Wednesday 31 March 2021

लोकप्रतिनिधी कायदा 1951


❇️संसद सदस्य आपात्रता:-

🔳निवडणूक गुन्हा बाबत दोषी असू नये.

🔳दोन या अधिक वर्षच तुरुंगवास असलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी नसावी.

🔳विहित कालावधीत निवडणूक खर्च अहवाल देण्यात चूक केलेली नसावी.

🔳सरकारी कंत्राट कामे यात सहभागी नसावे.

🔳सरकारी निगम मध्ये संचालक या पदावर नसावी.

🔳देशविरोधी कारवाया या कारणावरून सेवेतून काढलेले नसावे.

🔳सामाजिक गुन्ह्यात शिक्षा झालेली नसावी.

✍वरीलपैकी कोणत्याही कारणावरून व्यक्ती संसद सदस्यसाठी अपात्र ठरू शकते.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला


👩 फातिमा बीबी
⌛ कार्यकाळ : १९८९ ते १९९२

👩 सुजाता मनोहर
⌛ कार्यकाळ : १९९४ ते १९९९

👩 रुमा पाल
⌛ कार्यकाळ : २००० ते २००६

👩 ज्ञानसुधा मिश्रा
⌛ कार्यकाळ : २०१० ते २०१४

👩 रंजना देसाई
⌛ कार्यकाळ : २०११ ते २०१४

👩 आर भानुमथी
⌛ कार्यकाळ : २०१४ ते २०२०

👩 इंदु मल्होत्रा
⌛ कार्यकाळ : २०१८ ते २०२१

👩 इंदिरा बॅनर्जी
⌛ कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत .
.

संसदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.

🔵 संसदीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.

1. बहुमताच्या पक्षाची सत्ता
2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व
5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी
4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.
5. पंतप्रधानाचे नेतृत्व
6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते
7. अधिकारांचे एकत्रीकरण.

🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️येथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.

1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित
कालावधीसाठी निवड.
2. सामूहिक जबाबदारी नाही.
3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.
4. एकेरी सदस्यत्व
5. अध्यक्षाचे नेतृत्त्व
6. अधिकारांची विभागणी

✅ संसदीय प्रणालीचे फायदे

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.
2. उत्तरदायी सरकार.
3. विस्तृत प्रतिनिधित्व

✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे

1. स्थिर सरकार.
2. धोरणांमध्ये निश्चितता.
3. अधिकार विभागणीवर आधारित.
4. तज्ज्ञांचे सरकार.

🔴 संसदीय प्रणालीमधील उणीवा

1. अस्थिर सरकार.
2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.
3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.
4. नवशिक्यांचे सरकार.

👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.

🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.
2. उत्तरदायी सरकार नाही.
3. एकाधिकारशाही
4. संकुचित प्रतिनिधित्व.

👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

भारतातील एकपेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेली राज्ये

🔰 राज्य : आंध्रप्रदेश
👤 उपमुख्यमंत्री : ०५

🔰 राज्य : बिहार
👤 उपमुख्यमंत्री : ०२

🔰 राज्य : गोवा
👤 उपमुख्यमंत्री : ०२

🔰 राज्य : कर्नाटक
👤 उपमुख्यमंत्री : ०३

🔰 राज्य : उत्तरप्रदेश
👤 उपमुख्यमंत्री : ०२

▪️ भारतातील २८ राज्यांपैकी फक्त १५ राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहेत

▪️ भारतातील ०८ केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त एका केंद्रशासित प्रदेशात उपमुख्यमंत्री आहे .

आयात-निर्यात बाबत समित्या


❇️मुदलियार समिती:-

🔳वर्ष:-1962

✍निर्यात वृद्धीसाठी आयात अडथळे दूर झाली पाहिजेत.

❇️अलेक्झांडर समिती:-

🔳वर्ष:-1977

✍आयात परवाना पद्धती सरल करावी.

✍परवाना पद्धतीचे आयात शुल्कात रूपांतर करावे.

❇️टंडन समिती:-

🔳वर्ष:-1980

✍निर्यात क्षेत्र अर्थ व्यवस्था चे सर्वात मोठे क्षेत्र असावे.

✍निर्यात नियोजन मोस्ट

❇️आबिद हुसेन समिती:-

🔳वर्ष:-1984

✍आर्थिक वाढ आधारित निर्यात असावी.

✍दीर्घवधी व्यापार धोरण असावे.

✍पासबुक योजना सुरू करावी.

❇️रंगराजन समिती:-

🔳वर्ष:-1991

✍चालू खात्यावरील बंधने हळू हळू शिथिल करावीत.

❇️राजा चेलल्या समिती:-

🔳वर्ष:-1991

✍परकीय व्यापाराचे उदारीकरण करावे.

✍आयत शुल्क मध्ये कपात करावी.

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी


संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

Saturday 27 March 2021

Most important Question




📚Qs.1 : पंजाब का राज्य पशु क्या है?

✅Ans: ब्लैकबक


📚Qs.2 : भारत में स्वतंत्रता के बाद पहला बजट किसने दिया था?

✅Ans: आरके शनमुखम चेट्टी


📚s.3 : विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान कौन सा है?

✅Ans: सहारा


📚Qs.4 : महाराष्ट्र और गुजरात राज्य कब बने?

✅Ans: 1 मई 1960


📚Qs.5 : व्हाइट हाउस कहाँ है?

✅Ans: वाशिंगटन, डीसी


📚Qs.6 : टोक्यो किस देश की राजधानी है?

✅Ans: जापान


📚Qs.7 : फतेहपुर सीकरी कहाँ है?

✅Ans: उत्तर प्रदेश


📚Qs.8 : इलेक्ट्रॉन की खोज किसने की थी?

✅Ans: जेजे थॉम्पसन


📚Qs.9 : भारत का राष्ट्रगान पहली बार किस सत्र में गाया गया था?

✅Ans: कलकत्ता सत्र


📚Qs.10 : 24 बार माउंट एवरेस्ट पर किसने चढ़ाई की?

✅Ans: कामी रीता शेरपा


📚Qs.11 : गांधी स्टेडियम कहाँ है?

✅Ans: जालंधर


📚Qs.12 : फेयर एंड लवली के ब्रांड एंबेसडर कौन हैं?

✅Ans: यामी गौतम



📚Qs.13 : जौनपुर शहर की स्थापना किसने की?

✅Ans: F? R? Z शाह तुगलक


📚Qs.14 : गुरुनानक देव का जन्म कब हुआ था?

✅Ans: 29 नवंबर 1469


📚Qs.15 : Google के CEO कौन हैं?

✅Ans: सुंदर पिचाई


📚Qs.16 : मोबिक्विक के सीईओ?

✅Ans: बिपिन प्रीत सिंह


📚Qs.17 : मंदसौर की लड़ाई किसके बीच लड़ी गई थी?

✅Ans: मंदसौर का युद्ध मंदसौर, भारत में मराठा साम्राज्य की सेना और अंबर के जय सिंह द्वितीय के बीच हुआ था


📚Qs.18 : पहला चंद्रयान कब लॉन्च किया गया था?

✅Ans: 22 अक्टूबर 2008


📚Qs.19 : नोकिया के सीईओ कौन हैं?

✅उत्तर: पक्का लुंडमार्क


📚Qs.20 : भारतीय संविधान में कितने लेख हैं?

✅उत्तर: 470 लेख


📚Qs.21 : मानव पेट में कौन सा अम्ल पाया जाता है?

✅उत्तर: एचसीएल


📚Qs.22 : टाइन्डल प्रभाव क्या है?

