Friday 26 June 2020

विधानसभा.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक :
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :
विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.
___________________________

सार्क संघटना.


🅾2015 मध्ये सार्क संघटनेची 18 वी परिषद नेपाळ मध्ये पार पडली व ती शेवटची ठरली .

🅾त्यानंतर 19 वी परिषद पाकिस्तानमध्ये होणार होती पण ती भारत ,बांगलादेश ,भूतान च्या बहिष्कारामुळे रद्द करावी लागली .

🅾या संघटनेला आता उतरती कळा लागली आहे .निर्धारित केलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यात ही संघटना पूर्णतः अपयशी ठरली आहे .

💠💠सार्क.💠💠

🅾च्या इतर सदस्यांच्या तुलनेत भारत सर्व दृष्टीने मोठा आहे. दक्षिण आशिया उपखंडाच्या एकूण आकारमानापैकी एकट्या भारताचे आकारमान सत्तर टक्के एवढे आहे. स्वाभाविकपणे भारताचा या संघटनेवर प्रभाव आहे.

🅾भारताच्या खालोखाल पाकिस्तानचे आकारमान येते. याचाच अर्थ असा की या दोन राष्ट्रांनी सार्कच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित होते....पण तसे घडले नाही.

💠💠सार्कची संस्थात्मक रचना.💠💠

🅾सार्कच्या संस्थात्मक रचनेत सर्वोच्च स्थानी सदस्य राष्ट्रांच्या द्विवार्षिक बैठकांचा समावेश होतो. त्याखालोखाल सार्कच्या मंत्रिमंडळाचे स्थान आहे.

🅾 मंत्रिमंडळात सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांचा समावेश होतो. तिसऱ्या स्थानावर सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र सचिवांची कार्यकारी समिती आहे. ही समिती वर्षातून दोनदा भेटते.

🅾त्याखालोखाल चौथ्या स्थानावर अनेक विषय व कृती समित्या आहेत. सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे. महासचिव सचिवालयाचा प्रमुख म्हणून काम पाहतात.

💠💠सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी.💠💠

🅾लोकसंख्या २१.३ टक्के 

🅾सकल गृह उत्पन्न १.३ टक्के 

🅾निर्यात ०.९ टक्के 

🅾आयात १.० टक्के 

🅾अन्नधान्याचे उत्पादन ९.७ टक्के 

🅾आंतरविभागीय व्यापार ३.४ टक्के 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

 

2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

 

3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

 

4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

 

5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

6. संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 

 

7. आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

 

8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

 

9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

 

10. उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे


◾️खासगी कंपन्याही करु शकतात उपग्रहासह रॉकेट बांधणी
इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे.

◾️ खासगी क्षेत्राला आता
📌उपग्रह निर्मितीसह
📌रॉकेट बांधणी तसेच
📌 उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात.

◾️ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी आज ही माहिती दिली.

◾️खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले.

📌 अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

महत्त्वाचे प्रश्नसंच

🏷 कोणता देश ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ याच्या यादीत अग्रस्थानी आहे?
उत्तर : नॉर्वे

🏷 कोणत्या CSIR संस्थेनी कोविड-19 रोगासाठी ‘फेलुदा’ चाचणी विकसित केली?
उत्तर : इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

🏷 कोणत्या मंत्रालयाने ‘विद्यादान 2.0’ मंच प्रस्तुत केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

🏷 कोणत्या राज्य सरकारने ‘आपदामित्र’ मदत क्रमांक कार्यरत केला?
उत्तर : कर्नाटक

🏷 कोणत्या संस्थेनी कोविड-19 संदर्भात ‘लॉकडाऊन लर्नर्स’ मालिका आरंभ केली?
उत्तर : औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC)

🏷 भारताच्या ध्वजाने प्रज्वलित केलेले मॅटरहॉर्न पर्वतशिखर कोणत्या देशात आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड

🏷 सिटी युनियन बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कोण आहेत?
उत्तर : एन. कामाकोडी

🏷 सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या ऑडियो बूकचे शीर्षक काय आहे?
उत्तर : हाऊ द ओनियॉन गॉट इट्स लेयर्स

🏷 2020 साली जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अॅक्शन

🏷 कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

 32
 33
 40
 15

उत्तर : 33

 2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

 न्यूरॉलॉजी
 नफोललॉजी
 डी.एन.ए.
 यापैकी नाही

उत्तर :न्यूरॉलॉजी

 3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

 आवळा
 गाजर
 केळी
 पेरु

उत्तर :आवळा

 4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

 क
 अ
 ड
 ई

उत्तर :क

 5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?


