गजरात✅✅✅
नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात कोणत्या देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
🔴जपान
⚫️चीन✅✅✅
🔵इग्लंड
⚪️रशिया
कोणते पिक भारतातील बहुसंय लोकांचे प्रमुख अन्न आहे.
🔴तांदूळ✅✅✅
⚫️गहू
🔵मासे
⚪️मांस
शेेळयांना कोणते हवामान चांगले मानवते.
🔴उष्ण व कोरडे✅✅✅
⚫️थड
🔵उष्ण व दमट
⚪️पढीलपैकी कोणतेच नाही
पुरूषांच्या तुलनेने सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
🔴हरियाना✅✅✅
⚫️राजस्थान
🔵बिहार
⚪️आसाम
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतची पर्वतरांग कोणती आहे?
🔴विध्यं
⚫️सातपुडा✅✅✅
🔵अरवली
⚪️अजंठा
कुटु्ब नियोजन कार्यक्रमाची सुरूवात आशियातील पहिला देश कोणता आहे?
🔴भतान
⚫️पाकिस्तान
🔵चीन
⚪️भारत✅✅✅
बोंड अळी ही कीड कोणत्या पिकावर पडते?
🔴कापूस✅✅✅
⚫️भईमूग
🔵दराक्ष
⚪️सर्यफुल
सगळयात छोटा दिवस कोणता?
🔴२५ डिसेंबर
⚫️२२ डिसेंबर✅✅✅
🔵१५ जून
⚪️२२ जून
समान पर्जन्यमान असणार्या स्थळांना जोडणार्या रेषेस काय म्हणतात?
🔴आयसोबार
⚫️आयसोहाईट✅✅✅
🔵कोन्टूर
⚪️आयसोव्हेल
महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती?
🔴गोदावरी
⚫️तापी✅✅✅
🔵कष्णा
⚪️वनगंगा
पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे?
🔴अरवली
⚫️सातपुडा✅✅
🔵विंध्य
⚪️सह्याद्री
ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे? (ASST MAINS २०११)
🔴नोकिया
⚫️सोनी
🔵एल जी
⚪️इरीक्सन✅✅✅
'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात? (STI 2011)
🔴टर्मिनल
⚫️पियर टू पियर✅✅✅✅
🔵कलायंट/सर्व्हर
⚪️एन आय सी
समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. (राज्यसेवा मुख्य २०१६)
🔴जाळे
⚫️बस✅✅✅
🔵हद्दीतील
⚪️गठोडे
माहिती अधिकार अधिनियमाची एकुण _कलमे आहे (ASST 2011)
🔴२९
⚫️३०
🔵३१✅✅✅
⚪️३२
माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासुन मागील __वर्षापुर्वीची माहिती देण्यात येईल (Asst 2011)
🔴३५
⚫️३०
🔵२५
⚪️२०✅✅✅
_हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहीले मुख्य माहिती आयुक्त होते.(PSI 2013)
🔴शरी रंगनाथ मिश्रा
⚫️शरी वजाहत हबीबुल्ला✅✅✅
🔵शरी सत्यानंद मिश्रा
⚪️शरी शैलेश गांधी
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे (PSI 2015)
🔴19(1)अ✅✅✅
⚫️19(१)ब
🔵१९(१)क
⚪️१९(१)ड
राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती _करतात.(Asst 2015)
🔴राष्ट्रपती
⚫️पतप्रधान
🔵राज्यपाल✅✅✅
⚪️मख्यमंत्री
माहितीचा अधिकार आॅनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?(STI2015)
🔴गजरात
⚫️पश्चिम बंगाल
🔵आध्रप्रदेश
⚪️यापैकी नाही✅✅✅
माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?(Asst 2012)
🔴इग्लंड
⚫️चायना
🔵सवीडन✅✅✅
⚪️फरान्स
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहलेली आहे?
🔴सरस्वती
⚫️कमला✅✅✅✅
🔵रनरागीनी
⚪️भारतमाता
छत्रपती शाहू महाराजांचे राज्य कोणत्या प्रकारचे होते?
🔴लोक कल्याणकारी✅✅✅
⚫️लोकशाहीवादी
🔵हकूमशाही
⚪️साम्यवादी
१९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
🔴महर्षि धों. के. कर्वे✅✅✅
⚫️पजाबराव देशमुख
🔵कर्मवीर पाटील
⚪️नया. म.गो. रानडे
गो.ग. आगरकरांचा जन्म कोठे झाला?
🔴टभू✅✅✅
⚫️कोल्हापूर
🔵सोलापूर
⚪️पणे
मुंबई येथे सिध्दार्थ कॉलेज कुणी सुरू केले?
🔴महर्षि कर्वे
⚫️महात्मा फुले
🔵लोकमान्य टिळक
⚪️डॉ. बी. आर. आंबेडकर✅✅✅
लखनौ करारावर कोणी स्वाक्षर्या केल्या?
🔴गोखले व जिना
⚫️टिळक व जिना✅✅✅
🔵टिळक व शौकत अली
⚪️गांधीजी व अॅनी बेझंट
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
🔴फलेकर
⚫️कटगुणकर
🔵माळी
⚪️गोर्हे✅✅✅
१९ व्या शतकातील हिंदूस्थानातील आद्य सुधारक कोण?
🔴राजा राममोहन रॉय✅✅✅
⚫️गोपाळ हरि देशमुख
🔵महात्मा फुले
⚪️बाळशास्त्री जांभेकर
कोणी जॅक्सन याचा वध केला.
