Friday 27 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट




१८९१ महू मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म (१४ एप्रिल)

१९०७ मँट्रीक परीक्षा पास

१९०७ रमाबाई वलंगकर सोबत मंगल परिणय 

१९१० इन्टरमीडिएट परीक्षा पास

१९१२ BA परीक्षा पास

१९१३ उच्च शिक्षणाकरिता न्युयॉर्क ला रवाना 

१९१५ अँन्शंट इंडियन काँमर्स या प्रबंधावर MA ची उपाधी 

१९१६ Ph d पदवी बहाल 

१९१८ सिडेनहँम काँलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती (११ नोव्हेंबर)

१९२० राजश्री शाहू यांच्या साहाय्याने 'मुकनायक'चा पहिला अंक (३१ जानेवारी)

१९२२ बॅरिस्टरची परीक्षा पास

१९२३ डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल 

१९२४ बहिष्कृत हितकारणी सभा ची स्थापन मुंबई (२० जुलै)

१९२७ बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन (३ एप्रिल)

१९२७ मुंबई विधीमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती 

१९२७ महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर)

१९२८ समता पाक्षिकाचा आरंभ (२९ जून)

१९३० काळाराम मंदीर नाशिक सत्याग्रह प्रारंभ (३ मार्च)

१९३० लंडन येथे गोलमेज परिषदे साठी मुंबईहून रवाना (२ ऑक्टोबर)

१९३० जनता साप्ताहिकाचा आरंभ (२४ नोव्हेंबर)

१९३१ मनीभवण मुंबई येथे गांधी सोबत पहिली भेट (१४ ऑगस्ट)

१९३१ अल्पसंख्याकाच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध (८ ऑक्टोबर)

१९३१ गांधी-आंबेडकर-पंचम जाँर्ज यांची भेट (२६ नोव्हेंबर)

१९३२ पुणे करारावर स्वाक्षरी (२५ सप्टेंबर)

१९३५ मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती (२ जून)

१९३५"हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" डाँ आंबेडकराची धर्मातराची घोषणा, येवला (१३ ऑक्टोबर)

१९३६ स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना (१५ ऑगस्ट)

१९३७ मुंबई असेंब्ली निवडणूक डाँ आंबेडकर विजयी (१७ फेब्रुवारी)

१९४२ अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना (१७ एप्रिल)

१९४२ मजूर मंत्री म्हणून नियुक्ती

१९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना (२० जून)

१९४७ भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून नियुक्ती (२९ ऑगस्ट)

१९४७ संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती (२९ ऑगस्ट)

१९४८ बाबासाहेब यांचा दुसरा परिणय (१५ एप्रिल)

१९४९ घटना समितीने घटना स्विकार केली (२६ नोव्हेंबर)

१९५० औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना (१९ जून)

१९५१ हीन्दु कोड बिल व मागास वर्गीयाच्या आरक्षणा बाबत मंत्री परिषदेचा राजीनामा (२७ सप्टेंबर)

१९५२ प्रथम सार्वत्रिक निवडणूक मध्ये पराभव (जानेवारी)

१९५२ राज्य सभेसाठी निवड (मार्च)

१९५२ कोलंबिया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लाँ पदवी बहाल (५ जून)

१९५३ हैद्राबाद उस्मानीया विद्यापीठा तर्फे डाँक्टर आँफ लीटरेचर पदवी बहाल (१२ जानेवारी)

१९५४ भंडारा पोट निवडणूकी मध्ये पराभव (मे)

१९५५ भारतीय बौद्ध महासभेची स्थापना (४ मे)

१९५६ नरेपार्क येथे आँक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा (२४ मे)

१९५६ नागपुरात पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमनी यांच्या हस्ते पत्नी सोबत धम्म दीक्षा घेतली व नंतर ५ लाख अस्पृश बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली (१४ ऑक्टोबर)

१९५६ चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश बांधवाना धम्म दीक्षा दिली (१६ ऑक्टोबर)

१९५६ दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (६ डिसेंबर)

१९५६ मुंबई येथे दादर चौपाटीवर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार (७ डिसेंबर)

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना


🔴 महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 

1]. कोकण किनारपट्टी 

2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 

3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी


1]. कोकण किनारपट्टी :

🔶 स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

🔸 लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  

🔸क्षेत्रफळ: 30,394 चौ.कि 



2] सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

🔸 स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

🔶 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

🔶 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.



