Monday 4 April 2022

04 एप्रिल 2022 चालू घडामोडी


प्र. अलीकडेच फास्टर नावाचे सॉफ्टवेअर कोणी सुरू केले आहे?
उत्तर :- सरन्यायाधीश एन.व्ही.रमना

प्र. अलीकडे फळ उत्पादनात कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्र. अलीकडे कोणते राज्य भाजीपाला उत्पादनात अव्वल आहे?
उत्तर :- उत्तर प्रदेश

प्र. नुकताच जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ०२ एप्रिल

प्र. अलीकडेच आसाम आणि कोणत्या राज्यामधील सीमा विवाद 50 वर्षांपासून मिटला आहे?
उत्तर :- मेघालय

प्र. अलीकडेच, इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल (IBBY) द्वारे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन (ICBD) केव्हा आयोजित केला जातो?
उत्तर :- ०२ एप्रिल

प्र. अलीकडेच कोणत्या देशाने अंतराळातील रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी नवीन डिफेन्स स्पेस कमांड एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया

प्र. नुकतेच कोणत्या शहरात योगासन वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- अहमदाबाद

प्र .ब्रिक्सच्या पर्यावरण मंडळाची पाचवी बैठक पार पडली.
Ans:- Brazil

प्र .कोणत्या राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ऑनलाइन महसूल भरणा प्रणाली सुरू केली आहे.
Ans:- Odisa

प्र .2019 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास दिला.
Ans:- Bajarang Punia

प्र .2018-19 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपीचा अंदाजित विकास दर -by ADB.
Ans:-7. 3

प्र.कुठला देश
जागतिक बँकेच्या पहिल्या मानवी भांडवलाच्या निर्देशांकात अव्वल स्थान मिळवले
Ans:- Singapore

Complete March Current Affairs Revision for all Upcoming Exams #English


Part - 01

1) The Maharashtra government unveiled the state’s Agriculture Export Policy with a focus on promoting shipments of 21 agricultural commodities.
▪️ Maharashtra :-
➨ Sanjay Gandhi (Borivali) National Park
➨ Tadoba National Park
➨Nawegaon National Park
➨Gugamal National Park
➨Chandoli National Park

2) The book titled “A Nation To Protect” authored by Priyam Gandhi Mody was launched by Union Health Minister Mansukh Mandaviya.
➨ The book highlights the role of PM Narendra Modi during the Covid crisis in the past two years.

3) Microsoft founder and philanthropist Bill Gates has been conferred with Hilal-e-Pakistan, the second highest civilian honour in the country, for his efforts to help eradicate polio in Pakistan.

4) India has launched a special operation named 'Operation Ganga' to evacuate its nationals from Ukraine, a majority being students.

5) The High Commission of India in Dhaka launched the Suborno Jayanti Scholarship website in order to share openings for education and professionalism in India for Bangladeshi citizens.

6) “Ex Dharma Guardian-2022”, a joint military exercise between India and Japan, is being conducted at the Foreign Training Node in Belagavi.

7) India's second-largest IT services company Infosys Ltd has launched a metaverse foundry to ease and fast-track enterprises' exploration of the metaverse, a collective virtual shared space created by the convergence of virtually enhanced physical and digital reality.

8) Dr Mansukh Mandavia, Union Minister for Health and Family Welfare launched the National Polio Immunization Drive for 2022 by administering polio drops to children below five years of age in the Ministry of Health and Family Welfare.

9) In a top level administrative realignment the Union government announced to elevate senior IAS officers and Digital India Corporation CEO Abhishek Singh as new National e-Governance Division (NeGD) CEO.
➨ The 1995-batch IAS officer from Nagaland cadre will hold the position in the rank and pay of Additional Secretary.

10) The government announced the appointment of Madhabi Puri Buch as the new chairperson of the market watchdog: Securities and Exchange Board of India (SEBI). She will be the first woman chairperson of the SEBI.
➠The Securities and Exchange Board of India (SEBI) is the regulatory body for securities and commodity market in India under the jurisdiction of Ministry of Finance , Government of India. It was established on 12 April 1988 and given Statutory Powers on 30 January 1992 through the SEBI Act, 1992.

11) Indian Space Research Organisation has announced that A Large Area Soft X-ray Spectrometer (CLASS), a payload on-board Chandrayaan-2 Orbiter, has detected solar proton events which significantly increase the radiation exposure to humans in space.
▪️ISRO :-
➨Formed :- 15 August 1969
➨Headquarter :-  Bangalore, Karnataka, India
➨Chairman :- S Somnath

12) The National Science Day is observed every year in India on February 28 to recognise the contributions of scientists towards the development of India.
➨The theme of National Science Day 2022 is 'Integrated Approach in Science and Technology for a Sustainable Future'.

