Thursday 6 June 2024

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!

➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब

🔖यांचा आहे एनडीएत समावेश

🔴भाजप- २४०
🔴तेलुगु देशम - १६
🔴संयुक्त जनता दल १२
🔴शिवसेना - ७
🔴राष्ट्रवादी काँग्रेस - १
🔴लोकजनशक्ती (रामविलास) - ५
🔴जनता दल (धर्मनिरपेक्ष) - २
🔴राष्ट्रीय लोकदल - २
🔴जनसेना पार्टी - २
🔴यूपीपीएल- १
🔴हिंदुस्तानी अवाम मोर्चा - १
🔴जोरम पीपल्स मूव्हमेंट- १
🔴सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-१
🔴अपना दल - १
🔴आसाम गण परिषद- १
🔴आसू पार्टी- १

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


'मुस्लिम लीग’ ची स्थापना.


   🖍ठिकाण :- ढाका

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला

   🖍मख्यालय :- लखनऊ
  
 🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये
सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता.


 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian 
Mohammadan Educational Conference’
च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी 
करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती.

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला.
 
 🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले.
  
🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
  
🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
        

  📚मस्लिम लीगचे अध्यक्ष📚
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 मुहम्मद अली जिना
Ref. :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी", लेखक :- अॅङ. वरद देशपांडे

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

⚪️ खान बहादूर खान

⚫️ कुंवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?

⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४



5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?

⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?

अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?

अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?

पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर


कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

⚪️ कावीळ 

⚪️ विषमज्वर

⚪️ अतिसार

⚫️ वरील सर्व ☑️



 देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?

⚫️ एडवर्ड जेन्नर ☑️

⚪️ लई पाश्चर 

⚪️ शयाम विल्मुट

⚪️ कार्ल स्टिनर



 विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात. ?

⚪️ वॉल्ट 

⚪️ कल्वीन 

⚫️ वॅट ☑️

⚪️ कलरी



 ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण 

⚪️ ढग आकाशात खूप उंचावर असतात. 

⚪️ परकाश व आवाजाची गती समान असते

⚫️ प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ☑️

⚪️ धवनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे



  तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही _

⚪️ खर्चीवर बसलेले असता 

⚪️ जमिनीवर बसलेले असता

⚫️ जमिनीवर झोपलेले असता ☑️

⚪️ जमिनीवर उभे असता



 वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.?

⚪️ लघु वारंवारतेचा 

⚫️ उच्च वारंवारतेचा ☑️

⚪️ मध्यम वारंवारतेचा

⚪️ यापैकी नाही



 कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

⚪️ विहिरीतील 

⚪️ नळाचे 

⚪️ तलावाचे

⚫️ पावसाचे ☑️



 कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

⚫️ डॉ. हॅन्सन ☑️

⚪️ डॉ. रोनॉल्ड

⚪️ डॉ. बेरी

⚪️ डॉ. निकेल्सनू



 ७ कि.मी. = डेकामीटर ?

⚪️ ७० 

⚫️ ७०० ☑️

⚪️ ७०००

⚪️ ०.७००



 खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

⚫️ स्ट्रेप्टोमायसिन ☑️

⚪️ पनिसिलिन

⚪️ डप्सॉन

⚪️ गलोबुलिन


............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ?

⚪️ सातारा    

⚪️ कोल्हापूर    

⚫️ कराड ☑️

⚪️ महाबळेश्वर



 महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे. ?

⚪️ भीमा    

⚫️ गोदावरी ☑️

⚪️ कष्णा      

⚪️ वनगंगा



 योग्य जोडया लावा.  ?


  धरण      जलाशयाचे नाव

अ) कोयना      i) शहाजी सागर

ब) भाटघर      ii) शिवसागर

क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक


    अ  ब  क  ड

⚪️ i  iv  ii  iii

⚪️ i  iii  ii  iv

⚪️ iv  iii  ii  i

⚫️ *ii  iv  i  iii ☑️*



 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

⚪️ वशिष्ठी    

⚪️ तापी      

⚫️ भीमा ☑️ 

⚪️ उल्हास



 खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

⚪️ दहू     

⚪️ आळंदी    

⚫️ पंढरपूर ☑️  

⚪️ नाशिक


 ‘लवासा’ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ............ नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. ?

⚪️ चद्रभागा    

⚪️ मळा-मुठा    

⚫️ मोसे ☑️

⚪️ कष्णा 



 पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर .............. वसलेले आहे. ?

 ⚪️ कराड    

⚪️ पढरपूर    

⚪️ औदुंबर    

⚫️ नरसोबाची वाडी ☑️



 हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. ?*

   अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.

   ब) त्या नद्या बारमाही आहेत.

