Wednesday 13 October 2021

ठगांचा बंदोबस्त



👉 ठग हे कालीमातेचे उपासक होते.

लुटीचा व्यवसाय व गंगा नदीत नावाडी म्हणून काम करत असे.


👉 विजयादशमीच्या मूहुर्तावर ठग व्यवसायासाठी घरातून बाहेर पडत होते.

नवीन व्यक्तीला टोळीत समाविष्ट करताना एक विधी केला जाई. देवीची प्रार्थना केली जाई.


👉 उजव्या हातावर रुमाल आणि धंद्याची खूण म्हणून कुर्‍हाड ठेवण्यास येई. प्रवासाला ज्या ठिकाणी ठार मारत त्या ठिकाणास भीळ म्हणत भीळ जवळ आले कह भरोरी रुमाल टाकून खून करणारे प्रवाशंच्या मागे उभे राहात. जयकाली तमाकू लाव असे म्हणत त्यास ठार मारत. त्याचे प्रेत फुगुन वर येऊ नये म्हणून त्याच्या पोटात खुेटी मारत व पुरत असत.

या ठगांनी माळवा, मध्य प्रदेश, गंगा नदी, हैद्राबाद येथे धुमाकुळ घातला होता.


👉 रलॉड बेटिंकने हैद्राबादचा निजाम अयोध्येचा वजीर यांची मदत घेऊन कर्नल स्लीमन यांची ठगाच्य बंदोबस्तासाठी नियुक्ती केली.


👉 तयाने 3200 ठग पकडले. 1500 ना फाशी दिली. काहींना पुनर्वसन करण्यासाठी जबलपुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन केली. 


महाराष्ट्रातील लघुउद्योग



👉 गाव -लघुउद्योग


👉 सोलापूर -चादरी


👉 नागपूर -सूती व रेशमी साड्या


👉 यवले (नाशिक) -पीतांबर व पैठण्या 


👉 इचलकरंजी -साड्या व लुगडी


👉 अहमदनगर -सुती व रेशमी साड्या


👉 भिवंडी -हातमाग उद्योग 


👉 एकोडी (भंडारा) -कोशा रेशीम


👉 सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -लाकडी खेळणी 


👉 पठण (औरंगाबाद) -पैठण्या व हिमरूशाली


👉 साबळी व नागभीड (चंद्रपूर) -रेशिम कापड 


👉 वसई(ठाणे) -सुकेळी 


👉 मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) -हातमाग उद्योग


👉 गोंदिया, सिन्नर, कामठी -बीडया तयार करणे 


विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात



👉 पहिले वर्तमान पत्र द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिकी ,  29 जाने. 1780)


👉 पहिली टपाल कचेरी कोलकत्ता (1727)


👉 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 


👉 पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)


👉 पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)


👉 पहिले राष्ट्रीय उद्यान जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)


👉 पहिले रेल्वेस्थानक बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)


👉 पहिली भुयारी रेल्वे मेट्रो रेल्वे दिल्ली


👉 पहिले व्यापारी विमानोड्डापण कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)


👉 पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)


👉 पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई (1903)


👉 पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)


👉 पहिला बोलपट आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)


👉 पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा


👉 पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग (1898)


👉 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई (1901, आसाम)


👉 पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी, प.बंगाल


👉 पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (1959)


👉 पहिली अनुभट्टी अप्सरा, तारापूर (1956)


👉 पहिले अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम


👉 पहिले विद्यापीठ कोलकत्ता (1957)


👉 पहिला स्कायबस प्रकल्प मडगाव, गोवा


👉 पहिले रासायनिक बंदर दाहेज, गुजरात


👉 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता


👉 पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881)


👉 भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट



इतिहासातील महत्वाच्या घटना :



👉 कर घटनेचे नाव वर्ष विशेष


👉 1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज


👉 2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा


👉 3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे


👉 4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


👉 5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे


👉 6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


👉 7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


👉 8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


👉 9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)


👉 10. रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.