 ब
 क
 ड

उत्तर :ड

 6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 डॉ. हॅन्सन
 डॉ. रोनॉल्ड
 डॉ.बेरी
 डॉ. नेकेल्सन

उत्तर :डॉ. हॅन्सन

 7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

 1975
 1974
 1973
 1972

उत्तर :1974

 8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 पायोप्सी
 सर्जरी
 डेप्सोन
 यापैकी नाही

उत्तर :पायोप्सी

 9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?

 स्ट्रेप्टोमायसिन
 पेनिसिलिन
 डेप्सोन
 ग्लोबुळिन

उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन

 10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 हाड
 डोळा
 पाय
 मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था

 11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

 पोलिओ
 क्षयरोग
 रातअंधळेपणा
 कुष्ठरोग

उत्तर :क्षयरोग

 12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

 विल्यम हार्वे
 डॉ. एडिसन
 ख्रिश्चन बर्नार्ड
 डेव्हिडसन

उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड

 13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

 पुणे
 वर्धा
 नागपूर
 मुंबई

उत्तर :वर्धा

 14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

 अफू
 गांजा
 उस
 खैर

उत्तर :अफू

 15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

 क्षयरोग
 देवी
 पोलिओ
 कावीळ

उत्तर :कावीळ

 16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

 क्षयरोग
 मलेरिया
 नारू
 मोतीबिंदु

उत्तर :मलेरिया

 17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

 खरूज
 एक्झिमा
 वरील दोन्ही
 यापैकी नाही

उत्तर :वरील दोन्ही

 18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

 15 सें.
 8 सें.
 10 सें.
 12 सें.

उत्तर :10 सें.

 19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

 100° से.
 120° से.
 1000° से.
 90° से.

उत्तर :90° से.

 20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

 4.2 कॅलरी
 3.4 कॅलरी
 2.4 कॅलरी
 9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी

परिशिष्ट/अनुसूची/ Schedule


1) परिशिष्ट I
राज्य व केंद्र शासित प्रदेश

2) परिशिष्ट II
वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)

3)परिशिष्ट III
पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)

4) परिशिष्ट 4
राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण

5) परिशिष्ट V
भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती

6)परिशिष्ट VI
आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी

7)परिशिष्ट VII
केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.

8) परिशिष्ट VIII
भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.

9) परिशिष्ट IX 
कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

10)परिशिष्ट X
पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.

11)परिशिष्ट XI 
पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.

12)परिशिष्ट XII
  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्यात 'प्रज्ञान भारती' योजना लागू केली गेली आहे?

(A) सिक्किम
(B) आसाम✅✅
(C) अरुणाचल प्रदेश
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्याने ‘एकतू खेलो, एकतू पढो’ नावाचा एक उपक्रम जाहीर केला?

(A) त्रिपुरा✅✅
(B) पश्चिम बंगाल
(C) ओडिशा
(D) आसाम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणती संस्था “डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इंडिया” प्रकल्प प्रारंभ करण्यासाठआय नीती आयोगाच्या सहकार्याने काम करीत आहे?

(A) आंतरराष्ट्रीय रस्ते परिवहन संघ
(B) जागतिक रस्ते संघ
(C) TIR परिषद
(D) आंतरराष्ट्रीय परिवहन मंच✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणती संस्था ‘जागतिक वर्षावन दिन’ आयोजित करते?

(A) रेनफॉरेस्ट अॅक्शन नेटवर्क
(B) रेनफॉरेस्ट फाउंडेशन फंड
(C) रेनफॉरेस्ट पार्टनरशिप✅
(D) रेनफॉरेस्ट ट्रस्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणत्या व्यक्तीची भारताकडून ‘वर्ल्ड टेनिस टूर’साठी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) समितीवर निवड करण्यात आली आहे?