3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

🔸 स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

🔸लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

🔸 ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.


   ▪️महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे

हृदयाचे ठोके

  हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.


एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.


प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट


झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट


▪️हदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.


▪️हदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.


▪️ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.


▪️ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी


1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख


2) CT Scan – Computerised Tomography


3) MRI – Magnetic Resonance Imaging


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार


🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 देश : सौदी अरेबिया


🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 देश : अफगाणिस्तान 


🏆 ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 देश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 देश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 देश : दक्षिण कोरिया


🏆 यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 संस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 ग्लोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 देश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 देश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 टाईम्स पर्सन ऑफ द ईयर : २०१६ .

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. 

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी : देश📚


▪️ मलभूत हक्क : अमेरिका

▪️ नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ ससदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ सघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा.

  


🔶अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.


🔶कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच,  भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही  देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.


🔶ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.


🔶ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले



1) अलीपूर कट:- 1908

🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

🔶 रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)



वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.


🔶मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

🌱कर्तरी प्रयोग

🌱कर्मणी प्रयोग

🌱भावे प्रयोग


1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :


जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

👉तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)

👉ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)

👉त चित्र काढतात. (कर्ता- वचन)


कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग

2. अकर्मक कर्तरी प्रयोग


1. सकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.


उदा .

राम आंबा खातो.

सीता आंबा खाते. 

ते आंबा खातात. (वचन)


2. अकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.


उदा .

राम पडला

सिता पडली (लिंग)

ते पडले (वचन)


2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.


उदा .

राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)

राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)

राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न



❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?


१) किस देश मे है मेरा दिल✅✅

२)पवित्र रिस्ता

३) जरा जिके दिखा

४) यापैकी नाही


❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?


१)हासिल

२) चाणक्य

३) सलाम बॉम्बे✅✅

४) बनगी आपनी बात


❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?


१) बँक ऑफ बडोदा

२) बँक ऑफ महाराष्ट्र

३) बँक ऑफ इंडिया ✅✅

४) स्टेट बँक ऑफ इंडिया


❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?


१)रत्नाकर मतकरी✅✅

२) जयराम कुलकर्णी

३) पाटील संजय

४) यापैकी नाही


❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?


१) रत्नाकर मत्कारी

२) जयराम कुलकर्णी ✅✅

३) अर्जुन गाडगीळ

४) उत्तम तुपे


❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?


१) शर्माजी नमकीन

२) सलामत

३) अग्निपथ

४) द बॉडी✅✅


 ❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?


१) राजेंद्र गोयल✅✅

२) रणजित गोयल

३) जितेंद्र गोयल

४) यापैकी नाही



 ❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?


१) तुमको चाहते है

२) हम आपके है

३) भाई भाई✅✅

४) यापैकी नाही


 ❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?


१) सलामत

२) भारत एक खोज

३) जय हनुमान

४) चाणक्य ✅✅


 ❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?


१) कायदा व न्याय मंत्री

२) वित्त मंत्री

३) संरक्षण मंत्री

४) गृह मंत्री ✅✅


मानवधर्म सभा



◾️सथापना:-22 जून 1844


◾️ठिकाण:-सुरत


◾️पढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम


🔺सहभाग:-


◾️दिनमनी शंकर


◾️दामोदरदास


◾️दलपत राम भागूबाई


🔺प्रार्थना दिवस:-रविवार


🔺तत्वे:-


◾️ईश्वर एकच असून पूज्य व निराकार आहे


◾️जातिभेद पाळू नये


◾️परत्येकाला विचार करण्याचे स्वंतत्र आहे


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव


🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?


१) शाहू महाराज ✅✅

२) डॉ.बेव्हरेल निकोल्स

३) जोतिबा फुले

४) यापैकी नाही


🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?


१) कलम ३४०✅✅

२) कलम ३४१

३) कलम ३४२

४) कलम ३४३


🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?


१) भंते संघरत्न

२) भंते प्रज्ञानंद

३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅

४) भंते सद्दतिस्स


🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?


१) १९९२

२) १९८९

३) १९९०✅✅

४) १९९१


🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?


१) थॉटस ऑन पाकिस्तान 

२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅

३) हू  वेअर शुद्राज

४) दि अनटचेबल्स 


🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?