👉 11. सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग


👉 12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


👉 13. रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी


👉 14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी


👉 15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा


👉 16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी


👉 17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता


👉 18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती


👉 19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला


👉 20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


👉 21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी


👉 22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


👉 23. शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>


👉 24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला


👉 25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर


👉 26. उमाजी नाईकांना फाशी 1832 


 

👉 27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


👉 28. मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत


👉 29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


👉 30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


👉 31. गोंड जमातीचा उठाव - ओडिशा


👉 32. संथाळांचा उठाव - बिहार


👉 33. रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


👉 34. गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर


👉 35. कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र


👉 36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह


👉 37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे


👉 38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन


👉 39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग


👉 40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन


👉 41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन 


घाट (खिंड)

  घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.


👉 सह्याद्रीतील प्रमुख घाट


👉 घाट लांबी जोडलेली शहरे


👉 थळघाट (कसारा) ७ नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)


👉 बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)


👉 आबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर


👉 फोंडाघाट ९ कोल्हापूर-गोवा


👉 आबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव


👉 खबाटकी (खंडाळा)  पुणे-सातारा-बंगलोर


👉 कभार्ली घाट  चिपळूण (रत्नागिरी)-कराड


👉 वरंधा घाट ६ भोर-महाड


👉 दिवा घाट  पुणे-सासवड मार्गे बारामती


👉 माळ्शेज घाट  आळेफाटा (पुणे)-कल्याण


👉 नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई


👉 पारघाट १० सातारा-रत्नागिरी


👉 रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर


👉 पसरणी घाट  वाई-महाबळेश्वर


👉 चदनपूरी घाट  नाशिक-पुणे

आंबेनळी  महाबळेश्वर-पोलादपूर

ताम्हणी  रायगड-पुणे 

महाराष्‍ट्राचा-नदी प्रणाली


नदी प्रणाली


 


👉 महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.


👉 १) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.


👉 अ) तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.


 


👉 तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे


👉 ब) कोकणातील नद्या – 


 


👉 सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.

कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.


👉 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)


👉 कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)


👉 उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास


👉 मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.


👉 दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल


👉 २) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.


👉 अ) गोदावरी खोरे – गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.


👉 १) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते. 



भारतातील पहिले



१. भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?

उत्तर - आय. एन. एस. विक्रांत

२. भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक कोण होता?

उत्तर - हॉकिंस

३. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते?

उत्तर - सुकुमार सेन

४. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते?

उत्तर - नालंदा

५. भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते?

उत्तर - तारापूर, महाराष्ट्र

६. भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरु कोण होता?

उत्तर - फा-हिें

७. भारतरत्न पुरस्कार मिळविनारे पहिले परदेशी नागरिक कोण आहेत?

उत्तर - खान अब्दुल गफार खान

८. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खुले झाले होते?

उत्तर - कोलकाता, १७२७ मध्ये

९. स्वतंत्र्य भारताचे पहिले उप-पंतप्रधान कोण होते?

उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल

१०. भारतातील पहिले अंतराळ प्रवासी कोण होते?

उत्तर - संतोष जॉर्ज

११. पहिली भारतीय विमानवाहू जहाज कोणते?

उत्तर - आय. इन. एस. विक्रांत

१२. दक्षिण गोलार्थावर उतरणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - कर्नल आय. के. बजाज

१३. कार्यालयातून राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांची कोण?

उत्तर - मोरारजी देसाई

१४. बिलियर्ड्स चषक जिंकणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - विल्सन जोन्स

१५. ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - भानु अथिया

१६. कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती कोण?

उत्तर - डॉ. झाकीर हुस्सैन

१७. प्रतिष्ठित एंडरसन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय लेखक?

उत्तर - रस्किन बॉन्ड

१८. पहिले भारतीय क्षेपणास्त्र कोणते?