13) A team of researchers from the Indian Institute of Technology (IIT) Kanpur has developed a novel nanoparticle-based biodegradable carbenoid metabolite (BioDCM) that can protect agricultural crops from fungal and bacterial infections.

14) The 2020 Tokyo Olympics silver medallist in weightlifting, Mirabai Chanu, clinched the gold medal at the ongoing Singapore Weightlifting International.

15) Rafael Nadal maintained his unbeaten start to 2022 by beating British number one Cameron Norrie 6-4 6-4 to win the Mexican Open.
➨ The Spaniard won a 21st major title at the Australian Open after victory in a Melbourne warm-up event.
➨Nadal, who also triumphed in 2013 and 2020, is now the tournament's youngest and oldest champion.

16) IIT Delhi startup Nanoclean Global has launched the world’s smallest wearable air purifier Naso95, which is at par effective to an N95 grade face mask.
➨ Naso95 is helpful in combat of air pollution, allergens, bacteria, and viruses.

17) Samiran Gupta has been named the new head of policy for microblogging platform Twitter in India.
➨ He will lead the company’s public policy and philanthropy efforts in India and South Asia.
➽ Twitter :-
➨Founders - Jack Dorsey, Biz Stone, Evan Williams, Noah Glass
➨Founded - 21 March 2006
Headquarters - San Francisco, California, United States
➨ Chief Executive Officer -  Parag Agrawal

18) Google announced to bring its Play Pass subscription service to Android devices in India for Rs 99 a month or Rs 889 for the year.
➨ The Google Play Pass subscription service will offer over 1,000 apps and games across 41 categories without ads or in-app purchases.

19) India won eight medals at the Singapore Weightlifting International 2022, including six gold, one silver, and one bronze.
➨India has qualified 12 weightlifters for the Commonwealth Games in Birmingham in 2022.

20) The University Grants Commission (UGC) has appointed educationist and research scientist Professor Bhushan Patwardhan as chairman, of the executive committee of the National Assessment and Accreditation Council (NAAC), Bengaluru.
▪️University Grants Commission (UGC) :-
➨Founded - 1956
➨First executive: Shanti Swaroop Bhatnagar
➨ Headquarters: New Delhi
➨ Chairperson: D. P. Singh

21) The world's first fully solar-powered Kochi airport is going to become power-positive with the commissioning of its new solar power plant near Payyannur in Kannur district of Kerala.
▪️Kerala :-
➠Cherai Beach
➠Idukki Dam on Periyar River
➠Pamba River
➠Kumarakom National Park
➠Anamudi Shola National Park
➠Eravikulam National Park
➠Silent Valley National Park

22) The Indigenously built stealth guided-missile destroyer INS Visakhapatnam was formally “affiliated” to the port city of Vishakhapatnam.
➨INS Vishakhapatnam was commissioned into the Navy in December 2021.

23) India's Cabinet has approved a policy amendment allowing foreign direct investment (FDI) of up to 20% in Life Insurance Corporation of India (LIC).
➙The change is aimed at easing the listing of the state-run insurer.
✸Life Insurance Corporation (LIC) :-
➨Founder - Government of India
➨Founded - 1 September 1956
➨Headquarters - Mumbai
➨Chairperson - M R Kumar

24) Bank of Maharashtra (BoM) has launched the “Project Banksakhi” in Odisha in collaboration with Mahagram & Sunivesh India Finance Services Pvt. Ltd. for Online Bank Account opening.
▪️Odisha CM - Naveen Patnaik
➨ Governor - Ganeshi Lal
➨ Similipal Tiger Reserve
➨ Satkosia Tiger Reserve
➨ Bhitarkanika Mangroves
➨ Nalabana Bird Sanctuary
➨ Tikarpada Wildlife Sanctuary
➨ Chilika Wildlife Sanctuary, Puri
➨ Sunabeda Wildlife Sanctuary

25) A memorandum of understanding (MoU) was signed between Jammu and Kashmir Trade Promotion Organization (JKTPO) and Ladakh Economic Growth and Development Dialogue (LEAD) in order to showcase the sector-wise opportunities in Jammu and Kashmir to potential investors and to drive sector-specific investments from different stakeholders.
▪️Jammu and Kashmir :-
➨L. Governor of J&K - Manoj Sinha
➨Rajparian  Wildlife Sanctuary
➨Hirapora  Wildlife Sanctuary
➨Gulmarg  Wildlife Sanctuary
➨Dachigam National Park
➨Salim Ali National Park

26) Union Agriculture Minister Narendra Tomar launched the 'Meri Policy, Mere Haath' initiative aimed at motivating farmers to insure their crops.