१) एम.ए

२) पी.एच.डी

३) एल.एल. डी✅✅

४) डी.एस सी


 🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?


१) ५१ फूट ✅✅

२) ५५ फूट

३) ५७ फूट

४) ५४ फूट



 🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?


१) तथागत गौतम बुद्ध

२) महात्मा ज्योतिबा फुले

३) संत कबीर ✅✅

४) यापैकी नाही


🔹 परश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?


१) १४ ऑक्टोबर १९३५

२) १३ ऑक्टोबर १९५५

३) १४ ऑक्टोबर १९५५

४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅


🔹 परश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?


१) पहिला

२) दुसरा

३) तिसरा

४) चौथा ✅✅


भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती


🔶भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. 


🔶बरिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे.


🔶 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. 


🔴भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. 


🔶शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.


🔰सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.


🔴 रचना :


1. न्यायाधीशांची संख्या :


🔶सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात. 


🔶नयायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


2. न्यायाधिशांची नेमणूक :


🔶सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो. 


🔶इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.


🔴 न्यायाधीशांची पात्रता :


🔶तो भारताचा नागरिक असावा.


🔶तयाने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.


🔶कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.


🔶राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.


🔴 कार्यकाल :


🔶वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.


🔴 शपथविधी :


🔶घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्‍या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.


🔴 पदमुक्ती :


🔶कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .


🔶परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.


🔶निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :


🔶सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही.


🔶 कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.


🔴सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी क्षेत्र :


🔶कायदातज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत.


1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :


🔶जया खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात.


🔰पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 


1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद.

2. घटकराज्यातील वाद.

3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न.

4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.


🔴 पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :


🔶भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.


🔴 परमार्षदायी अधिकार :


🔶घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.


🔴 अभिलेख न्यायालय :


129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.

 त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.


🔴मूलभूत अधिकारांचे संरक्षण :


🔶दशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे



Q1) कोणता संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशानंतर इस्रायल देशाला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा तिसरा देश ठरला?

-------  सुदान


Q2)  भारताचे प्रथम आंतरग्रही अभियान आहे?

-------- MOM


Q3) कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग (ZSI) कार्य करते?

------- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय


Q4) कोणती आंतरसरकारी संस्था बेकायदेशीर कृत्यांना वित्तीय सहाय्य बंद करण्यासाठी कायदेशीर उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी करते?

------ वित्तीय कृती कार्य दल


Q5) कोणत्या भारतीय राज्यात ‘बम ला’ हे ठिकाण आहे?

---------  अरुणाचल प्रदेश


Q6) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’चा आरंभ करण्यात आला?

---------  गुजरात


Q7) कोणता देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेच्या 190व्या सदस्याच्या रूपाने सहभागी झाला?

----------  अंडोरा


Q8) कोणत्या जिल्ह्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) याची अंमलबजावणी करण्यात पहिला क्रमांक देण्यात आला?

-----------  मंडी ( हिमाचल प्रदेश )


Q9) कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ दिन साजरा केला जातो?

-----------  24 ऑक्टोबर


Q10) गिरनार रोपवे कुठे उभारण्यात आला आहे?

-------- गुजरात


पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.



🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी


🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी


🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स


🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी


🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी


🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी


🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी


🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी


🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी


🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी


🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी


🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी


🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी


🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स


🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी


🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी


🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स


🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी


🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी


🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी


🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स


🔶पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी


🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी


🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री


🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी


🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स


🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी


🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर


🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी


🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी


🔶 मतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी


🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

सविधान सभा


👁‍🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक


👁‍🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड


👁‍🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली


👁‍🗨22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला


👁‍🗨25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली


👁‍🗨22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला


🔻24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले


🔻29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन


🔴26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली


🔴24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या


👉26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे




1) अंतरासाठीची परिमाणे


▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर

▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर

▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर


2) वस्तुमानासाठीची परिमाणे


▪️ 1000 मिलिलिटर = 1 लिटर 

▪️ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम

▪️ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल

▪️ 10 क्विंटल = 1 टन 


3) कालमापनासाठीची परिमाणे


▪️ 60 सेकंद = 1 मिनिट

▪️ 60 मिनिट = 1 तास

▪️ 24 तास = 1 दिवस


4) इतर परिमाणे


▪️ 24 कागद = 1 दस्ता

▪️ 20 दस्ते = 1 रिम 

▪️ 12 नग = 1 डझन

▪️ 12 डझन = 1 ग्रॉस

▪️ 100 नग = 1 शेकडा 

▪️ 100 पैसे = 1 रुपया

बारा ज्योतिर्लिंगे


१) सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


२) मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३) महाकाळेश्वर -

 उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.