   क) या नद्यांनी मोठया प्रमाणात ‘घळयांची’ निर्मिती केलेली नाही.

   ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?

⚪️ फक्त अ, ब    

⚫️ फक्त क ☑️

⚪️ अ, ब, क, ड    

⚪️ अ, ब, ड



 योग्य जोडया लावा. ?


  नदी      उपनदी

अ) भीमा      i) वैनगंगा

ब) गोदावरी      ii) कोयना

क) कृष्णा      iii) इंद्रायणी

ड) तापी      iv) गिरणा


       अ  ब  क ड 

⚫️ iii  i  ii  iv ☑️

⚪️ ii  iv  i  iii

⚪️ ii  i  iii  iv

⚪️ iii  ii  i  iv



 खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

⚪️ इद्रावती    

⚪️ परवरा      

⚫️ इंद्रायणी ☑️

⚪️ दधना


पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

⚫️ बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

⚪️ फर्मआयोनिक कंडनसेट

⚪️ एरिक – कॅटरले कंडनसेट     

⚪️ कार्नेल टर्मस् कंडनसेट



 धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


⚪️ फक्त अ    

⚫️ फक्त ब ☑️

⚪️ फक्त क    

⚪️ वरीलपैकी एकही नाही



 खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C


⚪️ अ, ब    

⚫️ अ, ब, क ☑️

⚪️ ब, क, ड    

⚪️ अ, ब, क, ड



 वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?*

⚪️ चाल    

⚪️ घनता      

⚪️ जडत्व    

⚫️ त्वरण ☑️



 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?*

⚫️ मिथेन ☑️

⚪️ कलोरीन    

⚪️ फलोरीन    

⚪️ आयोडीन


. अ). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात. ?

 ब). ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

⚪️ फक्त अ    

⚪️ फक्त ब   

⚪️ अ, ब दोन्ही    

⚫️ एकही नाही ☑️



 धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा. ?

अ). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

ब). धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

क). आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

ड). टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


⚫️ अ, क, ड बरोबर ☑️

⚪️ अ, क बरोबर    

⚪️ ब, क बरोबर    

⚪️ अ, ब, क, ड बरोबर



 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

अ). हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

ब). हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.

⚪️ अ योग्य    

⚪️ ब योग्य    

⚫️ दोन्ही योग्य ☑️

⚪️ दोन्ही अयोग्य



 खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. ?

अ).  एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39  मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.*

ब). एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.

⚫️ अ, ब दोन्ही ☑️

⚪️ फक्त अ   

⚪️ फक्त ब    

⚪️ एकही नाही



 खालील विधानांचा विचार करा. ?

अ). चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.

ब). चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

क). चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

ड). चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.

  

⚫️ ब, क, ड बरोबर अ चूक ☑️

⚪️ अ, ब, क, ड बरोबर

⚪️ अ, ब, ड बरोबर      

⚪️ वरीलपैकी नाही

150 सामान्य ज्ञान के प्रश्न उत्तर 2022


प्रश्‍न 1. मानव ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया ?
उत्तर – ताँबा

प्रश्‍न 2. अंगूरों की पैदावार के लिए कौन-सा शहर प्रसिद्ध है ?
उत्तर – नासिक (महाराष्ट्र)

प्रश्‍न 3. कोयना बांध किस राज्य मे स्थित है ?
उत्तर – महाराष्ट्र

प्रश्‍न 4. शरीफा की फसल कौन से महीने काटी जाती है ?
उत्तर – नवम्बर के प्रारम्भ

प्रश्‍न 5. ‘ऑस्‍कर पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – नेशनल अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर ऑर्ट्स एण्‍ड साइंसेज द्वारा


प्रश्‍न 6. ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाला प्रथम हिन्‍दी लेखक कौन था-
उत्‍तर – सुमित्रानंदन पंथ


प्रश्‍न 7. सरस्‍वती सम्‍मान के प्रथम प्राप्‍तकर्ता हैं-
उत्‍तर – हरिवंश राय बच्‍चन

प्रश्‍न 8. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विभूति है-
उत्‍तर – डॉ. एस. राधाकृष्‍णन

प्रश्‍न 9. मरणोपरान्‍त भारतरत्‍न पुरस्‍कार से सर्वप्रथम किसे सम्‍मानित किया गया था-
उत्‍तर – लाल बहादुर शास्‍त्री

प्रश्‍न 10. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विदेशी है-
उत्‍तर – खान अब्‍दुल गफ्फार खान

प्रश्‍न 11. द्वितीय विश्वयुद्ध के दौरान जापान पर परमाणु बम कब गिराया गया था ?
उत्तर – 6 अगस्त 1945