✅उत्तर: टाइन्डॉल का प्रभाव कोलाइड में कणों द्वारा या बहुत बारीक आलंबन में होता है।


📚Qs.23 : I GB = ___MB

✅Ans: 1024 


📚Qs.24 : "इंकलाब जिंदाबाद" का नारा किसने दिया?

✅Ans: भगत सिंह



📚Qs.25 : भारत में पहला रेडियो प्रसारण कब हुआ?

✅Ans: जून 1923


📚Qs.26 : 1977 में भारत के पीएम कौन थे?

✅Ans: मोरारजी देसाई और इंदिरा गांधी


📚Qs.27 : रबर की कठोरता को बढ़ाने के लिए किस प्रक्रिया का उपयोग किया जाता है?

✅उत्तर: वल्कनीकरण


📚Qs.28 : INC का पहला मुस्लिम निदेशक कौन है?

✅Ans: बदरुद्दीन तैयबजी


📚Qs.29 : UNO में कितने सदस्य हैं?

✅Ans: 193


📚Qs.30 : भारत का सबसे स्वच्छ शहर कौन सा है?

✅Ans: इंदौर


📚Qs.31 : "मैं हिंदू क्यों हूं" पुस्तक किसने लिखी है?

✅Ans: शशि थरूर


📚Qs.32 : किस फिल्म ने 2018 में ऑस्कर पुरस्कार जीता?

✅उत्तर: पानी की आकृति


📚Qs.33 : भारत में मानवाधिकार आयोग की स्थापना कब की गई थी?

✅Ans: 12 अक्टूबर, 1993


📚Qs.34 : हंसने वाली गैस क्या है?

✅उत्तर: नाइट्रस ऑक्साइड


📚Qs.35 : अमन रुपये खर्च करता है। एक स्कूटर में 35000 रु। वह इसे रु। पर बेचता है। 42000. उसका लाभ% क्या है?

✅उत्तर: 20%


📚Qs.36 : TCP / IP का पूर्ण रूप क्या है?

✅उत्तर: ट्रांसमिशन कंट्रोल प्रोटोकॉल / इंटरनेट प्रोटोकॉल


📚Qs.37 : किडनी के अध्ययन को क्या कहा जाता है?

✅उत्तर: नेफ्रोलॉजी


📚Qs.38 : अफीम पोस्ता का वैज्ञानिक नाम क्या है?

✅Ans: पापावर सोमनिफरम


📚Qs.39 : रक्त परिसंचरण के लिए हृदय का कौन सा भाग जिम्मेदार है?

✅उत्तर: वाम वेंट्रिकल

नाबार्ड बद्दल माहिती



🧩 भमिका :- 


🅾️नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.


२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.


🅾️नबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:


🅾️गरामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.


🅾️पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.


🅾️को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित


🅾️सरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.


🅾️गरामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.


🅾️गरामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.


🅾️नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.


🅾️ह ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.


🅾️ह ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.


🅾️ह संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.


🅾️नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.


जगातील विविध निर्देशांक/अहवाल:-



१. मानव विकास निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १३१


२. भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड  डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ८० 


३. सर्वसमावेशक इंटरनेट अहवाल २०२० :-

प्रथम क्रमांक :-  स्विडन

भारतचा क्रमांक :- ४६ 


४. जागतिक लोकशाही निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- ५१


५. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड 

भारतचा क्रमांक :- ७२ 


६. जागतिक लौगिंक असमानता निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- ११२


७. जागतिक स्पर्धात्मता निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- ६८


८. जागतिक उपासमार निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- १७ देश प्रथमस्थानी (शेवटचा देश :- छाद)

भारतचा क्रमांक :- ९४


९. इझी ऑफ डोइंग २०२० :-

प्रथम क्रमांक :- न्युजीलंड

भारतचा क्रमांक :- ६३


१०. मानवी भांडवल निर्देशांक२०२० :-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर 

भारतचा क्रमांक :- ११६


११. हेन्त्री पारपत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड

भारतचा क्रमांक :- ८४


१२. SDG लौंगिक समानता निर्देशांक२०१९

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ९५


१३. जागतिक उर्जा निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


१४. जागतिक नाविन्यता नवोन्मेष निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड

भारतचा क्रमांक :-४८


१५. जागतिक आनंद अहवाल २०२० 

प्रथम क्रमांक :- फिनलंड 

भारतचा क्रमांक :- १४४


१६. जागतिक शांतता निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- १३९


१७. जागतिक स्वातंत्र निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- १२०


१८. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- अमेरिका 

भारतचा क्रमांक :- ४० 


१९. शाश्वत विकास निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ११७


२०. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १४२


२१. उर्जा संक्रमण निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


२२. जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :-स्पेन

भारतचा क्रमांक :- ३४


२३. सुरक्षित शहरे निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- टोकीयो

भारतचा क्रमांक :- ६० शहरांत भारतातील मुंबई व नवी दिल्ली ही दोन शहरे


२४. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :-अफगणिस्थान

भारतचा क्रमांक :- ८


२५. हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- पहिले ३ क्रमांक रिक्त ४ था स्वीडन

भारतचा क्रमांक :- १० 


२६. हवामान कामगिरी निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क 

भारतचा क्रमांक :- १६८

महत्त्वाचे विविध ऑपरेशन



❇️ऑपरेशन नमस्ते:-


✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.


❇️ऑपरेशन मिशन सागर:-


✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.


❇️ऑपरेशन शिल्ड:-


✍️कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.


❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-


✍️इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.


❇️ऑपरेशन संजीवनी:-


✍️मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.


❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-


✍️गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-


✍️चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन मुस्कान:-


✍️अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे




●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर.


🔶भारताचा परकीय चलनसाठा (forex reserves) जगात चौथ्या क्रमांकाचा ठरला आहे. भारताने याबाबतीत रशियाला मागे टाकले आहे.


🔶भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्चला भारताचा परकीय चलनसाठा 580.3 अब्ज डॉलरवर होता.


🔶चीनकडे सर्वात जास्त परकीय चलनसाठा आहे, त्यानंतर जपान आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रम लागतो आहे. चीनजवळ जगातील सर्वाधिक 3.1 महादम (ट्रिलियन) डॉलर परकिय चलनसाठा आहे.


🔴परकीय चलनसाठा..


🔶परकीय चलनसाठ्याला 'राखीव चलन (Reserve Currency)' असेही म्हणतात. यात परकीय चलनाच्या स्वरूपात साठा ठेवला जातो. प्रत्येक देशाची केंद्रीय बँक ही रक्कम औपचारिक रित्या साठा म्हणून जमा करत असते.


🔶अधिक परकिय चलनसाठा असलेल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा असते. कारण आंतराराष्ट्रीय व्यापारात या चलनसाठ्यावरुन ठरणाऱ्या प्रतिमेचा चांगला उपयोग होतो. अधिक परकिय चलनसाठा असणारा देश परराष्ट्रीय व्यापारात चांगला भाग प्राप्त करतो.


🔶सर्वाधित परकिय चलनसाठा हा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवला जातो, कारण अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वाधिक व्यवहारात वापरले जाणारे चलन आहे.


🔶थट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय चलन निधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.


🔶परकिय चलनसाठ्यामध्ये परदेशी चलन, गोल्ड रिझर्व्ह, SDR आणि IMF कोटा डिपॉसिट, ट्रेझरी बिल, बॉन्ड आणि इतर सरकारी सिक्यूरीटीज समाविष्ट असतात.

Current affairs in Marathi 2020



Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?