४) अमलेश्वर -

 ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.


५) वैद्यनाथ -

 शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.


६) भीमाशंकर -

 भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.


७) रामेश्वर -

 दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.


८) नागेश्वर -

 श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.


९) काशीविश्वेश्वर -

 वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.


१०) केदारेश्वर -

 हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.


११) घृष्णेश्वर -

 (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


१२) त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।

भारतातील जनक विषयी माहिती


    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी


    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू


    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक


    🔶सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन


    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम


    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन


    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके


    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन


    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे


१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट

२)  १८२२ कुळ कायदा 

३)  १८२९ सतीबंदी कायदा 

४)  १८३५ वृत्तपत्र कायदा 

५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता 

६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा 

७)  १८५८ राणीचा जाहीरनामा 

८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट

९)  १८६० इंडियन पिनल कोड 

१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट

११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा 

१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा 

१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा 

१५)  १८८७ कुळ कायदा 

१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट

१७)  १८९९ भारतीय चलन कायदा 

१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा 

१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा 

२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा 

२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा 

२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 

२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा

२४)  १९१९ रौलेक्ट कायदा 

२५)  १९३५ भारत सरकार कायदा 

२६)  १९४४ राजाजी योजना 

२७)  १९४५ वेव्हेल योजना

मराठी व्याकरण - काळ ओळखा.


● *क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते.*

● *क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद भूतकाळी असते.* 

● *क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते.*


🔹 *खालील वाक्यांचा काळ ओळखा.*


*(१) सुप्रिया पुस्तक वाचते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२) सुमितने पुस्तक वाचले.*

उत्तर -- भूतकाळ


*(३) चंदना पुस्तक वाचील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(४) आर्यन चित्र काढतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(५) धिरजने चित्र काढले.*

उत्तर -- भूतकाळ


*(६) आदित्य चित्र काढील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(७) सानिया साखर खाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(८) सृष्टीने साखर खाल्ली.*

उत्तर -- भूतकाळ


*(९) रोहिणी साखर खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१०) ताई शाळेत जाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(११) माई शाळेत गेली.* 

उत्तर -- भूतकाळ


*(१२) बाई शाळेत जाईल.*

उत्तर -- भविष्याकाळ


*(१३) आम्ही अभ्यास करतो.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१४) आम्ही अभ्यास केला.*

उत्तर -- भूतकाळ


*(१५) आम्ही अभ्यास करू.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१६) पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते.*

उत्तर -- भूतकाळ


*(१७) उद्या आमची सहल जाईल.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१८) मी अभ्यास करतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१९) गाय चारा खाते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२०) म्हैस चारा खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ

जगातील औद्योगिक उत्पादने व देश



🔰 इलेक्ट्रॉनिक वस्तु : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.


🔰 कागद(वर्तमानपत्राचा) : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.


🔰 कागद (लगदा) : अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.


🔰 जहाज बांधणी : जपान, द.कोरिया, ब्रिटन.


🔰 मोटारी : अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.


🔰 लोह-पोलाद : रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.


🔰 साखर : क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.


🔰 सीमेंट : रशिया, चीन, अमेरिका.


🔰 खते : अमेरिका, रशिया, जर्मनी.


🔰 विमाने : अमेरिका, ब्रिटन.


🔰 यंत्र सामुग्री : अमेरिका, जर्मनी.


🔰 रसायने : अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.