(A) महेश भूपती
(B) निकी कल्यानंद पूनाचा✅✅
(C) रोहन बोपाना
(D) युकी भामंब्री

🛑 कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळामध्ये अनाधिकृत संचालक या पदावर नेमणूक झाली?

👉नटराजन चंद्रशेखरन✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीला ‘रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद’चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

👉  कोलिन शाह✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली?

👉  टी. रबी शंकर✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची संयुक्त राज्ये अमेरिका देशाच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’ या संस्थेचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली?

👉 डॉ. सेतुरामन पंचनाथन✅✅

🛑 “लिजेन्ड ऑफ सुहेलदेव: द किंग हू सेव्ह्ड इंडिया” हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले आहे?

👉 अमिश त्रिपाठी✅✅

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4

यामध्ये एकूण 4 कलम आहेत व या भागाचे नाव संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र असे  आहे.

कलम 1

यानुसार संघाचे नाव भारत आणि India असे असेल. यामध्ये एकूण 28 राज्य व  9 केंद्रशासित प्रदेश  आहेत. व या सर्वांना मिळुन  संघराज्य क्षेत्र बनलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये 11  ब्रिटिश प्रांत आणि 562 देशी संस्थनिके (राजेरजवाडे) एवढे मिळून देशाचे क्षेत्र होते. यापैकी 20 देशी – संस्थानिके हे पकिस्तानमध्ये गेले. 542 पैकी 539 संस्थानिके भारतात विलिन  झाले. व तीन संस्थाने 

(1)जूनागढ   (2) हैद्राबाद   (3) J & K

यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.

1946 च्या त्रिमंत्री योजनेनुसार देषामध्ये 11 प्रांत आणि 542 देशी संस्थानिका मिळून A, B, C, D या स्वरूपाचे राज्य बनवण्यात आले.

पूर्ण मराठवाडा हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात होता. तो भारत स्वात्रंत्र्यं झाल्यावर 1948 मध्ये भारतात विलिन झाला. 1965 मध्ये India & Pak War च्या वेळेस लालबहादुरशास्त्री PM होते.

LAC (Line at Actual Contral) China Bordez

A] स्वरूपाचे राज्य :- 

जे क्षेत्र हिंदू बहूल असतील त्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असेल अशा स्वरूपाचे राज्य A स्वरूपाचे राज्यांमध्ये टाकण्यात आले. यामध्ये 216 देशी संस्थानिके मिळून 10 राज्य निर्माण करण्यात आले.

1)आसाम  2) बिहार  3) मुंबई  4) मध्यप्रदेश  5) मद्रास  6) ओरिसा  7) पंजाब  8) संयुक्त प्रांत   9) पश्चिम बंगाल  10) हैद्राबाद

B]  स्वरुपाचे राज्य :- 

यामध्ये मुस्लिम बहुल प्रांताचे समावेश करण्यात आले. यामध्ये एकंदरित राज्याची संख्या 8 होती.           

1) J & K  2) मध्यभारत  3) म्हैसूर (तिपुसुल्तानचा)  4)पैप्सू (पंजाबमधील लुधियाना)  5) राजस्थान  6) सौराष्ट  7) त्रावणकोर 8) कोचीन

C]  स्वरुपाचे राज्य :-

हे हिंदू आणि मुस्लिम दोघांचे मिळून ऐकत्रित प्रांत बनवण्यात आले. यामध्ये राज्यांची संख्या 9 होती.

▪️अजमेर
▪️भोपाल
▪️कुर्ग
▪️दिल्ली
▪️हिमाचल प्रदेश
▪️मणिपूर
▪️त्रिपुरा
▪️विंध्याप्रदेश
▪️कच्छा

D] स्वरूपाचे राज्य :-

यामंध्ये अंदमान व निकोबार यांचा समावेश करण्यात आला. स्वतांत्रप्राप्तीनंतर राज्याचे पुनर्गठन हे  भाषिक तत्वांवर व्हावे अशी जनतेची मागणी होवू लागली. त्यानुसार संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 27 November 1947 रोजी राज्य पुनर्गठन आयोग S.K. Dhar यांच्या अध्यक्षतेखाली बसवला. यांनी 1948 मध्ये आपला अहवाल सादर केला व असे सांगितले की राज्याचे पुनर्गठन भाषेच्या आधारावर न करता प्रशासनाच्या आधारावर करा.