प्रश्‍न 12. हिमसागर एक्सप्रेस किन दोनों जगह के बीच चलती है ?
उत्तर – जम्मू और कश्मीर

प्रश्‍न 13. “उगते सूरज की भूमि” किस देश को कहा जाता है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 14. मध्य प्रदेश की राजधानी का नाम क्या है ?
उत्तर – भोपाल

प्रश्‍न 15. टोक्यो किस देश की राजधानी है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 16. विश्व का सबसे बड़ा देश कौन-सा है ?
उत्तर – रूस

प्रश्‍न 17. भारत की मुख्य भूमि का अक्षांश किसके बीच फैला हुआ है ?
उत्तर – 8’4′ उत्तर और 37’6′ उत्तर के बीच

प्रश्‍न 18. अक्टूबर और नवंबर के महीनों में भारी वर्षा कहा होती है ?
उत्तर – कोरोमंडल तट पर

प्रश्‍न 19. चेन्नई में दक्षिण-पश्चिम मानसून से अन्य स्थानों की तुलना में कम वर्षा क्यों होती है ?
उत्तर – क्योंकि मानसून कोरोमंडल तट के समानांतर चलता है, चेन्नई बहुत गर्म है और नमी को संघनित नहीं होने देता, वे अपतटीय हवाएं हैं।


प्रश्‍न 20. गुवाहाटी से चंडीगढ़ तक मानसूनी बारिश का क्या रुख है ?
उत्तर – हासन ट्रेंड एक वर्ष में

प्रश्‍न 21. 50 सेमी से कम वर्षा वाला क्षेत्र कौन-सा है ?
उत्तर – लेह (लद्दाख)

प्रश्‍न 22. कौन-सा संगठन भारत का स्थलाकृतिक मानचित्र बनाता है ?
उत्तर – भारतीय सर्वेक्षण विभाग

प्रश्‍न 23. भारत का कौन-सा केंद्र शासित प्रदेश ऐसा है कि इसके चार जिले हैं, लेकिन इसके किसी भी जिले की सीमा इसके किसी अन्य जिले की सीमा से नहीं लगती है ?
उत्तर – पुडुचेरी

प्रश्‍न 24. झीलों के अध्ययन को क्या कहा जाता है ?
उत्तर – लिम्नोलॉजी

प्रश्‍न 25. कुल्लू घाटी किसके बीच स्थित है ?
उत्तर – धौलाधार और पीर पंजाली

प्रश्‍न 26. पिपली घाट दर्रे के किस पहाड़ी भाग में है ?
उत्तर – अरावली

प्रश्‍न 27. किस हिमालयी चोटी को सागरमाथा भी कहा जाता है ?
उत्तर – माउंट एवरेस्ट

प्रश्‍न 28. गैडविन ऑस्टिन क्या है ?
उत्तर – एक चोटी

प्रश्‍न 29. ग्रेटर हिमालय का दूसरा नाम क्या है ?
उत्तर – हिमाद्री

प्रश्‍न 30. जो नागा टीबा और महाभारत पर्वत श्रृंखलाओं में शामिल है ?
उत्तर – निम्न हिमालय

प्रश्न 31. कार्बोरेटर किस इंजन में होता है?
उत्तर- पेट्रोल इंजन

प्रश्न 32. हाइग्रोमीटर किसे नापने के लिए प्रयोग मे लाया जाता है?
उत्तर- वायुमण्डल में व्याप्त आर्द्रता कॉ

प्रश्‍न 33. बालटोडा हिमनद कहाँ स्थित है ?
उत्तर – काराकोरम पवर्तमाला

प्रश्‍न 34. स्थायी बंदोबस्त का सिद्धांत किसने दिया था ?
उत्तर – लॉर्ड कॉर्नवालिस

प्रश्‍न 35. हिमानी (ग्लेशियर) बर्फ का विशाल पिंड कहा है ?
उत्तर – हिमालय पर्वत के श्रेणी के शीर्ष स्थलो पर छाया रहता है।

प्रश्‍न 36. कायांतरित कौन-सी शैल है ?
उत्तर – संगमरमर

प्रश्‍न 37. एक घण्टे में पृथ्वी कितने देशान्तर घूमती है ?
उत्तर – 15° डिग्री देशांतर

प्रश्‍न 38. चंद्र ग्रहण किस कारण होता है ?
उत्तर – पृथ्वी, सूर्य और चन्द्रमा के बीच आ जाता है।

प्रश्‍न 39. ब्रिटिश शासन ने किन स्थानों के बीच पहली रेलवे लाइन शुरू की गई थी ?
उत्तर – मुम्बई से ठाणे के बीच