अ) महिला व बालविकास

ब) समाजकल्याण विभाग

क) अर्थ मंत्रालय

ड) गृह मंत्रालय

 Answer : महिला व बालविकास




Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?

अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे

ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.

ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

इ) वरील सर्व

 Answer : इ) वरील सर्व


Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहेत?

(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा

(ब) कपिल देव आणि एमएस धोनी

(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या

(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर


Anwser : A


Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?

अ) 614 , 554

ब) 514 , 554

क) 714 , 654

ड) 84 , 47

 Answer : A


Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी

B) राजनाथ सिंग

C) अमित शाह

D) बिपीन रावत

Answer : D


Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?

A) ओडिशा

B) आसाम

C) मणिपूर

D) छत्तीसगड

 Answer : B


Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

A) अशोकराव चव्हाण

B) राज ठाकरे

C) उद्धव ठाकरे

D) अजित पवार

Answer : D


Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?

A) जपान

B) इंडोनेशिया

C) फिलिपाइन्स

D) श्रीलंका

Answer : C


Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?

A) अमेरिका

B) जपान

C) चीन

D) रशिया

 Answer : A


Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?

A) कुंदन व्यास

B) सिद्धार्थ वरदराजन

C) पंढरीनाथ सावंत

D) संजय गुप्ता

Answer : D

मराठी व्याकरण :- अलंकारिक शब्द


१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


२) अकलेचा कांदा : मूर्ख


३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट


९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा

 कारभार


१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात


११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा


१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू


१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस


१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा


१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा


१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस


१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस


१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा


१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री


२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट :

राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव


●‘SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले?

उत्तर : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय


● यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?

उत्तर : अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन


● 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?

उत्तर : मार्गारेट अ‍ॅटवुड


● “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?

उत्तर : वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये  आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.) 


● 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर: विज्ञान व तंत्रज्ञान


● ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?

उत्तर : हिंदू कुश


● ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?

उत्तर : गुजरात


● दुरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?

उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्रालय.

दुहेरी उत्परिवर्तनांच्या करोना विषाणूंचा भारतात आढळ


🔰दोन उत्परिवर्तने असलेला सार्स सीओव्ही २ विषाणू (करोना) भारतातील काही नमुन्यात आढळून आला असून इतर अनेक गंभीर स्वरूपाचे विषाणूही १८ राज्यांत सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकारांपैकी काही विषाणू प्रकार या आधी परदेशात सापडले होते.


🔰भारतातील सार्स सीओव्ही २ कन्सॉर्टियम ऑन जिनॉमिक्स (इन्साकॉग) या संस्थेने देशाच्या विविध राज्यांतील विषाणू नमुन्यांच्या जनुकीय क्रमवारीचे काम केले असून त्यात दोन उत्परिवर्तने असलेले काही विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्याच्या परिस्थितीचे निरीक्षण जनुकीय क्रमवारी व साथरोगशास्त्रीय आधारावर केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने २५ डिसेंबर रोजी ‘इन्साकॉग’ ही संस्था परदेशातून येत असलेल्या विषाणूंवर तसेच येथील देशी विषाणूतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केली होती. यात दहा राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समावेश असून विषाणूंच्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी अभ्यासण्याचे काम त्या प्रयोगशाळा करीत आहेत.


🔰‘इन्साकॉग’ या संस्थेने आतापर्यंत चिंताजनक स्वरूपाचे ७७१ जनुकीय विषाणू प्रकार शोधले असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण १०,७८७ नमुने दिले होते. यातील ७३६ नमुने ब्रिटनमधील बी १.१.७ विषाणूच्या प्रकारचे असून ३४ नमुन्यात दक्षिण आफ्रिकेतील बी १.३५१ हा विषाणू आढळून आला आहे. एका नमुन्यात ब्राझीलचा विषाणू – पी १ सापडला आहे. या चिंताजनक विषाणूंचे प्रकार १८ राज्यांत सापडले आहेत. जनुकीय क्रमवारी व विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यावर आधारित आहे.

नॉर्वे देशात जहाजांसाठी जगातील पहिला बोगदा तयार केला जाणार.


❗️नॉर्वेच्या सरकारने जहाजांच्या निर्बाध वाहतुकीसाठी जगातील पहिला बोगदा देशात तयार करण्यास परवानगी दिली आहे.


🧩ठळक बाबी...


❗️बोगद्याला “स्टॅड शिप टनल” असे नाव देण्यात येणार आहे.


❗️हा बोगदा वायव्य नॉर्वेकडील स्टॅडव्हेट द्वीपकल्पात तयार केला जाईल.

बोगदा 1.7 किलोमीटर लांबीचा असेल. बोगदा 49 मीटर उंच आणि 36 मीटर रुंद असेल.


❗️बोगद्यातून सुमारे 16,000 टनांपर्यंतची जहाजे प्रवास करू शकणार आहेत.

या प्रकल्पाला 315 दशलक्ष डॉलरचा अंदाजित खर्च येणार आहे.


❗️हा बोगदा उत्तर समुद्र आणि नॉर्वेजियन समुद्र यांना जोडणार.

सर्वोच्च न्यायालयाचे (४८वे) सरन्यायाधीश वरिष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा होणार आहेत



✔️ सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमन यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे


👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ?


🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७


⚖️ नयायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट 

⏳ कार्यकाळ : २००० ते २०१३ 


⚖️ मख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट

⏳ कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३


⚖️ मख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट

⏳ कार्यकाळ : २०१३ ते २०१४


⚖️ नयायाधीश : सुप्रीम कोर्ट 

⏳ कधीपासून : २०१४ 


⚖️ भारताचे सरन्यायाधीश 

⏳ कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत


⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी .

केंद्र सरकारच्या वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी



🔰राज्यसभेत ‘वित्त विधेयक 2021’ लोकसभेत पाठवल्यामुळे या वित्तविधेयकाला संसदेची मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडले होते.


🎲ठळक बाबी...


🔰थकित कर्ज 8 लक्ष 99 हजार कोटी रुपयापर्यंत खाली आले आहे.

नव्या नॅशनल बॅंक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट याला 10 वर्ष आयकरातून सूट देण्यात आली आहे.

खासगी क्षेत्रातील विकास वित्त संस्थांना 5 वर्ष आयकरातून सूट देण्यात आली आहे. विधेयकाचा एक भाग म्हणून, सरकार ही सूट आणखी 5 वर्षांपर्यंत वाढवू शकते.

विधेयकात केलेल्या नव्या सुधारणांतर्गत संसद निवृत्तीवेतन आणि व्याज उत्पन्न प्राप्त केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यापासून सूट दिले जाईल.

लघु कंपन्यांसाठी पेड-अप भांडवलाची मर्यादा 50 लक्ष रुपयांवरून 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवून त्यांची व्याख्या सुधारित करण्याचा प्रस्तावही ठेवला गेला आहे.


🎲वित्त विधेयकाविषयी...


🔰कद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर लगेचच हे विधेयक तयार केले जाते, ज्यामध्ये अर्थसंकल्पात प्रस्तावित करांचे सादरीकरण, रद्दकरण, फेरबदल किंवा नियमन करण्याबाबत तपशील असतो.


🔰वित्त विधेयकामध्ये प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये कर विषयक तरतुदींमध्ये बदल केले जातात. या तरतुदीमधील बदलही एका विधेयकाच्या स्वरूपातच संसदेसमोर मांडले जातात त्याला वित्त विधेयक असे म्हणतात. 