धर च्या अहवालाचाही लोकांनी विरोध केला. कॉंग्रेसचे 1949 चे जयपूर अधिवेशनामधे राज्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी JVP समिती बसविण्यात आली. यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या / पट्ट्पति सीतारामय्या यांनी सुद्धा राज्य प्रशासनाच्या आधारावर बनवावे अशी शिफारस केली.

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे.

JVP च्या अहवालाच्या मोठया प्रमाणात विरोध झाला. मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचा एक राज्य बनावा या करीता“ पोट्टीश्रीरामलु ” यांनी उपोषण सुरु केले. 56 दिवसानंतर त्यांची मृत्यु झाली. यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यानुसार 29 December 1952 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तेलगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केलि. यानुसार 1 October 1953 रोजी भाषेवर अधारित पाहिले राज्य आंध्र प्रदेश हे बनले.

संविधान सभेचा सदस्य होता धर 1956 मध्ये फजल आली आयोग राज्य भाषेच्या आधारावर बनवण्यात यावे यासाठी बनवण्यात आले.

आणि या अनुसार इतर राज्यांनेही भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या करिता 22 December 1953 मध्ये भाषेवर राज्य बनवण्याकरिता राज्यपुनर्गठ आयोग बनवण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली हे होते.

अध्यक्षासहित हृदयनाथ कुंजरू व इतिहासकार K. M. पाननीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आयोगाचे A, B, C, D, स्वरूपाचे राज्य विभाजित करून 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली या आधारावर राज्यपुनर्गठन अधिनियम 1956 पारित करण्यात आला आणि त्यानुसार भारत सरकारने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.

1956 मध्ये भारत सरकारने बनवलेले 14 राज्य

आंध्रप्रदेश
आसाम
बिहार
बॉम्बे
जम्मू & कश्मीर (J & K)
केरला
मध्यप्रदेश
मद्रास
म्हैसूर
ओडिशा
पंजाब
राजस्थान
उत्तर प्रदेश (U. P)
पश्चिम बंगाल

पिछले 20 साल मे UPSC,SSC रेलवे मे बार बार पूछे गये क्वेश्चन

1. न्यूटन के किस नियम से बल की परिभाषा प्राप्त
होती है? – प्रथम

2. टी–20 विश्व कप क्रिकेट में
श्रीलंका को हराकर किसने वर्ल्ड कप
जीता? – वेस्टइण्डीज

3. इमली में कौन–सा अम्ल पाया जाता है? –
टार्टरिक अम्ल

4. राज्यों में राष्ट्रपति शासन किसकी
स्वीकृति से लागू किया जाता है? – राष्ट्रपति

5. जम्मू–कश्मीर के अलग संविधान
की चर्चा किस अनुच्छेद में मिलती है?
– 370

6. राज्यसभा के सदस्यों का कार्यकाल कितने वर्ष का होता है?
– 6

7. सौरमण्डल का सबसे बड़ा ग्रह कौन–सा है? – बृहस्पति

8. रुधिर में ग्लूकोज की मात्रा का बढ़ाना क्या
कहलाता है? – मधुमेह

9. कस्तूरी रंगन, सी आर चिदम्बरम
और जॉर्ज फर्नांडीज में से किसे
भारतीय प्रक्षेपास्त्र कार्यक्रम का जनक माना
जाता है? – किसी को नहीं

10. गुरु नानक ने किसका उपदेश दिया? – मानव बन्धुत का

11. सोडियम का सबसे अधिक पाया जाने वाला लवण क्या है? –
सोडियम क्लोराइड

12. क्षेत्रफल के अनुसार विश्व में भारत का स्थान कौन–सा
है? – सातवाँ.