प्रश्‍न 40. सह्याद्री पर्वत श्रृंखला के अन्य नाम क्या है ?
उत्तर – पश्चिमी घाट

प्रश्‍न 41. भारत का सबसे ऊँचा पठार कौन-सा है ?
उत्तर – लद्दाख का पठार

प्रश्‍न 42. बगान कृषि का उत्पादन कौन करता है ?
उत्तर – गैर-खाद्य फसलें

प्रश्‍न 43. भारत में फसलों का क्षेत्रफल कितना है ?
उत्तर – खाद्यान्न के क्षेत्रफल का 60 से 70 प्रतिशत

प्रश्‍न 44. जूट उत्पादन में सर्वाधिक प्रचुर क्षेत्र कौन से है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 45. भारत में जूट का सर्वाधिक क्षेत्रफल कहाँ है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 46. युद्ध में साहस और पराक्रम के लिए दिया जाने वाला भारत का सर्वोच्च सैनिक पुरस्कर कौन-सा है ?
उत्तर – परमवीर चक्र

प्रश्‍न 47. स्थाई बंदोबस्त के तहत जमींदार को पूरे राजस्व का कितना प्रतिशत राज्य को देना तय हुआ ?
उत्तर – 89%

प्रश्‍न 48. सोहन घाटी का सम्बन्ध किस काल से है ?
उत्तर – निम्न पूरा पाषाण काल युगीन स्थलों से

प्रश्‍न 49. दो नदियों के बीच उपजाऊ भूमि क्या कहलाती है ?
उत्तर – दोआब

प्रश्‍न 50. भारतीय प्रायद्वीप की सबसे लंबी नदी कौन-सी है ?
उत्तर – गोदावरी नदी


प्रश्‍न 51. किस नदी को दक्षिण गंगा कहा जाता है ?
उत्तर – गोदावरी नदी

प्रश्‍न 52. किस नदी का उद्गम भारत से बाहर है ?
उत्तर – ब्रह्मपुत्र नदी

प्रश्‍न 53. सिन्धु नदी किस पर्वत श्रेणी से निकलती है ?
उत्तर – कैलाश पर्वत

प्रश्‍न 54. हरित क्रांति शब्द का प्रयोग किस उच्च उत्पादन को इंगित करने के लिए किया गया है ?
उत्तर – प्रति हेक्टेयर कृषि उत्पादकता में वृद्धि करके।

प्रश्‍न 55. हरित क्रांति किन राज्यों में सर्वाधिक सफल रही ?
उत्तर – पंजाब, हरियाणा और उत्तर प्रदेश में

प्रश्‍न 56. हरित क्रांति का संबंध किस फसल से है ?
उत्तर – गेहूँ

प्रश्‍न 57. रिक्टर स्केल का निर्माण किसने किया था ?
उत्तर – चार्ल्स फ्रांसिस रिक्टर (1935)

प्रश्‍न 58. सामान भूकंपीय तीव्रता वाले स्थानों को मिलाने वाली रेखा क्या कहलाती है ?
उत्तर – सम-भूकंपीय रेखा (Isoseismal Line)

प्रश्‍न 59. भारत को कितने भूकंपीय क्षेत्रो में विभाजित किया गया है ?
उत्तर – चार (II, III, IV तथा V)

प्रश्‍न 60. संसार का सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत कौन-सा है ?
उत्तर – कोटोपैक्सी (इक्वाडोर)

प्रश्‍न 61. संसार का सबसे ऊंचा जलप्रपात कौन-सा है ?
उत्तर – एन्जिल जलप्रपात (वेनेज़ुएला)

प्रश्‍न 62. ज्वार भाटा के कारण समुद्री जल स्तर में उत्पन्न अंतर को क्या कहते है ?
उत्तर – ज्वारीय परिसर (Tidal Range)

प्रश्‍न 63. सूर्य के प्रकाश की सहायता से शरीर में किस विटामिन का निर्माण होता है?
उत्‍तर – विटामिन D का

प्रश्‍न 64. हैली पुच्‍छल तारा (Halley’s Comet) प्रति कितने वर्ष बाद दिखाई पड़ता है?
उत्‍तर – 76 वर्ष

प्रश्‍न 65. किन तरंगों की सहायता से चमगादडें (Bats) रात में सुरक्षित उड़ती हैं?
उत्‍तर – पराश्रव्‍य तरंग

प्रश्‍न 66. HIV विषाणु से कौन सा रोग होता है ?
उत्‍तर – AIDS एड्स

प्रश्‍न 67. रक्‍त का थक्‍का जमाने में कौनसा विटामिन सहायक होता है?
उत्‍तर – विटामिन K