🔰इतर कुठल्याही कायद्याच्या विधेयकाप्रमाणे ह्या विधेयकावर चर्चा होते, मतदान केले जाते आणि वित्त विधेयक मंजूर केले जाते. त्यानंतर त्या त्या करांच्या कायद्यात (आयकर कायदा, सेवाकर कायदा इ.) बदल केले जातात.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची ‘महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन’ योजन.



🔰‘महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन’ योजनेच्या अंतर्गत विद्यावेतन मिळविण्यासाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने 27 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागवले आहेत.


🅾️ठळक बाबी....


🔰ह विद्यावेतन दोन वर्षांचा संमिश्र कार्यक्रम असून यात देशातील भारतीय व्यवस्थापन संस्थांमधील (IIM) वर्ग-सत्र आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेमध्ये कौशल्य नियोजन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याची अनोखी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध असते.


🔰यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद, IIM बंगळुरु, IIM-जम्मू, IIM कोझिकोड, IIM लखनऊ, IIM नागपूर, IIM रांची, IIM उदयपूर आणि IIM विशाखापट्टणम यांच्या सहकार्याने 'महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23’ याची घोषणा केली.


🔰तरुण तसेच प्रतिभावान, कृतीशील व्यक्तींना IIMच्या वर्ग-सत्रांमधे एकत्र येत अभ्यास करण्याची आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेत कौशल्य विकास आणि कौशल्य नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे.


🔰महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23, संपूर्ण भारतातील 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे.


🔰अर्जदारांसाठी पात्रता निकष: देशभरातील 21-30 वर्ष वयोगटातील भारतीय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावे.

आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे



💥 ( Mpsc Combine focus)


▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (दुरुस्ती) विधेयक 2021.



✅ चर्चेत का?


▪️दिल्ली सरकार व उपराज्यपाल यांचे संबंध व जबाबदाऱ्या स्पष्ट करण्याच्या हेतूने 1991 च्या दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधी विधेयक संसदेत सादर करण्यात आले.


✅ बिलाच्या तरतूदी


▪️या विधेयकानुसार दिल्ली सरकार याचा अर्थ उपराज्यपाल (LG) असा असेल तसेच विधानसभेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कुठल्याही कायद्यासंदर्भात दिल्ली सरकार म्हणजे उपराज्यपाल (LG) असेल.


▪️ या विधेयकानुसार विधानसभेमध्ये पारित झालेले सर्व विधेयक उपराज्यपालाकडे पाठविणे आवश्यक व त्याची मर्जी ही अंतिम असेल.


 ▪️या विधेयकानुसार मंत्रिमंडळाने (अथवा दिल्ली मंत्रिमंडळाने) घेतलेल्या कोणताही निर्णय अंमलात आणण्यापूर्वी उपराज्यपालांना त्यांचे मत देण्याची योग्य संधी दिली जाईल.


▪️या विधेयकानुसार, दिल्ली विधानसभा राजधानीच्या दैनंदिन कारभाराबद्दल विचार करण्यास किंवा प्रशासकीय निर्णयाच्या संदर्भात स्वतःला सक्षमक करण्यासाठी कोणतेही निर्णय बनविणार नाही.


✅ दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश शासन कायदा, 1991


▪️सवातंत्र्यावेळी दिल्ली भारतीय राज्यांची ज्या 4 गटात विभागणी करण्यात आली होती त्या क गटात होता.


▪️1987 मध्ये दिल्लीमध्ये प्रशासकीय बदलासाठी बालकृष्णण समितीची स्थापना करण्यात आली व या समितीच्या शिफारसीनुसार 69वी घटनादुरुस्ती 1991


▪️69 व्या घटनात्मक दुरूस्ती कायद्यानुसार संविधानात कलम 239 AA सामाविष्ट करण्यात आले आहे. यानुसार दिल्लीला विधानसभा व मंत्रिमंडळासंबंधी तरतूद करण्यात आली.


Tuesday 23 March 2021

कन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांसोबत करार.


🪵🍃 कन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सरकारांसोबत सामंजस्य करार झाला.


🌼कन-बेटवा नदी जोड प्रकल्प...


🪵🍃 जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण (NWDA) कडून हिमालयीन नद्याअंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्याअंतर्गत 16  नदी जोड प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेटवा नदी जोड प्रकल्प हे प्रथम ठरले आहे. 


🪵🍃 उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणार्‍या केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे 8,650 हेक्टर चा भूभाग समाविष्ट आहे.


🪵🍃 बटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.


🌼परकल्पाचे स्वरूप...


🪵🍃 परकल्पामध्ये 230 किलोमीटर लांबीचा कालवा आणि धरणांची मालिका आणि केन आणि बेटवा नद्यांना जोडणारेमाकोडिया आणि धौधन धरणे तयार केले जाणार आहे.यामधून मध्यप्रदेशातील3.5 लक्ष हेक्टर आणि बुलंदखंड सह उत्तर प्रदेशामधील14,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 


🪵🍃 पर्यावरणाच्या संदर्भात, हा प्रकल्प व्याघ्रअभयारण्यात असणारा पहिला नदीचा प्रकल्प बनणार. हे मध्यप्रदेशातील पन्ना व्याघ्रअभयारण्यजे मॉडेल व्याघ्र-संवर्धन राखीव म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचा सुमारे 10टक्के भाग सामावून घेईल.

वाहतूक व दळणवळण



१) कर्नल शेवांग रिनशेज पूल/लडाखचा सिंह 

भारतातील सर्वाधिक उंचीवरील सर्व ऋतूकालीन पूल 

आक्टो. २०१९ राजनाथसिंह हस्ते उद्घाटन 

समुद्र सपाटीपासून १४०५० फूट उंचीवर 

लडाखमध्ये श्योक नदीवर (दूरबूक व दौलत बेगओल्डी) 


२) मैत्री ब्रिज 

भारतीय लष्कराने केवळ ४० दिवसात तयार केलेला 

सिंधू नदीवर (लेह) झुलता पुल


३) बोगीबिल पूल / अटल सेतू

देशातील सर्वात लांब रेल्वे – रस्ते पूल (४.९४ किमी) 

ब्रहमपुत्रा नदीवर (आसाम- अरुणाचल प्रदेश जोडतो) 

पुलाच्या खालच्या भागात दुहेरी रेल्वेमार्ग तर पुलाच्या वरच्या भागात ३ पदरी रस्ता


४) चेनानी – नाश्री बोगदा 

देशातील सर्वाधिक लांबीचा (९.२ किमी) बोगदा 

आक्टो २०१९ मध्ये या बोगदयास डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले. 

JK मध्ये हा बोगदा रा.महामार्ग क्र. ४४ वर आहे. 


५) कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट 

जाने २०२० मध्ये या बंदराला १५० वर्षे पूर्ण 

या प्रसंगी त्याचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी 

कांडला बंदर – प.दीनदयाल उपाध्याय पोर्ट ट्रस्ट 

न्हावाशेवा बंदर - प.जवाहरलाल नेहरु बंदर (JNPT) 


६) द.किनारपट्टी रेल्वे क्षेत्र (आंध्रप्रदेश) 

भारताचा १८ वा रेल्वे विभाग 

मुख्यालय - विशाखापट्टण

एकूण लांबी - ३४९० किमी 


७) तेजस एक्सप्रेस 

विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई देणारी रेल्वे 

पहिली खाजगी रेल्वे (दिल्ली – लखनौ प्रवास) 

१ ली सेमी – हाय स्पीड, पूर्ण वातानुकुलित रेल्वे 


८) बुध्दीस्त सर्किट ट्रेन 

भारत नेपाळ दरम्यान धावणार

गौतम बुध्दांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देणारी 


९) थार एक्सप्रेस व समझोता 

थार - जोधपूर ते मुनाबाव दरम्यान (साप्ताहिक) एक्सप्रेस 

समझोता - दिल्ली ते अटारी दरम्यान 

भारत व पाक दरम्यान धावणाऱ्या या रेल्वे कलम ३७० हटवल्यानंतर रद्द करण्यात आल्या


१०) वंदे भारत एक्सप्रेस/ ट्रेन १८ 

स्वदेशी बनावटीची सर्वात वेगवान (१६०-१८० किमी) 

पहिला प्रवास - दिल्ली ते वाराणसी 

दुसरा प्रवास - (दिल्ली ते कटरा)

स्वतंत्र इंजिन नसणारी, १६ डब्यांची रेल्वेगाडी


११) समानता एक्सप्रेस 

डॉ.बाबासाहेब व गौतम बुध्द यांच्याशी संबंधित 

स्थळांना भेट देणारी ही रेल्वे 

चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ, लुंबिनी, दीक्षाभूमी. 


१२) स्पाइसजेट 

१०० विमाने असणारी भारतातील चौथी कंपनी 

एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो नंतरची ४ थी कंपनी 


१३) कर्तापुर – साहिब कॉरिडॉर 

भारतातील डेरा बाबा नामक ते पाक मधील कर्तापूर साहिब गुरुव्दारा जोडणारा हा मार्ग 

(९/११/१९ रोजी उद्घाटन)

गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त

फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रियापाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही ‘बुरखा बंदी’; जनमत चाचणीनंतर घेतला निर्णय


🍂सवित्झर्लंडमध्ये एका जनमत चाचणीनंतर सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वाजनिक ठिकाणी वावरताना मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरखा घालून आपला चेहरा लपवता येणार नाहीय. स्वित्झर्लंडच्या आदी फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्येही अशाप्रकारची बंदी घालण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ५१ टक्के नागरिकांनी बुरखा आणि हिजाब सार्वजनिक ठिकाणी घालू नये या बाजूने मत दिलं आहे. म्हणजेच बुरखाबंदीला समर्थन देणाऱ्यांचे प्रमाण हे पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला.


🍂जनमत चाचणीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता स्वित्झर्लंडमध्ये रेस्तराँ, खेळाची मैदाने आणि सर्वजनिक ठिकाणी मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरख्यामध्ये स्वत:चा चेहरा झाकून फिरता येणार नाही. मात्र स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यकारी परिषदेने या जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे.


🍂सवित्झर्लंडमधील नवीन प्रस्तावामध्ये धार्मिक स्थळांवर जाताना महिलांना सर्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याची मूभा देण्यात आलीय. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच मास्क घालणे हे फायद्याचे ठरु शकते. त्यामुळे मास्कही या नियमांमधून वगळण्यात आलं आहे. मात्र पर्यटक म्हणून आलेल्या माहिलांपासून स्थानिक मुस्लीम महिलांनाही इतर कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून फिरण्याची परवानगी यापुढे नसेल.

NASA-ISRO संस्थेच्या NISAR अभियानासाठी सिंथेटिक अपर्चर रडार.



🌷(SAR) याचा विकास पूर्ण

पृथ्वी निरीक्षण उपग्रहावर ड्युअल-फ्रीक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारच्या विकासासाठी ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार’ (NISAR) अभियान 2022 साली श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले जाण्याचे नियोजित आहे. NISAR उपग्रह पृथ्वी निरीक्षणासाठी L-बँड आणि S-बँड SAR अश्या दुहेरी वारंवारितांवर काम करणार.


🌷अलीकडेच, अमेरिकेच्या नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेसह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) NASA-ISRO SAR (NISAR / निसार) उपग्रह अभियानासाठी एका सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) याचा विकास पूर्ण केला आहे.


🌷सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) यामध्ये अत्यंत उच्च-रिझोल्यूशनच्या प्रतिमा तयार करण्याची क्षमता आहे. याचा उपयोग वस्तूंचे द्विमितीय प्रतिमा किंवा त्रिमितीय पुनर्रचना तयार करण्यासाठी केला जातो.


🍃भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विषयी...


🌷ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 


🍃सस्थेनी केलेली कार्ये -


🌷19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.


🌷1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.


🌷‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


🌷फब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.


🌷सटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

सार्वजनिक वितरण केंद्रांना शोधण्यासाठी “मेरा रेशन” मोबाईल अ‍ॅप


🔥गराहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले.


🔥“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना होईल.


🔰“एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” (ONORC) योजना


🔥एक राष्ट्र, एक शिधापत्रिका यंत्रणा ही महत्वपूर्ण नागरीक केंद्रीत योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) या अंतर्गत लाभार्थ्यांना विशेषतः स्थलांतरीत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशातील कोणत्याही शिधावाटप दुकांनातून (स्वस्त धान्य दुकान) शिधा मिळणे सुनिश्चित केले आहे.


🔥या योजनेने स्थलांतरीत होणारी जनता, ज्यात मुख्यत्वे करून कामगार, रोजंदारीवरील कामगार, शहरी गरीब लोक उदाहरणार्थ कचरा गोळा करणारे, रस्त्यावरील रहिवासी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणारे, घरेलू कामगार ज्यांच्या रहीवासाच्या जागा सतत बदलत असतात अशांचे सशक्तीकरण करून त्यांना अन्नसुरक्षेबाबत आत्मनिर्भर केले आहे.


🔥ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवातीला 4 राज्यांत सुरू करण्यात आलेली यंत्रणा डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आणि येत्या काही महिन्यातच उर्वरित 4 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात (आसाम, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल) एकत्रीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


🔥वर्तमानात या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86 टक्के NFSA लोकसंख्या) आहेत आणि ‘एक राष्ट्र एक शिधापत्रिका’ अंतर्गत मासिक सरासरी 1.5 ते 1.6 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार नोंदवले जात आहेत.


🔥दशातील 17 राज्यांत ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ (वन नेशन, वन रेशनकार्ड) योजना यशस्वीपणे कार्यान्वित होत असून उत्तराखंड या राज्याने ही योजना नुकतीच पूर्णत्वास नेली आहे.


🔥ही योजना पूर्ण करणाऱ्या राज्ये त्यांच्या सकल राज्य घरगुती उत्पादनाच्या 0.25 टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास पात्र असतील. त्या अनुषंगाने या राज्यांना अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 37,600 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे.

नदा खरे



🔸अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे पेशाने स्थापत्य अभियंते होते.आयआयटी मुंबई मधून १९६७ साली त्यांनी पदवी मिळवली.


🔸 धरणे, पूल, कारखाने, बांधणाऱ्या खरे आणि तारकुंडे या कंत्राटदार कंपनीचे ते ३४ वर्षे भागीदार/व्यवस्थापकीय संचालक होते. इ.स. २००१ साली त्यांनी स्वतःच्याच कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 


🔸१९९८ ते २०१७ या काळात आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाच्या संपादकमंडळात त्यांनी काम केले. २००० ते २०११ दरम्यान ते मासिकाचे प्रमुख संपादक होते. २०१७ साली मासिक बंद झाले. 


🔸१९८१ ते १९९२ दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे ते सक्रिय सदस्य होते.