13. सम्राट अशोक पर कलिंग युद्ध के प्रभाव को किस पर देखा
जा सकता है? – चट्टान आलेख पर

14. चींटी, तिलचट्टा व खटमल में से
किसे कीट कहते हैं? – सभी को

15. किसी पदार्थ का वह केन्द्र जहाँ उसका
सम्पूर्ण भार प्रभावी होता है, वह क्या कहलाता
है? – गुरुत्व केन्द्र.

16. अवध (लखनऊ) के अन्तिम नवाब कौन थे? – वाजिद
अली शाह

17. मोटर वाहन में पीछे का दृश्य दिखाने वाले
दर्पण होते हैं? – उत्तल

18. भारत के प्रथम ‘गवर्नर जनरल’ का पद किसे दिया गया
था? – वॉरेन हेस्टिंग्स

19. तम्बाकू में पाये जाने वाला रसायन क्या है? –
निकोटीन

20. भारत में न्यायपालिका किसकी देखरेख में काम
करती है? – स्वतन्त्र.

21. ‘बुद्ध’ के उपदेशों का मुख्य सम्बन्ध किससे था? – विचारों
और चरित्र की शुद्धता

22. विश्व में सबसे बड़ा और सबसे भारी
स्तनधारी कौन–सा है? –
नीली ह्वेल

23. भारत सरकार ने परिवार नियोजन कार्यक्रम को
राष्ट्रीय स्तर पर किस वर्ष में अपनाया गया था? –
1952

24. ‘बी सी जी’ के
टीके किस रोग के विरोध में लगाए जाते हैं? –
ट्यूबक्यूलोसिस

25. समाचार–पत्र, परिवार नियोजन, कारखाना व लोक स्वास्थ्य
में से समवर्ती सूची का विषय कौन–सा
नहीं है? – लोक स्वास्थ्य

26. किस मुगल सम्राट ने सर्वप्रथम मराठों को उमरा वर्ग में
सम्मिलित किया था? – औरंगजेब

27. ‘प्रकाश वर्ष’ किसका एकक नहीं है? –दूरी

28. पौधों में जल के ऊपर की ओर गति कौन–
सी कहलाती है? – रसामोहन

29. आयकर कौन लगाता है? – केन्द्र सरकार

30. विश्व की सबसे पुरानी संसद किस
देश में है? – ब्रिटेन.

31. मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति करने
वाली सत्ता कौन–सी है? – राष्ट्रपति

32. अंग्रेजों के खिलाफ ‘भारत छोड़ों’ आन्दोलन महात्मा
गाँधी ने किस वर्ष में चलाया था? – 1942 ई.

33. तृतीय पानीपत युद्ध में, मराठे
किनसे पराजित हुए थे? – अफगानों

34. अकबर ने किसके लिए राजपूतों की मित्रता और
सहयोग माँगा था? – मुगल साम्राज्य की
नींव मजबूत करने

35. पर्यटकों के लिए आकर्षण केन्द्र ‘कबन पार्क’ किस
शहर में स्थित है? – बंगलुरु

36. तिरुवल्लुवर को समर्पित ‘वल्लुवर कोट्टम’ किस में स्थित
है? – तंजाऊर.

37. ‘ओणम’ पर्व कहाँ मनाया जाता है? – केरल

38. ‘नाइटिंगेल ऑफ इण्डिया’ कौन कहलाती हैं? –
सरोजिनी नायडू.

39. किस चोल राजा ने सिलोन पर विजय पाई थी? –
राजेन्द्र.

40. लोक नृत्य ‘करगम’ किससे सम्बन्धित है? – तमिलनाडु

41. ‘अन्त्योदय कार्यक्रम’ का प्रमुख लक्ष्य क्या है? –
ग्रामीण गरीबों का उद्धार

42. दक्षिण अफ्रीका से लौटने पर
गाँजीधी ने प्रथम सत्याग्रह किसमें
शुरू किया था? – चम्पारण

43. विवेकानन्द शैल स्मारक कहाँ पर स्थित है? –
कन्याकुमारी

44. श्रीहरिकोटा रॉकेट प्रमोचन स्थल किस राज्य
में स्थित है? – आन्ध्र प्रदेश

45. प्रतिध्वनि, ध्वनि तरंगों के किसके कारण उत्पन्न
होती है? – परावर्तन

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...