महाराष्ट्र जिल्हे


जिल्हे व तालुका संख्या


◆अकोला 7 तालुके


◆ अमरावती 14 तालुके


◆ औरंगाबाद 9 तालुके


◆ अहमदनगर 14 तालुके


◆ बीड 11 तालुके


◆ बुलढाणा 13 तालुके


◆ भांडारा 7 तालुके


◆ चंद्रपूर 15 तालुके


◆धुळे 4 तालुके


◆ गोंदिया 8 तालुके


◆ गडचिरोली 12 तालुके


◆ हिंगोली 5 तालुके


◆ जालना 8 तालुके


◆ जळगांव 15 तालुके


◆ कोल्हापूर 12 तालुके


◆ लातूर 10 तालुके


◆ मुंबई उपनगर 3 तालुके


◆ मुंबई शहर एक ही तालुका नाही


◆ नागपूर 14 तालुके


◆ नाशिक 15 तालुके


◆नांदेड 16 तालुके


◆नंदुरबार 6 तालुके


◆ पुणे 14 तालुके


◆ परभणी 9 तालुके


◆ पालघर 8 तालुके


◆ रायगड 15 तालुके


◆ रत्नागिरी 9 तालुके


◆ सिंधुदुर्ग 8 तालुके 


◆ सोलापूर 11 तालुके


◆ सांगली 10 तालुके


◆ सातारा 11 तालुके


◆ ठाणे 7 तालुके


◆ उस्मानाबाद 8 तालुके


◆ वाशीम 6 तालुके


◆ वर्धा 8 तालुके


◆ यवतमाळ 16 तालुके 


■एकही तालुका नसलेला जिल्हा मुंबई शहर


■राज्यातील सर्वाधिक तालुके

असणारे दोन जिल्हे यवतमाळ व नांदेड १६


■राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 जिल्हे आहेत तो म्हणजे बुलढाणा


■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की ज्यात 14 तालुके आहेत.पूणे. नागपूर. अमरावती. अहमदनगर


■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की त्यात 15 तालुके आहेत चंद्रपूर. जळगाव.रायगड. नाशिक


■असे दोन जिल्ह्ये आहेत की जेथे फक्त 10 तालुके आहेत.सांगली. लातूर


■असा एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त तीन तालुके अहेत तो म्हणजे मुंबई उपनगर


■असे :सतरा:जिल्ह्ये आहेत जी त्यांच्या तालुक्यांची संख्या दहाच्या खाली आहे


■धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त चार तालुके आहेत.


■हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त पाच तालुके आहे

नक्की वाचा - भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....



 1. जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ:-

 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964

 16 वर्षे, 286 दिवस

 भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान


 २. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 27 मे 1964 ते 9 जून 1964

 13 दिवस

 पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान


 3. लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ:-

 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966

 1 वर्ष, 216 दिवस

 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.


 4.  गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966

 13 दिवस



5. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977

 11 वर्षे, 59 दिवस

 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान


 5. मोरारजी देसाई

कार्यकाळ:-

 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979

 2 वर्षे, 126 दिवस

 सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान


 6. चरणसिंग

कार्यकाळ:-

 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980

 170 दिवस

 एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..


 7. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984

 4 वर्षे, 291 दिवस

 दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला


 8. राजीव गांधी

कार्यकाळ:-

 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989

 5 वर्षे, 32 दिवस

 सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)


 9. विश्वनाथ प्रताप सिंह

कार्यकाळ:-

 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990

 343 दिवस

 अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान 


 10. चंद्रशेखर

कार्यकाळ:-

 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991

 223 दिवस

कार्यकाळ:-

 समाजवादी जनता पार्टीशी संबंधित


 11. पीव्ही नरसिंहराव

कार्यकाळ:-

 21 जून 1991 ते 16 मे 1996

 4 वर्षे, 330 दिवस

 दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान


 12. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 16 मे 1996 ते 1 जून 1996

 16 दिवस

 सरकार केवळ 1 मताने पडले


 13. एचडी देव गौडा

कार्यकाळ:-

 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997

 324 दिवस

 जनता दलाचे पंतप्रधान 


 14. इंदर कुमार गुजराल

कार्यकाळ:-

 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998

 332 दिवस

 स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान


 15.  अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 19 मार्च 1998 ते 22 मे 2004

 6 वर्षे, 64 दिवस

 कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ  पूर्ण केलेले पंतप्रधान 


 16. मनमोहन सिंग

कार्यकाळ:-

 22 मे 2004 ते 26 मे 2014

 10 वर्षे, 2 दिवस

 प्रथम शीख पंतप्रधान


 17. नरेंद्र मोदी

कार्यकाळ:-

 26 मे 2014 आत्तापर्यंत


Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...