Tuesday 16 November 2021

Online Test Series

MPSC सराव प्रश्न

Q 1. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते?

Ans: गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते

Q 2. खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये ताज्या पाण्याचे डॉल्फिन आहेत?

Ans: गंगा नदीमध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहेत.

Q 3. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Ans: गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे

Q 4. सिंधू नदीची एकूण लांबी किती आहे?

Ans: सिंधू नदीची एकूण लांबी  3180 किमी आहे.

Q 5. द्वीपकल्पात पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे?

Ans: नर्मदा नदी (रेवा म्हणूनही ओळखली जाते) ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम प्रवाही नदी आहे.

Q1. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans. उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 199,812,341 आहे.

Q2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. ते 342,239 किमी 2 व्यापते

Q3. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

Ans. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. सिक्कीमची एकूण लोकसंख्या 610,577 आहे.

Q4. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

Ans. जम्मू आणि काश्मीर, नव्याने गठित केंद्रशासित प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे जो 125,535 चौ. किमी व्यापतो.

Q5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

Ans. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ज्याचे क्षेत्र 3,702 चौ. किमी आहे.

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ ऑगस्ट

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६

Current affairs questions

1. ख्यातनाम इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.

अ. बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र, भारतातील लेखक, इतिहासकार आणि नाटय व्यक्तिमत्त्व होते.

ब. 2019 मध्ये पद्मविभूषण आणि 2015 मध्ये महाराष्ट्रभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

क. ते मुख्यतः त्यांच्या शिवाजी जाणता राजावरील लोकप्रिय नाटकासाठी प्रसिद्ध होते.

1. अ, ब, क
2. अ, क
3. ब, क
4. अ, ब

उत्तर-1

------------------------------------------------------------

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला-हफ्ता ग्रामीण ( PMAY-G) कोणत्या राज्यातील लाभार्थ्यांना हस्थांतरीत केला आहे?

1. आसाम
2. त्रिपुरा
3. नागालँड
4. उत्तराखंड

उत्तर- 2

------------------------------------------------------------

3. भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान स्वातंत्र्य सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले?

1.भोपाळ
2. झाशी
3. रांची
4. छिंदवाडा

उत्तर-3

------------------------------------------------------------

4. भारत सरकारने अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या संचालकांचा कार्यकाळ सध्याचा 2 वर्षांवरून किती वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी 2 अध्यादेश जारी केला आहे?

1.  4 वर्ष
2. 5 वर्ष
3. 6 वर्ष
4. 3 वर्ष

उत्तर-2

------------------------------------------------------------

5. भारतातील...... हे राज्य पायनियरिंग टेक्नोप्रेन्योरशिप मालिका स्टार्ट-उप मिशन आणि सिस्को लॉन्चपॅड एक्सिलरेटर प्रोग्राम संयुक्तपणे होस्ट करेल.

1. गुजरात
2. कर्नाटक
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर-3

------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणत्या देशातून 100 वर्षांनंतर देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात परत आली?

1. कॅनडा
2. ऑस्ट्रेलिया
3. इंग्लंड
4. अमेरिका

उत्तर-1

------------------------------------------------------------

7. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. 15 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो .

ब. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे.

क. त्यांच्या मृत्यूपूर्वी, भारताने 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला , हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जागतिक बालदिन म्हणून साजरा केला.

1. अ, ब
2. ब, क
3. अ, क
4. अ, ब, क

उत्तर-2

Correct ans-अ. 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो

------------------------------------------------------------

8. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) 12 डिसेंबरपासून 'भारत दर्शन-दक्षिण भारत यात्रा' सुरू करणार आहे.  ही यात्रा कोणत्या ठिकाणापासून सुरू होईल?

1. तिरुपती आणि गंटूर
2. तिरुपती आणि कुर्नुल
3. अमरावती आणि विजयवाडा
4. हैदराबाद आणि सिकंदराबाद

उत्तर- 4

------------------------------------------------------------

9. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -10 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.

ब. सशस्त्र दलातील अधिकारी आणि जवानांच्या शौर्याचे आणि धैर्याचे स्मरण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आहे.

क. वीर गाथा प्रकल्पाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्य कृत्ये आणि बलिदानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे .

1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. एकही नाही

उत्तर-1

Correct ans- अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -12 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.

------------------------------------------------------------

10. 15 नोव्हेंबर हा दिवस कोणत्या भारतीय राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?

1. झारखंड
2. छत्तीसगड
3. केरळ
4. गुजरात

उत्तर-1

------------------------------------------------------------

1.खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिसर्व बँक-एकात्मिक लोकपाल योजना सुरू केली आहे.
ब. आरबीआय रिटेल योजना मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या लहान गुंतवणूकदारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या रोख्यांमध्ये थेट आणि  सुरक्षित ठेवण्यासाठी माध्यम म्हणून काम करेल.
क. आरबी-एकात्मिक लोकपाल योजना आरबीआयने नियमन केलेल्या संस्थानविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण करणे ही योजना एक राष्ट्र- एकलोकपाल वर आधारीत आहे.

1. अ, ब, क
2. अ, ब
3. ब, क
4. अ, क

उत्तर-1

------------------------------------------------------------

2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि पोस्ट विभागाने ग्रामीण ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे?

1. बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स
2. भारती एक्सा जनरल इन्शुरन्स
3. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स
4. एचडीएफसी ERGO जनरल इन्शुरन्स

उत्तर-1

------------------------------------------------------------

3. किसान भवन आणि मधुमक्षिकापालन परोषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

1. केरळ
2. त्रिपुरा
3. मेघालय
4. नागालँड

उत्तर-4

----------------------------------------------------------

4. नुकतीच कोणत्या व्यक्तीची नार्कोटिक्स कंट्रोल  ब्युरो च्या महासंचालक पदी नेमणूक करण्यात आली?

1. राकेश अस्थाना
2. सत्य नारायण प्रधान
3. अतुल करवाल
4. यापैकी नाही

उत्तर-2

------------------------------------------------------------

5. नुकतीच केंद्र सरकारने किती राज्यांना कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे?

1. पाच
2. सात
3. आठ
4. नऊ

उत्तर-2

------------------------------------------------------------

6. भारतातील पहिले विश्वस्तरीय रेल्वेस्टेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले जाणार आहे.

1. मुंबई
2. दिल्ली
3. चेन्नई
4. भोपाळ

उत्तर-4

------------------------------------------------------------

7. नेहरू: द डिबेट्स दॅट डिफाइंंड इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

अ. त्रिपुरदमन सिंह
ब. सलमान खुर्शीद
क. आशिष चौधरी
ड. आदिल हुसेन

1. अ आणि ड
2. ब आणि क
3. अ आणि क
4. अ आणि ब

उत्तर- 1

------------------------------------------------------------

8. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळविराच्या नेतृत्वाखाली क्रू मिशन स्पेस-एक्सचे प्रक्षेपण करण्यात आले?

1. राजा चारी
2. सुनीता विल्यम्स
3. सिरिशा बंदला
4. रवीश मल्होत्रा

उत्तर-1

------------------------------------------------------------

9. राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात  आली आहे?

1. निर्मला सीतारमन
2. पी.सी मोदी
3. पियुष गोयल
4. यापैकी नाही

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. नुकताच जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला?

1. 8 नोव्हेंबर
2. 9 नोव्हेंबर
3. 11 नोव्हेंबर
4. 12 नोव्हेंबर

उत्तर-4

===========================

GK Questions and Answers 2021


प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटक

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...