उत्तर - पृथ्वी

१९. पहिले भारतीय वैमानिक कोण होते?

उत्तर - जे. आर. डी. टाटा, १९२९

२०. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - आचार्य विनोबा भावे, १९५८

२१. नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - रबींद्रनाथ टागोर

२२. अर्थशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - डॉ. अमर्त्य सेन

२३. भारतातील पहिली पाणबुडी कोणती?

उत्तर - आय. एन. एस. कावेरी

२४. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - सी. राजगोपालाचारी,  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. वी. रमन १९५४

२५. स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?

उत्तर - राजकुमारी अमृत कौर

दनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान



* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो  

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे  रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो. 

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.

* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.

* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.

* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.

* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.

* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.

* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात,

* स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.


भारतीय क्षेपणास्त्रे



👉 बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा. 


👉 निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित. 


👉 पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला. 


👉 आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे) 


👉 अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


👉 पथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


👉 बराम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता. 


👉 तरिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


👉 नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. 


👉 सर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 


👉 सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे. 


👉 शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे. 


👉 धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

१२वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

👉 12 व्या योजनेच्या दृष्टीकोण पत्राचे शीर्षक जलद, शाश्वत आणि अधिक समवेशी वृद्धी.

👉 15 सप्टेंबर, 2012 रोजी नियोजन मंडळाने 12 व्या योजनेच्या मसुदयाला मान्यता दिली.


👉 परमुख वैशिष्टे :


👉 1.वाढीच्या दराचे लक्ष कमी करून 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले आहे. कृषि क्षेत्र 4% तर कारखानदारी 10% इतके लक्ष ठेवण्यात आले आहे.

👉 2.योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर असेल.

👉 3.योजनेचा आकार 47.7 लक्ष कोटी इतका असेल.

११ वी पंचवार्षिक योजना


 

👉कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012

👉 योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.

👉 घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे


👉 योजनेची उद्दिष्टे : 


👉 GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे.


👉 योजना खर्च : 2,70,000 कोटी

👉 मख्य भर : सामाजिक सेवा

👉 आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%)

👉 साध्य (7.9%)



👉 योजनेची दृष्टी :


👉 1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल.

👉 2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी

👉 3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण.

👉 4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार.

👉 5. पर्यावरणीय शाश्वतता.

👉 6. लिंगविषयक असमानतेत घट.

👉 7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ.



👉 विकास कार्यक्रम :


👉 1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

👉 2. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (2009-20)

👉 3. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (2008)

👉 4. राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (2008)

👉 5. केंद्रीय आम आदमी विमा योजना (2007-2008)

👉 6.राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (2009-10) राजस्थान


👉महिला - सामाजिक योजना :


👉 1. स्वाधार (2001-2002)

👉 2. जननी सुरक्षा योजना (2005-2006)

👉 3. उज्वला (4 डिसेंबर 2007)

👉 4. सबला (19 नोव्हेंबर 2010)

👉 5. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (2010-11)

👉 6. जननी शिशु सहयोग योजना (1 जून 2011)


👉 कषि :


👉 1. राष्ट्रीय कृषि विकास योजना (2007-08) - 25000 कोटी.

👉 2. राष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.

👉 3. मेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.

१० वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी इ.स. 2002 - इ.स. 2007

👉 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाच्या काळात ही योजना सुरू झाली. 

👉 योजनेची उद्दिष्टे 

👉 आर्थिक विकास 8 टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे. 

👉 दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 5 टक्के ने कमी करून ते 21 टक्के वर आणणे आणि 2012 पर्यंत 10 टक्के वर आणणे. 

👉 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. 