प्रश्‍न 68. एम्पियर सेकेण्‍ड मात्रक है?
उत्‍तर – आवेश की मात्रा

प्रश्‍न 69. लाफिंग गैस है?
उत्‍तर – नाइट्रस ऑक्‍साइड

प्रश्‍न 70. बाह्य चुम्‍बकीय प्रभावों से वैज्ञानिक यंत्रों की रक्षा की जाती है?
उत्‍तर – लौह कवर में

प्रश्‍न 71. परमाणु बिजली घरों में किस प्रकार की न्‍यूक्‍लीयर अभिक्रिया होती है?
उत्‍तर – न्‍यूक्‍लीयर संलयन

प्रश्‍न 72. ‘गैसों के दाब’ ज्ञात करने वाला यंत्र क्‍या कहलाता है?
उत्‍तर – मैनोमीटर

प्रश्‍न 73. विश्व का सबसे लम्बा रेल मार्ग कौन-सा है ?
उत्तर – ट्रांस साइबेरियन रूट (10260 किमी)

प्रश्‍न 74. भारत का प्रथम आई.एस.ओ. (ISO) प्रमाण पत्र वाला बैंक है ?
उत्तर – केनरा बैंक (1 जुलाई 1906)

प्रश्‍न 75. प्रथम बैंक जिसने 1946 में भारत से बाहर लंदन में अपनी शाखा खोली ?
उत्तर – बैंक ऑफ इंडिया (7 सितंबर 1906)

प्रश्‍न 76. HYV कार्यक्रम को भारत में और क्या कहा जाता है ?
उत्तर – नई कृषि नीति

प्रश्‍न 77. भारत के किस राज्य को चावल का कटोरा कहा जाता है ?
उत्तर – आंध्र प्रदेश

प्रश्‍न 78. ऑपरेशन फ्लड किससे संबंधित है ?
उत्तर – दुग्ध उत्पादन

प्रश्‍न 79. क्रिसिल (CRISIL) का पूर्ण रूप नाम क्या है ?
उत्तर – क्रेडिट रेटिंग एजेंसी

प्रश्‍न 80. नेफ्त (NEFT) का पूरा नाम है ?
उत्तर – नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर

प्रश्‍न 81. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 82. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 83. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 84. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 85. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 86. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 87. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 88. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 89. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 90. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।

प्रश्‍न 91. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 92. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 93. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 94. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 95. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 96. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 97. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 98. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 99. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 100. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।


प्रश्‍न 101. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 102. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 103. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 104. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 105. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 106 ‘दादा साहेब फाल्‍के पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार द्वारा

प्रश्‍न 107. भारत की पहली महिला कैबिनेट मंत्री कौन-सी थी ?
उत्तर – राजकुमारी अमृत कौर

प्रश्‍न 108. भारत के सशस्त्र बलों का सुप्रीम कमांडर है ?
उत्तर – भारत के राष्ट्रपति

प्रश्‍न 109. यूटीआई (UTI) बैंक वर्तमान में किस नाम से जाना जाता है ?
उत्तर – एक्सिस बैंक (3 दिसम्बर, 1993)

प्रश्‍न 110. स्वामी विवेकानंद का जन्म-दिन, कब राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है ?
उत्तर – 12 जनवरी

प्रश्‍न 111. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 112. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 113. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 114. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 115. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 116. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 117. भारत का पहला मोबाइल बैंक कौन-सा है ?
उत्तर – लक्ष्मी वाहिनी बैंक (खरगोन, मध्य प्रदेश)

प्रश्‍न 118. भारत के पहले उप-प्रधानमंत्री थे ?
उत्तर – सरदार वल्लभ भाई पटेल

प्रश्‍न 119. प्रो. अमर्त्‍य सेन को किस वर्ष अर्थशास्‍त्र का नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर – 1998 में

प्रश्‍न 120. विश्वेश्वरैया आयरन एंड स्टील लिमिटेड कहाँ स्थित है ?
उत्तर – भद्रावती

प्रश्‍न 121. भारत की सिलिकॉन वैली कहाँ स्थित है ?
उत्तर – बैंगलोर

प्रश्‍न 122. आंध्र प्रदेश का अनंतपुर जिला किस लिए प्रसिद्ध है ?
उत्तर – गोल्डन

प्रश्‍न 123. स्वतंत्रता के बाद विकसित पहला बंदरगाह कौन-सा था ?
उत्तर – कांडला

प्रश्‍न 124. भारत का सबसे ऊंचा बांध भाखड़ा किस नदी पर बना है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 125. टिहरी बांध किस नदी पर बनाया गया है ?
उत्तर – भागीरथी नदी

प्रश्‍न 126. जलविद्युत शक्ति भारत में कुल कितना विद्युत शक्ति में योगदान करती है ?
उत्तर – लगभग एक-पांचवां