✍️नदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके


🔸अंताजीची बखर १९९७


🔸इंडिका : 

(भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास)ऐतिहासिकअनुवादित, 

मूळ लेखक - प्रणय लाल


🔸उद्या - २०१५


🔸आत्मचरित्र👇👇

⚡️ऐवजी -२०१८ 

⚡️दगडावर दगड विटेवर वीट २००२


🔸कहाणी मानवप्राण्याची- २०१०


🔸कापूसकोड्याची गोष्ट -२०१८ अनुवादित शेतीविषयक, 

मूळ लेखक डाॅ' लक्ष्मण सत्या


🔸डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य

🔸नांगरल्याविण भुई

🔸बखर अंतकाळाची

🔸वाचताना पाहताना जगताना

🔸वारूळपुराण

🔸जञाताच्या कुंपणावरून

🔸वीसशे पन्नास

🔸सप्रति


प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी


🔶आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.


🔶‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे.


🔴 योजनेची वैशिष्ट्ये.....


🔶हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल.


🔶आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन 

आरोग्य योजना (AB-PMJAY)

आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs)

राष्ट्रीय आरोग्य अभियान

प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)


🔶आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद

शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टेनिधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे.


🔶कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी.



🔑इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी झाला. त्याच्या संदर्भात इटली देशाच्या सरकारने सुधारित ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षरी केली.


🗝आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी..


🔑2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.


🔑ही 121 देशांच्या सरकारांची एक आंतरराष्ट्रीय युती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔑भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

करोना - ‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश.


🔰जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय.


🔰बरिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.


🔰जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय.


🔰हनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं.

अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा.



🪝जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यंदाच्या मेक्सिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटतकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवने ग्रीसचा टॉप सीडेड टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6(7-3) अशी धूळ चारली.


🪝तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सामना तब्बल 2 तास आणि 17 मिनिटे रंगला होता. ज्वेरेवचा हा 14वा एटीपी किताब आहे. मागील वर्षी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा धक्का बसला होता. तर, 2019च्या एटीपी 500 स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसकडून मात खावी लागली होती.


🪝विजेतेपदानंतर ज्वेरेवची प्रतिक्रिया - मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, ”मी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चांगले खेळत नसल्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. माझा मार्ग शोधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि मी पहिला सेट जिंकला.”


🪝“जेव्हा मला दुसर्‍या सेटमध्ये संधी मिळाली तेव्हा मी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. अव्वल खेळाडू सहसा तुम्हाला दुसरा संधी देत   नाहीत. मला असे वाटते की, टायब्रेकमध्ये मी चांगले काम केले. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे”, असेही त्याने सांगितले.

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर


 


• कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. 

• या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. 

• छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. 

• बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.


प्रमुख पुरस्कार्थी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर (मल्याळी)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा) 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतूपती (सुपर डिलक्स) 

• सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी)

• सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : जक्कल (मराठी) 


इतर प्रमुख पुरस्कार

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (भट्टर हुरे)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी)

• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : डी. इम्मन (विश्वासम)

• सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : आनंदी गोपाळ, सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ

• सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी

• सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट : ताजमहाल (मराठी) 

• सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे

• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो

• सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : काजरो

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपटेतर विभाग): राजप्रितम मोरे (खिसा), मराठी


कंगना राणौत 

• कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. 

• सर्वात आधी 2008 साली चित्रपट 'फॅशन'साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

• त्यानंतर 2014 साली 'क्वीन' चित्रपटासाठी तर  2015 साली 'तनू वेड्स मनु रिटर्न्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

• यंदा तिला 'मणिकर्णिका'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने स्वतःच केले आहे

इकॉनॉमिक फ्रीडम निर्देशांक २०२१



🇮🇳 भारताचे स्थान : १२१ वे ५६.५ गुणांसह


🔝 पहिले पाच देश व त्यांचे गुण


🇸🇬 ०१) सिंगापूर (८९.०९ गुण) 

🇳🇿 ०२) न्यूझीलंड (८३.९ गुण)

🇦🇺 ०३) ऑस्ट्रेलिया (८२.४ गुण)

🇨🇭 ०४) स्वित्झर्लंड (८१.९ गुण) 

🇮🇪 ०५) आयर्लंड (८१.४ गुण) 


✔️ काही महत्त्वाचे देश व त्यांचे स्थान


🇬🇧 ०७) ब्रिटन (७८.४ गुण) 

🇺🇲 २०) अमेरिका (७४.८ गुण) 

🇯🇵 २३) जपान (७४.०१ गुण) 

🇮🇱 २६) इस्त्रायल (७३.८ गुण)

🇩🇪 २९) जर्मनी (७२.५ गुण)

🇷🇺 ९२) रशिया (६१.५ गुण)

🇿🇦 ९९) दक्षिण आफ्रिका (५९.७ गुण)


🤝 भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान


🇨🇳 १०७) चीन (५८.४ गुण)

🇧🇩 १२०) बांग्लादेश (५६.५ गुण)

🇱🇰 १३१) श्रीलंका (५५.७ गुण)

🇦🇫 १४६) अफगाणिस्तान (५३ गुण)

🇵🇰 १५२) पाकिस्तान (५१.७ गुण)

🇳🇵 १५७) नेपाळ (५०.७ गुण)


🇰🇵 शवटचा क्रमांक : उत्तर कोरिया (१७८वा) .

Online Test Series

संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध



सापेक्षता सिद्धांत : आईन्स्टाईन


गुरुत्वाकर्षण : न्यूटन


फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट : आईन्स्टाईन


किरणोत्सारिता : हेन्री बेक्वेरेल


क्ष-किरण : विल्यम रॉटजेन


डायनामाईट : अल्फ्रेड नोबेल


अणुबॉम्ब : ऑटो हान


विशिष्टगुरुत्व : आर्किमिडीज


लेसर : टी.एच.मॅमन


रेडिअम : मेरी क्युरी व पेरी क्यूरी


न्युट्रॉन जेम्स : चॅड्विक


इलेक्ट्रॉन : थॉम्पसन


प्रोटॉन : रुदरफोर्ड


ऑक्सीजन : लॅव्हासिए


नायट्रोजन : डॅनियल रुदरफोर्ड


कार्बनडाय ऑक्साइड : रॉन हेलमॉड


हायड्रोजन : हेन्री कॅव्हेंडिश


विमान : राईट बंधू


रेडिओ : जी.मार्कोनी


टेलिव्हिजन : जॉन बेअर्ड


विजेचा दिवा, ग्रामोफोन : थॉमस एडिसन


सेफ्टी लॅम्प : हंप्रे डेव्ही


डायनामो : मायकेल फॅराडे

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड


मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


मूलभूत हक्क : अमेरिका


न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका


कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


कायदा निर्मिती : इंग्लंड


लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


संघराज्य पद्धत : कॅनडा


शेष अधिकार : कॅनडा


जीव विज्ञान के प्रश्न


1.: - मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है ?

Ans : - लैक्टिक अम्ल


2.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?

Ans : - टार्टरिक अम्ल


3.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है

Ans : - -ऑरगेनोलॉजी


4.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?

Ans : - तंत्रिका कोशिका


5.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?

Ans : - डेंटाइन के


6.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?

Ans : - पैरामीशियम


7.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?

Ans : - एक भी नहीं


8.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?

Ans : - विटामिन A


9.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?

Ans : - चावल


10.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?

Ans : - 1350


11.: - रक्त में पायी जाने वाली धातु है

Ans : - -लोहा


12.: - किण्वन का उदाहरण है

Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना


13.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?

Ans : - पनीर


14.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?

Ans : - ड्रेको


15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?

Ans : - किंग कोबरा


16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?

Ans : - ह्वेल शार्क


17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?

Ans : - प्रोटीन


18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?