👉 साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के पर्यंत नेणे. 👉 नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत प्रतिहजार 45 तर 2012 पर्यंत 28 पर्यंत कमी करणे. त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत दोन आणि नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2007 पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र 25 टक्के पर्यंत आणि 2002 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 👉 सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि 2012 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2001-2011 या दशकांसाठीचा जननदक 16.2 टक्के इतका कमी करणे. 👉 दहाव्या योजनेत 7.6 टक्के इतका सरासरी विकासदर राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. शेती क्षेत्राचे 4 टक्के इतका विकासदर निर्धारित केले असता फक्त 1.7 टक्के इतकाच विकासदर साध्य कऱण्यात आला. 

👉 नियोजन आयोगाने दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण 2006-07 मध्ये 19.2 टक्के दर निर्धारित केले होते. परंतु राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 61 व्या फेरीतील आकडेवारीनुसार दारिद्रनिर्मूलनात फारशे यश प्राप्त करता नाही आले. 

👉 2006-07 मध्ये भारतात 29.1 अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणुक करण्यात आली, त्यापैकी 22.1 अब्ज डॉलरची गुंतवणुक थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात होती, तर उर्वरित गुंतवणुक थेट रोख बाजारात कऱण्यात आली.

७ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९८५ - इ.स. १९९०

👉 पराधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' 

👉 मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी 



👉 परकल्प : 

👉 १. इंदिरा आवास योजना-RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. 

👉 २. Million Wells Scheme 

👉 ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) 

👉 ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.


👉सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.


६ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५

👉 पराधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती 

👉 मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model 


👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Integrated Rural Development Programme (IRDP) 

👉 २. National Rural Employment Programme (NREP) 

👉 ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) 

👉 ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) 

👉 ५. नवीन २० कलमी कार्यक्रम 

👉 ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) 

👉 ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.


👉 मल्यमापन 

👉 हि योजना यशस्वी ठरली .

👉 वाढीचा दर ५% पेक्षा अधिक झाला .

५ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.

👉 पराधान्य : दारिद्र्य निर्मुलन 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.


👉 परकल्प : 


👉 १. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM) 

👉 २. Integrated Child Development Services 

👉 ३. Desert Development Programme


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला. 

👉 २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर 

👉 ३.  (१९७६)मूल्यमापन : दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये 


👉 अपयशराजकीय घटना : 

👉 २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. 

👉 २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. 

👉 मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. 

👉 मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. 

👉 १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. 

👉 जानेवारी १९८० मध्ये काँग्रेस ( आय ) ने सरकती योजना फेटाळली .

४ थी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

👉 पराधान्य : स्वावलंबन 

👉 घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ  👉 मॉडेल : Open Consistency Model खर्च : 

👉 परस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) 

👉 २. Small Farmer Development Agency (SFDA) 

👉 ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) 

👉 ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)


👉 महत्वपूर्ण घटना 


👉 १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. 

👉 २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. 

👉 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) 

👉 ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. 

👉 ६. Foreign Exchange Regulation Act-1973


👉 मल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- 


१) बांगलादेश मुक्ति युद्ध १९७१ 


३ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६

👉 पराधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)    👉 परस्तावित खर्च- ७५०० कोटी रु.,.   👉 वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Intensive Agriculture Area programme-1964-65 

👉 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला).      👉३.Food Corporation of India (१९६५) 

👉 ४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.



👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९६२ चे चीन युद्ध. 

👉 २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

👉 ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दीवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले .


२ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

👉 पराधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च : 👉 परस्तावित खर्च- ४८०० कोटी रु.,    👉 वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

👉 २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने 

👉 ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

👉 ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ 

👉 ५. नानगल व रुरकेला खत कारखाने. 👉 ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला. 


👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

👉 २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. 

👉 ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

👉 ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

👉 ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 👉 ६. कुटुंब नियोजन 

महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान


 


* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६ .

* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.

* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी 


भारत की प्रमुख नदियाँ – सामान्य ज्ञान महत्वपुर्ण प्रश्नोत्तरी




● भारत की पवित्र नदी कौन-सी है

— गंगा


● गंगा को बांग्लादेश में किस नाम से जाना जाता है

— पद्मा


● गंगा एवं ब्रह्मपुत्र की संयुक्त जलधारा किस नाम से जानी जाती है

— मेघना


● भारत की कौन-सी नदी सुंदरवन डेल्टा बनाती है

— गंगा व ब्रह्मपुत्र


● सांगपो नदी किस राज्य से होकर भारत में प्रवेश करती है

— अरुणाचल प्रदेश


● कौन-सी नदी भ्रंश दोणी से होकर बहती है

— नर्मदा


● हाल ही में केंद्र सरकार ने किस नदी को राष्ट्रीय दर्जा देने की घोषणा की है

— गंगा


● प्रायद्वीपीय भारत की सबसे बड़ी नदी कौन-सी है

— गोदावरी


● भारत में बहने के अनुसार भारत की सबसे लंबी नदी कौन-सी है

— गंगा


● कावेरी नदी कहाँ गिरती है

— बंगाल की खाड़ी में


● पंजाब के निर्माण में सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है

— सिंधु


● कौन-सी नदी पश्चिम की ओर बहती है और अरब सागर में गिरती है

— नर्मदा


● कौन-सी दो नदियों की लंबाई लगभग समान है

— सिंधु (2880 किमी) व ब्रह्मपुत्र (2900 किमी)


● कावेरी जल विवाद किन राज्यों के बीच है

कर्नाटक और तमिलनाडु


● किस नदी को वृहद् गंगा के नाम से जाना जाता है

— गोदावरी


● कौन-सी नदी अपना मार्ग बदलने के लिए प्रसिद्ध है

— कोसी


● कौन-सी नदी ‘कपिल जलधारा प्रपात’ का निर्माण करती है

— नर्मदा


● तिब्बत में मानसरोवर झील के पास से कौन-सी नदियां निकलती हैं

— सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्र


● कौन-सी मुख्य प्रायद्वीपीय नदियां डेल्टा का निर्माण नहीं करती हैं

— नमर्दा एवं ताप्ती


● कौन-सी नदी बांग्लादेश में जमुना के नाम से जानी जाती है

— ब्रह्मपुत्र


● किस नदी को दूसरी गंगा के नाम से जाना जाता है

— कावेरी नदी को


● कौन-सी नदी ‘ओड़िशा का शोक’ कही जाती है

— ब्राह्मणी


● तवा किसकी सहायक नदी है

— नर्मदा


● किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है

— कोसी


● कौन-सी नदी ‘बगाल का शोक’ कही जाती है

— दामोदर नदी


● वैन गंगा और पैन गंगा किस की सहायक नदी हैं

— गोदावरी


● इंडोब्रह्मा है एक…..

—पौराणिक नदी


● किस नदी पर सबसे लंबा सड़क पुल है

— गंगा


● कौन-सी नदी विश्व का सबसे बड़ा द्वीप ‘मजुली’ बनाती है

— ब्रह्मपुत्र


● नर्मदा नदी का अधिकांश भाग भारत के किस राज्य में बहता है

— मध्य प्रदेश


● नदियों को जोड़ने की योजना किसके शासन काल में प्रस्तातिव हुई

— राजग सरकार


● कौन-सी नदी रिफ्ट घाटी से होकर बहती है

— ताप्ती


● कौन-सी नदी पर भारत व पाकिस्तान का जल समझौता हुआ

— सिंधु


● सिंधु समझौते के अनुसार भारत सिन्धु नदी के कितने % जल का प्रयोग कर सकता है

— 20%


● प्रायद्वीपीय नदियों का उत्तर से दक्षिण की ओर क्रम क्या है

— महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी एवं वैगाई


● कौन-सी नदी भारत के केवल जम्मू-कश्मीर राज्य से होकर बहती है

— सिंधु नदी


● पंचगंगा तथा दूधगंगा किसकी सहायक नदियाँ है

— कृष्णा नदी


● दामोदर नदी कहाँ से निकलती है

— छोटा नागपुर के पठार से


● दक्षिणी भारत के पठारी प्रदेशों को कौन-सी नदी दो भागों में विभाजित करती है

— नर्मदा नदी


● शिप्रा नदी किसकी सहायक नदी है

— चंबल नदी


● भारत की कौन-सी नदी का मुहाना एवं उद्गम स्थल दोनों भारत में ही है

— दक्षिण की ओर


● किस नदी के किनारे पर प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर है