प्रश्‍न 127. इंदिरा गांधी नहर से किन नदियों को पानी मिलता है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 128. व्यास नागार्जुन सागर बांध किस नदी पर बना है ?
उत्तर – कृष्णा नदी

प्रश्‍न 129. सरदार सरोवर बांध किस नदी पर है ?
उत्तर – नर्मदा नदी

प्रश्‍न 130. अर्थशास्‍त्र के क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार किस वर्ष से प्रदान किए जा रहे हैं-
उत्‍तर – 1969 से

प्रश्‍न 131. सुब्रह्मण्‍यम चन्‍द्रशेखर को किस क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार मिला-
उत्‍तर – भौतिकी

प्रश्‍न 132. ‘एशियाई नोबेल पुरस्‍कार’ के नाम से जाना जाता है-
उत्‍तर – रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार

प्रश्‍न 133. भारत के संसद में अंग होते है ?
उत्तर – राष्ट्रपति, लोक सभा और राज्य सभा

प्रश्‍न 134. संविधान के प्रारूप समिति के अध्यक्ष थे ?
उत्तर – डॉ. भीमराव अंबेडकर

प्रश्‍न 135. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 136. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 137. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 138. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 139. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 140. भारत में शिलालेख का प्रचलन सर्वप्रथम किसने किया।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 141. Global Electric Vehicle Outlook कब जारी किया गया ?

उत्तर – 2021

प्रश्‍न 142. किस काल में स्त्रियों की संख्‍या पुरूषों के बराबर थी।
उत्‍तर – गुप्‍तकाल में।

प्रश्‍न 143. गुप्‍तकाल में औषधि शास्‍त्र का प्रमुख विद्वान कौन था।
उत्‍तर – वाग्भट्ट।

प्रश्‍न 144 गुप्‍तकालीन आर्थिक दशा की प्रमुख विशेषता क्‍या थी।
उत्‍तर – उद्योग-धन्‍धों व कृषि को प्रोत्‍साहन।

प्रश्‍न 145. चन्‍द्रगुप्‍त द्वितीय ने कब विक्रमादित्‍य की उपाधि धारण की थी।
उत्‍तर – शकों का उन्‍मूलन करने के बाद।

प्रश्‍न 146. चंद्रगुप्‍त मौर्य का प्रधानमंत्री थे।
उत्‍तर – कौटिल्‍य।

प्रश्‍न 147. चरक और नागार्जुन किसके दरबार की शोभा थे।
उत्‍तर – चंद्रगुप्‍त मौर्य।

प्रश्‍न 148. खाद्य मूल्य सूचकांक (Food Price Index) किस साल उच्चतम स्तर पर पहुंचा था ?
उत्तर – 2014

प्रश्‍न 149. राष्ट्रीय विज्ञान दिवस कब मनाया जाता है ?
उत्तर – 28 फरवरी

प्रश्‍न 150. भारत में रविदास जयंती कब मनाई जाती है ?
उत्तर – 27 फरवरी

द्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण



🌸 विश्व द्रव्याचे :


🌸 वस्तुमान (m) –

प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.

एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.

वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.


🌸 आकारमान (v) –

भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.


🌸 घनता –

घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.

घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)


🌸 गणधर्म –

 द्रव्य जागा व्यापते.

द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.

 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.


🌸 दरव्याच्या अवस्था –

स्थायुरूप

द्रवरूप

वायुरूप


1. स्थायू आवस्था :

स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.

जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.

स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.

स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.

स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.

उदा. रबर, लाकूड, हिरा इ.

2. द्रव अवस्था :

द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.

द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.

द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.

द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.

उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.

3. वायु अवस्था :

वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.

वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.

उदा. हवा, गॅस इ.


🌸 अवस्थांतर :

स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.

द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.

वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.


🌺🌺 दरव्याचे प्रकार 🌺🌺

1. द्रव्य :

द्रव्य तीन रूपात असतात.

1. स्थायू
2. द्रव
3. वायु


🌸 चल वस्तु

2. मूलद्रव्य :

मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेले असतात.

त्याचा प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच असतात.

कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही.

सज्ञेचा वापर करून मूलद्रव्य दर्शविता येतात.

एकूण 119 मूलद्रव्य ज्ञात आहेत,त्यापैकी 92निसर्गात आढळतात.


🌸 मलद्रव्याचे वर्गीकरण –

1. धातू
2. अधातू
3. धातुसदृश

1.धातू – धातू हे काठीण्य, वर्धंनियता, तन्यता, चकाकी आणि उष्णता व वीज सुवाहकता ही धातूची वैशिष्ट आहेत. सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात.

2. अधातू – अधातू हे न चकाकणारे, ठिसुल, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात.