27) The 46th Civil Accounts Day is celebrated on 2nd March 2022 at Dr. Ambedkar International Centre, Janpath, New Delhi.
➨Finance Minister Smt. Sitharaman will launche a major e-governance initiative - the Electronic Bill (e-Bill) processing system as part of ease of doing business and Digital India eco-system.

रामसर स्थळ ( भारत )


🔸एकूण रामसर स्थळे : 49 (डिसेंबर 2021 पर्यंत)

🔹रामसर स्थळांनी व्यापलेले भारतातील एकूण क्षेत्र : 28 भौगोलिक, दळणवळण व कृषीविषयक 10,83,322 हेक्टर्स,

🔸भारतातील सर्वप्रथम रामसर स्थळे : बिल्क सरोवर (ओडिशा) व केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) - (1 ऑक्टोबर 1981 रोजी समाविष्ट)

🔹भारतातील आकाराने सर्वात मोठे रामसर स्थळ : सुंदरबन पाणथळ प्रदेश (पश्चिम बंगाल) (क्षेत्रफळ 4230 चौ. किमी.)

🔸भारतातील आकाराने सर्वात लहान रामसर स्थळ : रेणुका सरोवर (हिमाचल प्रदेश) (क्षेत्रफळ: 02 चौ. किमी.)

🟠 2021-22 मध्ये 7 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे :

45वे)थोळ तलाव वन्यजीव अभयारण्य (गुजरात)

46वे)वाधवाना वेटलँड (गुजरात)

47वे) हैदरपूर (हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य) (बिजनौर - उत्तर प्रदेश)

48वे) खिजाडिया वन्यजीव अभयारण्य (गुजरात)✅

49वे) बखिरा वन्यजीव अभयारण्य (उत्तर प्रदेश)✅

🟠 महाराष्ट्रात पुढील 2 रामसर स्थळे आहेत :

1) नांदूर मधमेश्वर अभयारण्य (नाशिक - जानेवारी 2020)

2) लोणार सरोवर (बुलडाणा- नोव्हेंबर 2020)

नवीन संसद भवन

.           

🔹भूमीपुजन : 1 ऑक्टोबर 2020 ( PM नरेंद्र मोदी )

🔸बांधकाम सुरूवात : 10 डिसेंबर 2020

🔹पूर्ण करण्याचे लक्ष : ऑक्टोबर २०२२ (नियोजित)

🔸आसन क्षमता : 1272 ( लोकसभा सभागृह- 888 , राज्यसभा सभागृह - 384 )✅

🔹प्रकल्पाचा अंदाजित खर्च : 862 कोटी

🔸नवीन इमारत त्रिकोणाकृती असेल.✅

🔹नवीन इमारतीची रचना : वास्तुरचनाकार बिमल पटेल

🔸मुख्य ठेकेदार : टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड

🔹हे भवन राष्ट्रपती भवन ते दिल्लीमधील इंडिया गेट पर्यंतचे तीन किमी लांबीचे क्षेत्र व्यापेल.

🔸सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ही इमारत तयार केली जात आहे.

(टीप : विद्यमान (जुन्या) संसद भवनाच्या पायाभरणीला 12 फेब्रु. 2021 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. 12 फेब्रु. 1921 रोजी या संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते 18 जाने. 1927 रोजी या विद्यमान (जुन्या) संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते.)

भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय

🌅 कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

🌅 हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे.

🌅 पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

✅ संग्रहालयाची वैशिष्ट्ये :

🌅 ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.

🌅 ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

🌅 सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.

🌅 तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे.

चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.Defence

🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत.

🏞 चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.

🏞 नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.

🏞 या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

🏞 याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.

🏞 आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.

🏞 यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”

डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅ 1) राम घाट >> कोल्हापुर - सावंतवाडी