Ans : - डाइएसिटिल के कारण


19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?

Ans : - लाल रंग


20.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?

Ans : - जे. एल. बेयर्ड


21: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?

Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण


22.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।

Ans : - मिथेन


23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?

Ans : - लैक्टोमीटर


24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?

Ans : - ऐलुमिनियम


25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?

Ans : - कैल्सियम कार्बोनेट


26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?

Ans : - ऑक्सीजन


27.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?

Ans : - एपिथीलियम ऊतक


28.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?

Ans : - कुत्ता


29.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?

Ans : - डेवी


30.: - सबसे अधिक तीव्रता की ध्वनि कौन उत्पन्न करता है?

Ans : - बाघ


31.: - जब ध्वनि तरंग चलती हैं, तो वे अपने साथ ले जाती हैं

Ans : - -ऊर्जा


32.: - सूर्य ग्रहण के समय सूर्य का कौन-सा भाग दिखाई देता है?

Ans : - किरीट


33.: - सूर्य की किरण में कितने रंग होते हैं?

Ans : - 7


34.: - ‘टाइपराइटर’ (टंकण मशीन) के आविष्कारक कौन हैं?

Ans : - शोल्स


35.: - सिरका को लैटिन भाषा में क्या कहा जाता है।

Ans : - ऐसीटम


36.: - कपड़ों से जंग के धब्बे हटाने के लिये प्रयोग किया जाता है

Ans : - -ऑक्ज़ैलिक अम्ल


37.: - गन्ने में ‘लाल सड़न रोग’ किसके कारण उत्पन्न होता है?

Ans : - कवकों द्वारा


38.: - आम का वानस्पतिक नाम क्या है?

Ans : - मेंगीफ़ेरा इण्डिका


39.: - कॉफी पाउडर के साथ मिलाया जाने वाला ‘चिकोरी चूर्ण’ प्राप्त होता है

Ans : - -जड़ों से


40.: - ‘विटामिन-सी’ का सबसे अच्छा स्त्रोत क्या है?

Ans : - आंवला

भारतातील सर्वात मोठे

Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )

एसईबीसी’चा राज्यांचा अधिकार अबाधित



सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निश्चित करण्याचा राज्यांचा अधिकार, संविधानातील १०२ व्या दुरुस्तीनंतरही अबाधित राहतो, असा युक्तिवाद महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीदरम्यान केला.

संसदेने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग निश्चित करण्याचा अधिकार आहे का आणि इंद्रा सहानी निकालामुळे लागू झालेल्या आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचा फेरविचार करता येऊ शकतो, या दोन मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्या. अशोक भूषण यांच्या पाचसदस्यीय घटनापीठासमोर नियमित सुनावणी केली जात आहे.

राष्ट्रीय मागास आयोगाने ‘मागास’ समाजाच्या यादीत तसेच, केंद्राच्या ‘एसईबीसी’ यादीतही मराठा समाजाचा समावेश नाही. ३४२ (अ) नुसार सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचा अधिकार राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ३४२ (अ) द्वारे ‘एसईबीसी’ समाज ठरवताना सुसूत्रता आणता येऊ शकेल का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर राज्यांच्या ‘एसईबीसी’तील समाज निश्चित करण्याच्या अधिकारांना घटनादुरुस्तीमुळे धक्का लागला नसल्याचा मुद्दा वेणुगोपाल यांनी मांडला.

राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘एसईबीसी’मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १३ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ टक्के आरक्षण दिले. या कायद्याला आव्हान देण्यात आले असून सलग तीन दिवस या आरक्षणाविरोधात मराठा समाज मागास नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. गुरुवारी सुनावणीच्या चौथ्या दिवशी महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी १०२ व्या दुरुस्तीच्या अनुषंगाने युक्तिवाद केला.

तीन कृषी कायद्यांपैकी एकाच्या अंमलबजावणीची संसदीय समितीची शिफारस




केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत असून त्यापैकीच एक असलेल्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असे संसदीय समितीने सरकारला सांगितले आहे.

या समितीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आप यासह विरोधी पक्षांचे सदस्य आहेत. या पक्षांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या कायद्याअंतर्गत असलेले लाभ शेतकऱ्यांना मिळावे यासाठी जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२०ची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस अन्नविषयक स्थायी समितीने केली असून तसा अहवाल १९ मार्च रोजी लोकसभेत मांडला आहे.

बहुसंख्य कृषिमालाचा सध्या अतिरिक्त स्वरूपात आहे तरीही शीतगृहांची व्यवस्था, गोदामे, प्रक्रिया आणि निर्यात यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. बटाटा, कांदा आणि डाळी या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आहारातील घटक असल्याने आणि लाखो लोकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळत नसल्याने आणि नव्या कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे.

बॉस्फोरस बॉक्सिंग: निखत झरीन आणि गौरव सोलंकीला कांस्य




तुर्कस्तानच्या इस्तांबुल शहरात सुरू असलेल्या बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला पराभवाचा धक्का बसला आहे. महिलांच्या 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखतचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाडने पराभव केला. या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या निखतला 5-0 असे हरवत बुसेनाडने स्पर्धेबाहेर ढकलले. त्यामुळे निखतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पाडाव केला होता. त्याअगोदर तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले होते.


गौरव सोलंकीलाही कांस्य

पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या गौरव सोलंकीलाही कांस्यपदक घेऊन भारतात परतावे लागणार आहे. अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोने गौरवला उपांत्य सामन्यात 5-0 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकीने उपांत्यपूर्व फेरीत इकोल मिझानचा 4-1 असा पराभव केला होता.


भारताचे आव्हान संपुष्टात

या दोघांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याआधी भारताच्या अन्य महिला बॉक्सिंगपटू सोनिया लादर (59 किलो), परवीन (60 किलो) आणि ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये 63 किलो वजनी गटात शिव थापाला तुर्कीच्या हाकान डोगानकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला.

एअर पिस्तूल सांघिक प्रकारात पुरुष, महिला गटात सुवर्णपदकाची कमाई



नवी दिल्ली : भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुरुष आणि महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि श्री निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारताच्या महिला संघाने ज्युलिटा बोरेक, जोआना इवोना वावरझोनोवस्का आणि अग्निझेस्का कोरेजवो यांचा १६-८ असा पाडाव करत प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष संघाने डिन्ह थान्ह गुयेन, कोक कुआँग ट्रान आणि झुआन चुयेन फान यांचा समावेश असलेल्या व्हिएतनामवर अंतिम फेरीत १७-११ अशी सहज मात केली.

तत्पूर्वी, भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, दीपक कुमार आणि पंकज कुमार यांनी दमदार कामगिरी करत भारताला पुरुषांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले.

सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम सामन्यात या तिघांनी भारताला १४ गुण मिळवून दिले. मात्र अमेरिकेच्या लुकास कोझेनिएस्की, विलियम शानेर आणि टिमोथी शेरी यांनी १६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या तेयून नॅम, ब्योनगिल चू आणि जे सेऊंग चुंग आणि इराणच्या पौर्या नोरोझियान, होसेन बाघेरी आणि आमिर मोहम्मद नेकोनाम यांच्यात कांस्यपदकासाठी लढत झाली. त्यात इराणने बाजी मारली.

महिलांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात भारताच्या निशा कनवार, श्रियांका शादांगी आणि अपूर्वी चंडेला यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

भारताला ६२३.७ गुण मिळवता आले. पोलंडने ६२४.१ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. अमेरिकेने ६२७.३ गुणांसह सुवर्ण आणि डेन्मार्कने ६२५.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

गनेमत सेखॉनला स्किट प्रकारात कांस्यपदक

भारताची युवा नेमबाज गनेमत सेखॉन हिने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपले पहिले पदक प्राप्त केले. तिने महिलांच्या स्किट प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी असलेल्या २० वर्षीय गनेमत हिने ४० गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. याच गटात भारताच्या कार्तिकी सिंह शक्तावत हिला ३२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ग्रेट ब्रिटनच्या अम्बर हिल हिने कझाकस्तानच्या झोया क्राव्हचेंको हिच्यावर अंतिम फेरीत मात करत सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोना

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोनाची लागण झाल्याने नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील करोनाग्रस्तांची संख्या सहावर पोहोचली आहे. नियमानुसार, करोनाग्रस्त खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. ‘‘शनिवारी रात्री काही नेमबाजांचे करोना चाचणीचे अहवाल मिळाले, त्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या नेमबाजांची दर दिवशी चाचणी करण्यात येणार आहे,’’ असे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस दल विशेष



▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

अनिल देशमुख


▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

गृहमंत्रालय


▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 राज्यसूची


▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

दक्षता


▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

तेलंगणा


▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

हैदराबाद


▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

सुबोध जयस्वाल


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

सदरक्षणाय खलनिग्रहणाय 


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

पोलीस महासंचालक


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई


▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 पंचकोणी तारा


▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

21 ऑक्टोबर 


▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

पुणे


▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?* काटोल, जि. नागपूर


▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हाताचा पंजा


▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

गडद निळा


▪️शरी. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

42 वे


▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

परमबिरसिंह


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 महानिरीक्षक


▪️FIR चा फुल फॉर्म काय ?

first information report


▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

देवेन भारती


▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

गृहरक्षक दल , तुरुंग


▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

पुणे


▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

केपी-बोट


▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

1948


▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

जनरल बिपिन रावत


▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? - _राजनाथ सिंह

Saturday 20 March 2021

भारतातील सर्वात मोठे महत्वपूर्ण प्रश्न


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा ). 

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

चालू घडामोडी



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

रामसर करारासंबंधित महत्वपूर्ण माहिती.




🔰 १९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते


🔰 हयाच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले


🔰 पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो


✍️ भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले.


🌍 सध्या जगातील २,४४१ पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे


🇮🇳 भारतातील ४२ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे


🗓 जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो


🔰 ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे (१९८१)


🔰 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे (जानेवारी , २०२०)


🔰 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे (नोव्हेंबर , २०२०).


इलेक्ट्रॉनचा शोध



🔥1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 


🔥थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 


🔥थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 


🔥 ह त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .

हिमालयीन शिखरे



🔳एव्हरेस्ट:-8850 मी


🔳K2:-8611 मी


🔳कांचनगंगा:-8598 मी


🔳वहॉटसे:-8501 मी


🔳मकालु:-8421 मी


🔳धवलगिरी:-8172 मी


🔳मसलू:-8163


🔳चो आया:-8153 मी


🔳अन्नपूर्णा:-8078 मी


🔳नदादेवी:-7817 मी


🔳कामेत:-7756 मी


🔳गरला मंधता:-7694 मी


🔳तरिशूल:-7140 मी


🔳बद्रीनाथ:-7138 मी

रक्ष पानझडी अरण्य



🔳पर्जन्य:-80 ते 120 सेंमी


❇️परदेश:-


🔳सातपुडा,अजिंठा डोंगर


🔳पठारावरील कमी उंचीच्या टेकड्या


❇️सवरूप:-


❇️सलग पट्टे नाहीत


❇️गवताळ प्रदेश


❇️पावसाळ्यात हिरवीगार वनश्री


⏩परकार:-


🔘सागवान,धावडा,शिसम


🔘तदू,पळस, बीजसल


🔘लडी,हेडी, बेल


🔘खर,अंजन


💥आर्थिक महत्व:-


Thursday 18 March 2021

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :


सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 85

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान


🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

घटनेतील मूलभूत कर्तव्य




1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  


2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 


3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 


4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 


5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 


6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 


7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 


8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 


9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 


10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 


11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

सहावी पंचवार्षिक योजना



👉1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985

👉भर - दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मिती .

👉 परतिमान- अॅलन मान व अशोक उद्र . 👉उद्दीष्टये- 1 )रोजगार निर्मिती 

               2 )आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन . 👉अध्यक्ष - इंदिरा गांधी 

👉उपाध्यक्ष - एन डी तिवारी

 👉IRDP - 2 ऑगस्त 1980 पासून सुरु 

👉 NREP- 2 ऑक्टोबर 1980

👉RLEGP - 15 अगस्त 1983

👉DWCRA - 1982 ( डेन्मार्क च्या मदतीने )

👉 नवीन २० कलमी कार्यक्रम -१४ जाने 👉1982 दोन नवीन पोलाद प्रकल्प - 

           1 ) सलेम ( TN )  - 1982

           2 ) विशाखापट्टणंम ( AP ) - 1982

महाराष्ट्रातील अभयारण्ये



▪️नरनाळा - अकोला

▪️टिपेश्वर -यवतमाळ  

▪️यडशी रामलिंग - उस्मानाबाद

▪️अनेर - धुळे, नंदुरबार

▪️अधेरी - चंद्रपूर


▪️औट्रमघाट - जळगांव

▪️कर्नाळा - रायगड

▪️कळसूबाई - अहमदनगर

▪️काटेपूर्णा - अकोला 

▪️किनवट - नांदेड,यवतमाळ


▪️कोयना - सातारा

▪️कोळकाज - अमरावती

▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव

▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर

▪️चपराला - गडचिरोली


▪️जायकवाडी - औरंगाबाद 

▪️ढाकणा कोळकाज - अमरावती

▪️ताडोबा - चंद्रपूर

▪️तानसा - ठाणे

▪️दऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर


▪️नवेगांव - भंडारा

▪️नागझिरा - भंडारा

▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

▪️नानज - सोलापूर

▪️पच - नागपूर


▪️पनगंगा - यवतमाळ, नांदेड

▪️फणसाड - रायगड

▪️बोर - वर्धा

▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई

▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे


▪️मालवण - सिंधुदुर्ग 

▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर

▪️माहीम - मुंबई

▪️मळा-मुठा - पुणे

▪️मळघाट - अमरावती


▪️यावल - जळगांव

▪️राधानगरी - कोल्हापूर

▪️रहेकुरी - अहमदनगर

▪️सागरेश्वर - सांगली

नदीकाठची शहरे



◆ नळगंगा – मलकापूर


◆ तिस्तूर -चाळीसगाव


◆ पांझरा – धुळे, पवनार


◆ कान – साक्री


◆ बुराई – सिंदखेड


◆ गोमती – शहादा


◆ मास – शेगाव


◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)


◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)


◆ भोगावती – पेण


◆ उल्हास – कर्जत


◆ गड – कणकवली


◆ आंबा – पाली


◆ जोग – दापोली


निसर्ग चक्रीवादळ



👉 या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


👉या चक्रीवादळाला बांगलादेशने "निसर्ग" असे नाव दिले आहे. 


👉उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. 


👉या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. 


👉अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. 


👉२००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. 


👉तयानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे.


♦️नावे कशी देतात?♦️

👉चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. 


👉फले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. 


👉भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. 


👉इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. 


♦️चक्रीवादळ का तयार होते?♦️

एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. 


👉भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. 


👉दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.


♦️चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो?

👉वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. 


👉अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. 


👉पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. 


👉वाऱ्यांनी ६३-६५ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...