3. धातुसदृश – काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात.अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत,

3. संयुगे :

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय.

व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणार्‍या घटकांत विभाजन करता येते.

रेणूसूत्राच्या सहाय्याने संयुगे दर्शविता येतात.

पाणी हे संयुग आहे.

4. मिश्रणे :

दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात.

मिश्रणात मूल घटकांचे गुणधर्म कायम राहतात.

मिश्रणातील मूळ घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येतात.

मिश्रणातील घटक ठराविक प्रमाणात नसतात.

उदा. हाताने उचलणे, लोहचुंबक फिरवणे इ.

दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात.

हवा हे एक मिश्रण आहे.


🌸 मिश्रणाचे प्रकार –

1.समांगी मिश्रण
2. विषमांगी मिश्रण


समांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात.

समांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात समान असतात.

पोटॅशिअम परमॅँगनेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे.

द्रावण – दोन किंवा अधिक पदार्थाच्या मिश्रणास द्रावण म्हणतात.

उदा. सोडा वॉटर.

स्थायूची द्रावणे (संमिश्रे) व वायूंची द्रावणे (हवा)

द्रावनातील कण अतिशय लहान असतात. ते त्यातून जाणार्‍या प्रकाश शलाकेला विखातू देत नाही.

द्रव्य विरघळतो त्यास द्रावण म्हणतात.

 विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात.

विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसतात.

पाणी आणि तेलाचे मिश्रण विषमांगी आहे.

निलंबन – हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात हे कण आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो.

कलिल – कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलिल कण हे निलंबन कणांपेक्षाही आकाराने लहान असतात.

हे समांगी द्रवनाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी द्रावण आहे.

 कलिल घटक अपस्करीत प्रावस्था व अपस्कारीत माध्यमात असतात.

NTPC Exam


Question-1. लोकसभा में सबसे युवा महिला संसद कौन है

a.) चंंद्राणी मुर्मू ✅

b.) विजयलक्ष्मी पंडित

c.) निर्मला सीतारमण

d.) इनमें से कोई नहीं


Question-2. नॉनस्टिक बर्तन की तली किससे मिलकर बनी होती है ?

a.) टेफ्लान ✅

b.) पाइरेट्स

c.) पॉलीथिन

d.) नायलॉन


Question-3. ब्रह्म समाज की स्थापना किसने की थी ?

a.) राजा राम मोहन राय ✅

b.) विवेकानंद जी

c.) महर्षि दयानंद


d.) इनमें से कोई नहीं


Question-4. Lowland पुस्तक के लेखक कौन है ?

a.) झुम्पा लहरी ✅

b.) आदित्य पंचोली

c.) नरेश अग्रवाल

d.) इनमें से कोई नहीं


Question-5. निम्न में राष्ट्रपति रामनाथ कोविंद किस नंबर के राष्ट्रपति हैं

a.) 13

b.) 14 ✅

c.) 15

d.) 16


Question-6. सडे अंडे के समान गंध कौन सी गैस है

a.) हाइड्रोजन सल्फाइड ✅

b.) कार्बन डाइऑक्साइड

c.) हाइड्रोजन क्लोराइड

d.) इनमें से कोई नहीं


Question-7. वाल्मीकि नेशनल पार्क कहाँ पर स्थित हैं ?

a.) बिहार ✅

b.) उत्तर प्रदेश

c.) महाराष्ट्र

d.) इनमें से कोई नहीं


Question-8. भारत मे सबसे स्वच्छ रेलवे स्टेशन वर्तमान में है ?

a.) इंदौर

b.) जयपुर ✅

c.) लखनऊ

d.) जोधपुर


Question-9. कोशिका भित्ति बनी होती है

a.) माइटोकॉन्ड्रिया ✅

b.) अमीबा

c.) पैरामीशियम

d.) इनमें से कोई नहीं


Question-10. चिनूक हवाएं चलती हैं ?

a.) सयुंक्त राज्य अमेरिका ✅

b.) फ्रांस

c.) ब्राजील

d.) इनमें से कोई नहीं


Question-11. लोकसभा में स्थायी सदस्यों की संख्या है ?

a.) 545 ✅

b.) 564

c.) 540

d.) 552


Question-12. सन् 1902 मे विश्व विघालय आयोग का अध्यक्ष कौन थे ?

a.) रैले ✅

b.) लॉर्ड हॉकिंग

c.) विलियम सेले

d.) इनमें से कोई नहीं


Question-13. Cinnabar किसका अयस्क है ?

a.) जस्ता ✅

b.) लोहा

c.) सिलिकॉन

d.) एल्युमिनियम


Question-14. विटामिन B12 का रसायनिक नाम क्या है ?