— नर्मदा नदी


● विश्व का सबसे बड़ा डेल्टा किन नदियाँ द्वारा निर्मित होता हैं

— गंगा एवं ब्रह्मपुत्र द्वारा


● किस स्थान पर भागीरथी और अलकनंदा मिलकर गंगा का निर्माण करती है

— देवप्रयाग में


● अरावली पर्वत श्रृंखला किस नदी प्रणाली से विभाजित होती है

— चंबल एवं साबरमती


● लूनी नदी कहाँ गिरती है

— कच्छ का रन


● पेन्नार की सहायक नदियाँ कौन-सी है

— पापाधनी एवं चित्रावती

आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली.

आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.

अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते.

क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल.

जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण – ऑक्टोबर 2021.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा 08 ऑक्टोबर 2021 रोजी RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली.

🔰ठळक मुद्दे...

भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग 8 व्या वेळेस मुख्य कर्ज दर म्हणजेच रेपो दर 4 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला.

2021-22 या आर्थिक वर्षासाठी स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) याचा अंदाज 9.5 टक्के आहे.मार्जिनल स्टँडिंग सुविधा दर आणि बँक दर 4.25 टक्क्यांवर कायम आहेत.
खर्च वाढल्याने येणारी महागाई सौम्य करणे हा रेपो दर कायम ठेवण्यामागचा उद्देश आहे.

🔰पहिल्या अग्रिम अंदाजानुसार, 2021-22 मध्ये खरिपाचे उत्पादन विक्रमी झाल्याने व कृषीक्षेत्रात लवचिक सुधारणा झाल्याने ग्रामीण भागात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने खालील दिल्याप्रमाणे काही महत्वाचे उपाय योजले आहेत -

ऑफलाइन पद्धतीने किरकोळ डिजिटल पेमेंट (भरणा) पद्धत लागू केली जाणार असून ऑगस्ट 2020 पासून घेतलेल्या प्रायोगिक चाचण्यांच्या यशस्वितेमुळे, ऑफलाइन डिजिटल पद्धतीने किरकोळ पेमेंट (भरणा) करण्याचा आराखडा देशभर लागू करण्यात येणार आहे. इंटरनेट सुविधा नसलेल्या दुर्गम भागातही याचा उपयोग होणार.

🔰IMPS म्हणजे तत्काळ भरणा सेवेसाठी व्यवहार-रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. देशान्तर्गत निधी हस्तान्तरण ताबडतोब व आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास करून देणाऱ्या IMPS सुविधेचे महत्त्व लक्षात घेऊन, ग्राहकांच्या सोयीसाठी हा बदल केला आहे.

भरणा सुविधा असणारी ठिकाणे नकाशावर दाखवणे-भरणा सुविधा केंद्रे कमी असणाऱ्या भागांत त्या केंद्रांच्या जिओ-टॅगिंगचा म्हणजे ती केंद्रे ऑनलाइन नकाशावर दाखवण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे पेमेंट स्वीकारणाऱ्या नव्या-जुन्या केंद्रांची ठिकाणे अचूक कळण्यास मदत होईल. ही नकाशासुविधा व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

🔰रिजर्व बँकेच्या नियामक तरतुदींमध्ये गैरव्यवहार प्रतिबंधकाचा नव्याने समावेश-वित्त-तंत्रज्ञान प्रणालीस अधिक गती देण्यासाठी, वित्तीय गैरव्यवहारांना आळा घालणारा व त्यावर उपाययोजना करणारा नवीन चौथा प्रतिबंधक समाविष्ट केला जाणार आहे. यापूर्वीच्या संकल्पनांसाठी ऑन-टॅप अप्लिकेशन सुविधा दिल्या जाणार आहेत.

वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रात सतत अभिनव विचार आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
बिगरबँक वित्तसंस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठा हा प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणूनच यापुढेही गणला जाईल.

🔰अर्थव्यवस्थेतील वंचितांना बिगरबँक वित्त संस्थांमधून मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर, शेती, सूक्ष्म; लघु व मध्यम उद्योग आणि गृहनिर्माण यासह अशा संस्थांना बँकांकडून होणारा पतपुरवठाही प्राधान्य क्षेत्र पतपुरवठा म्हणून गणला जात आहे. या सुविधेस आणखी सहा महिने म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
ग्राहकसंख्या आणि व्यवहार अधिक असणाऱ्या श्रेणींसाठी, बिगरबँक वित्तसंस्थांसाठी अंतर्गत लोकपाल योजना अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने योजना सुरू केली जाणार आहे.

🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी
.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी डी देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ पाळला..

🌇भारताच्या टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ साजरा केला. यावर्षी बँकिंग दिनाची मुख्य संकल्पना सुकन्या समृद्धी योजनेची जाहिरात करणे ही आहे.

🌇दरवर्षी 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ याच्या एका भागाच्या स्वरूपात ‘आजादी का अमृत महोत्सव’ सहीत हा दिवस पाळण्यात आला.

🌇यावर्षी, टपाल विभाग आर्थिक बाबींविषयी जनजागृती करण्यासाठी आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘वित्तीय समावेशन (FI) मेळावे आयोजित करून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. तसेच, विविध IPPB सेवांना या मेळाव्याद्वारे प्रोत्साहन दिले जाईल.

🖱भारतीय टपाल विभाग..

🌇‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे. ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

🖱टपाल विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहेत -

🌆बचत बँक खाते (बचत खाता / आवर्ती ठेव / मुदत ठेव / मासिक उत्पन्न योजना (MIS) किंवा राष्ट्रीय बचत योजना (NSC) / कृषी विकास पत्र)
सुकन्या समृद्धि खाते / PPF खाते
वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले IPPB खाते
टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा योजना
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

मुंबई आणि पुणे लोहमार्ग विशेष माहिती


सध्याचे रेल्वे मंत्री : अश्विनी वेषणव
रेल्वे राज्यमंत्री : रावसाहेब दानवे
रेल्वे चे सध्या विभाग : 18 आहे (18 वा विशाखपट्टणम)
आणि महाराष्ट्र मध्ये दोन आहे ( मध्य आणि पश्चिम )
पहिली रेलवेगाडी : १८५३ बोरीबंदर ते ठाणे ( तीन इजिन होते साहिब,सिंध,सुलतान )
भारतीय रेल्ेच् राष्ट्रीय करन : 1951
पहिला रेल्े अर्थसंकलप :1924
RPF ची स्थापना : 1984
भारतीय रेल् चे प्रकार
ब्रोडगेज: 1.676
मीटरगेज: 1.000
नारॉगेज:0.762
लाईट गेज : 0.610
रेल्वेच्या दोन रुल मधील अंतर : फिश पेलेट द्वारे
भरताची पाहिली इंजिन विरहित रेल्वे : वंदे भारत एक्स्प्रेस ( ट्रेन 18)
रेल्वे वरील सगळ्यात मोठा बोगदा : पीर पंजल
रेल्वे मार्गावरील जगातील सर्वात उंच पूल : चिनाब नदीवर आहे
पहिले मॉडेल रेल्वे स्थानक : हबीब जंग
रेल्वे विद्यापीठ : वडोदरा
रेल्वे चे ब्रीदवाक्य : स्वच्छ रेल स्वच्छ भारत
तेजस एक्स्प्रेस : मुंबई ते गोवा
सगळे महिला कर्मचारी असलेले रेल्वे स्थानक : माटुंगा

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...