🔴अनंत कान्हेरे✅✅✅
⚫️दामोदर चाफेकर
🔵वासुदेव फडके
⚪️बारीद्रं कुमार घोष
औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने जिंजीला वेढा घातला?
🔴शाहिस्तेखान
⚫️झल्फीकारखान✅✅✅
🔵अफझलखान
⚪️जयसिंग
दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? (STI मुख्य २०१२)
🔴८६✅✅✅✅
⚫️८१
🔵५३
⚪️३५
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे? (PSI २०१२)
🔴भरूप्रक्षोप
⚫️सचयन
🔵भकंप
⚪️भरुंशमूलक उद्रेक ✅✅✅
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये _चे स्थान आहे (Asst 2011)
🔴महाड
⚫️वाई✅✅✅
🔵महाबळेश्वर
⚪️नाशिक
कोकणचे हवामान __ आहे (STIमुख्य २०११)
🔴कोरडे
⚫️विषम
🔵सम✅✅✅✅
⚪️थड
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? (STI2011)
🔴इद्रावती
⚫️परवरा
🔵दधना
⚪️इद्रायणी ✅✅✅
महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र _या विभागात आहे (STIमुख्य २०११)
🔴विदर्भ
⚫️कोकण
🔵मराठवाडा✅✅✅✅
⚪️नाशिक
महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते (STIमुख्य २०११)
🔴अकलेश्वर
⚫️बॉम्बे हाय ✅✅✅✅
🔵दिग्बोई
⚪️विशाखापट्टणम
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजससंपत्ति विपुल आहे (PSI२०१२)
🔴पणे
⚫️चद्रपूर ✅✅✅
🔵बीड
⚪️सोलापूर
खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीची संबंधित नाही (ASS 2012)
🔴खादर
⚫️भाबर
🔵रगुर✅✅✅
⚪️भांगर
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार __आहे (PSI २०१२)
🔴कमी आहे ✅✅✅
⚫️जास्त आहे
🔵वगळा आहे
⚪️तवढाच आहे
प्रश्न मंजुषा
1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.
A. 1/2 सदस्य संख्या
B. 1/3 सदस्य संख्या✅
C. 1/4 सदस्य संख्या
D. 1/10 सदस्य संख्या.
________________________
2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?
A. 30 दिवस
B. 60 दिवस
C. 90 दिवस✅
D. वरीलपैकी काहीही नाही.
________________________
3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?
A. राज्य शासन
B. स्थायी समिती✅
C. जिल्हा परिषद
D. मुख्य कार्यकारी अधिकारी.
________________________
4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.
A. सहाय्यक अधिकारी
B. सल्लागार समिती
C. कक्ष अधिकारी✅
D. मुख्य अधिकारी.
________________________
5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?
A. सरपंच
B. गट विकास अधिकारी
C. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. वरील सर्वांना.✅
________________________
6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?
A. डॉ. बी.आर, आंबेडकर
B. वल्लभभाई पटेल✅
C. जवाहरलाल नेहरू
D. डॉ. राजेंद्र प्रसाद.
________________________
7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.
(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.
(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.
(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.
सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
A. (a) आणि (b)
B. (b), (c) आणि (d)
C. (a), (c) आणि (d)
D. (a), (b), (c) आणि (d). ✅
________________________
8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?
(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.
(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.
(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.
(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b), (c)
B. (b), (c), (d)
C. (a), (c), (d)
D. (a), (b), (c), (d). ✅
________________________
9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.
A. संसद ठराव करून
B. संसद कायदा तयार करून✅
C. राष्ट्रपती आदेश पारित करून
D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.
________________________
10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते.
A. वित्त विधेयक
B. विनियोजन अधिनियम ✅
C. वित्तीय अधिनियम
D. संचित निधी अधिनियम.
१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅
२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?
१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर
३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅
४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०
५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक
६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व
७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅
८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅
९) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅
१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद
११) धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६
१२) तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅
१३) खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा
१४) गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅
१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?
👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.
१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?
Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.
भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती
१) तापी नदी :--
-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो.
--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते.
--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे.
-------------------------------------------------
(२) गोदावरी नदी :--
-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब
अशी नदी आहे.
--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
--ही नदी महाराष्ट्र
आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व
बंगालच्या उपसागरास मिळते.
--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
---------------------------------------------------
(३)कृष्णा नदी :--
-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे
उगम पावते.
--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते.
--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत.
-------------------------------------------------
(४) गंगा नदी :--
-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची
नदी आहे.
--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो.
--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
---------------------------------------------------
(५) सिंधू नदी :--
-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू
नदीच्या काठीच झाला.
--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.
पठाराची स्थानिक नावे:
खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.
Latest post
मानवी शरीराशी संबंधित
प्रश्न : लाल रक्तपेशी कशात तयार होतात ? 👉 उत्तर - अस्थिमज्जेत प्रश्न : लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे ? 👉 उत्तर- 120 दिवस प्रश्न : पांढऱ्य...
-
🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी. 🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा. 🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या...
-
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? → न्यूरॉन...
-
१. अर्थशास्त्राचे लेखक कोण आहेत? 👉 चाणक्य २. अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत? 👉 पाणिनी ३. इंडिकाचे लेखक कोण आहेत? 👉 मेगास्थेनिस 4. मेघदूत, ...