✅ 2) अंबोली घाट >> कोल्हापुर - सावंतवाडी

✅ 3) फोंडा घाट >> संगमेश्वर - कोल्हापुर

✅ 4) हनुमंते घाट >> कोल्हापुर - कुडाळ

✅ 5) करूळ घाट >> कोल्हापुर - विजयदुर्ग

✅ 6) बावडा घाट >> कोल्हापुर - खारेपाटण

✅ 7) आंबा घाट >> कोल्हापुर - रत्नागिरी

✅ 8) उत्तर तिवरा घाट >> सातारा - रत्नागिरी

✅ 9) कुंभार्ली घाट >> सातारा - रत्नागिरी

✅ 10) हातलोट घाट >> सातारा - रत्नागिरी

✅ 11) पार घाट >> सातारा - रत्नागिरी

✅ 12) केंळघरचा घाट >> सातारा - रत्नागिरी

✅ 13) पसरणीचा घाट >> सातारा - वाई

✅ 14) फिटस् जिराल्डाचा घाट >> महाबळेश्वर - अलिबाग

✅ 15) पांचगणी घाट >> पोलादपुर - वाई

✅ 16) बोरघाट >> पुणे - कुलाबा

✅ 17) खंडाळा घाट >> पुणे - पनवेल

✅ 18) कुसुर घाट >> पुणे - पनवेल

✅ 19) वरंधा घाट >> पुणे - महाड

✅ 20) रूपत्या घाट >> पुणे - महाड

✅ 21) भीमाशंकर घाट >> पुणे - महाड

✅ 22) कसारा घाट >> नाशिक - ठाणे

✅ 23) नाणे घाट >> अहमदनगर - मुंबई

✅ 24) थळ घाट >> नाशिक - ठाणे

✅ 25) माळशेज घाट >> ठाणे- पुणे 

✅ 26) सारसा घाट >> सिरोंचा - चंद्रपुर

✅ 27) रणतोंडी घाट >> महाड - महाबळेश्वर

✅ 27) आंबेनळी घाट >> महाबळेश्वर - महाड (रायगड)

चंपारण्य सत्याग्रह

♦️वर्ष:-1917

♦️गांधीजी चे सहकारी:-

◾️राजेंद्र प्रसाद

◾️जे बी कृपलानी

◾️ब्रिज किशोर

◾️ए एन सिन्हा

◾️मजहार उल हक

◾️महादेव देसाई

◾️नरहरी पारीख

◾️अवंतिका बाई गोखले

◾️आनंदी वैसंपायन

◾️रामनवमी प्रसाद

✍गांधीजी चा पहिला सविनय कायदे भंग प्रयोग होता.

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली.  

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

दुसरे लोकसंख्या धोरण 2000


✏️ पार्श्वभूमी – १९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

✏️ महत्त्वाची उद्दिष्टय़े –:

१)    अल्पकालीन उद्दिष्ट – संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे.
२)     मध्यकालीन उद्दिष्ट – प्रत्येक जोडप्याला दोन मुले – यासाठी प्रोत्साहन देणे.
३)     दीर्घकालीन उद्दिष्ट – लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे.

✏️  शिफारशी –:

१) १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.

२) शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.

३) जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.

४) फक्त दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.

५) १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.

६) माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.

७) ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.

८) जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.

९) ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.

१०) पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.

चालू घडामोडी उत्तरे


1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?

(1) अरुंधती रॉय

(2) अमर्त्य सेन

(3) जयती घोष🔰

(4) रघुराम राजन

2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?

(1) प्रेशर स्विंग अॅडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption)🔰

(2) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट

(3) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन

(4) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट

3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?

(1) बिपीन रावत

(2) वेदप्रकाश मलीक

(3) अनुप मिश्रा 🔰

(4) रंजन मथाई

Que.4 .'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

(1) गुजरात

(2) तामिळनाडू

(3) त्रिपुरा🔰

(4) उत्तर प्रदेश

Que. 5.खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?

(1) इटली

(2) फ्रान्स

(3) ऑस्ट्रेलिया🔰

(4) स्पेन

Que.6
30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

(1) बांग्लादेश

(2)कॅनडा

(3) भारत

(4) चीन🔰

Que.7 .कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?

(1) रशिया🔰

(2) जपान

(3) चीन

(4) जर्मनी

Que. 8.
कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

(1) आसाम

(2) सिक्किम🔰

(3) ओडीशा

(4) मणिपूर

Que. 9.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यानों का स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?

(1) ऑकुस ( AUKUS)🔰

(2) इन्डपॅक

(3) युसा

(4) यापैकी नाही

Que.10
'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(1) संतोष यादव

(2) कुलप्रित यादव🔰

(3) नेहा सिंग

(4) विजयद

11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) इंग्लंड

(2) कॅनडा🔰

(4) फ्रान्स

(3) अमेरिका

12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक

येथे आहे.

(4) चेन्नई

(1) पुणे

(2) इंदौर🔰

(3) मुंबई

13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?

(1) आसाम

(2) ओडीशा

(3) केरळ🔰

4) ओडिशा

14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) अशोक सिंग

(2)  धुर्ती बॅनर्जी 🔰

(4) दृष्टी धमिजा

(3) स्नेहा अग्रवाल

15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?

(1) अमेरिका

(2) ऑस्ट्रेलिया🔰

(3) जर्मनी

(4) इंग्लंड

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...