a.) साइनोक्लोबन ✅

b.) एस्कोर्बिक एसिड

c.) न्यूक्लियस

d.) इनमें से कोई नहीं


Question-15. प्रथम हृदय प्रत्योरोपण किसने की थी ?

a.) क्रिश्चियन बर्नार्ड ✅

b.) जॉर्ज लेदे

c.) मेंडल

d.) इनमें से कोई नहीं


Question-16. कलर ब्लाइंड हो जाती हैं तो कौन सा रंग नहीं पहचान पाता ?

a.) लाल हरा ✅

b.) लाल पीला

c.) हरा नीला

d.) इनमें से कोई नहीं


Question-17. गोपाल कृष्ण खोखले का जन्म कहाँ पर हुआ था ?

a.) कोल्हापुर ✅

b.) सीतापुर

c.) पुणे

d.) इनमें से कोई नहीं


Question-18. वयस्कों में चर्णक दांत कितने होते है

a.) 12 ✅

b.) 13

c.) 14

d.) 16


Question-19. नार्थ कोरिया व साउथ कोरिया के मध्य कौन सी रेखा है ?

a.) मिलिट्री वेकेशन ✅

b.) साउथ नार्थ बार्डर

c.) 49°

d.) इनमें से कोई नहीं


Question-20. रॉकेट के ईधन के रूप में प्रयोग किया जाता हैं ? 

a.) तरल हाइड्रोजन ✅

b.) तरल मरकरी

c.) चीड का तेल

d.) इनमें से कोई नहीं


Question-21. कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी ?

a.) एनी बेसेंट ✅

b.) विजयालक्ष्मी पंडित

c.) सोनिया गांधी

d.) इनमें से कोई नहीं


Question-22. प्रोटीन की कमी से शरीर में कौन सा रोग हो जाता है ?

a.) खोशिओरको ✅

b.) हैजा

c.) डायबिटीज

d.) इनमें से कोई नहीं


Question-23. CPU मे कौन कौन से यूनिट होते है ?

a.) ALU

b.) CU

c.) Internet

d.) a & b ✅


Question-24. एक एकड मे कितने वर्ग फुट होते है ?

a.) 43560 वर्ग फुट ✅

b.) 43250 वर्ग फुट

c.) 44321 वर्ग फुट

d.) इनमें से कोई नहीं


Question-25. निम्न में भारतीय संविधान से कौन सा आर्टिकल समाप्त किया जा चुका है

a.) आर्टिकल 31 ✅

b.) आर्टिकल 23

c.) आर्टिकल 11

d.) इनमें से कोई नहीं


Question-26.  ज्योति ने चित्रा से कहा "तुम्हारी पुत्री के पिता मेरे भाई के पुत्र है" चित्रा की पुत्री का ज्योति के भाई से क्या रिश्ता है

a.) दादा ✅

b.) पुत्र

c.) चाचा

d.) पोता


Question-27. 26 छात्रों की कक्षा में सेमुअल सबसे ठिगनो मे 8 वा है यदि कक्षा में सबसे लंबे से उसकी तुलना की जाए तब उसकी स्थिति क्या होगी

a.) 19 ✅

b.) 8

c.) 7

d.) 6


Question-28. 12 पुरुषों ने 6 दिनों में पूरे काम का 1/4 हिस्सा पूरा कर लिया अगले 6 दिनों मे पूरा काम करने के लिए आवश्यक अतिरिक्त पुरुषों की संख्या ज्ञात कीजिए

a.) 24 ✅

b.) 12

c.) 6

d.) 3


Question-29. यदि (x-y) का 30%=(x+y) का 20% है तो x का कितना प्रतिशत y है

a.) 20 ✅

b.) 30

c.) 50

d.) 40


Question-30. अगर किसी सड़क पर स्थित दो लगातार किमी. पत्थरों से किसी गुब्बारे का उन्नयन कोण क्रमशः 30°and 60°  है तो जमीन से गुब्बारे की ऊँचाई(किमी में) पता करे।

a.) √3/2 ✅

b.) √2/3

c.) √1/2

d.) √3/4

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?

१. जापान ची घटना 

२. आयरिश घटना

३. ऑस्ट्रेलियाची घटना 

४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅


2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?

१. के एम मुंशी 

२. एन माधवराव 

३. टी टी कृष्णमाचारी 

४. जे बी कृपलानी✅


3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.

१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते

२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 

३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 

४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅


4. खालील विधानांचा विचार करा..

अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 

ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर✅


5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.

ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर✅

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर


6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?

१. 41

२. 43

३. 44

४. यापैकी नाही✅


7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर

२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 

३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 

४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅


8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?

१. 1974

२. 1975

३. 1976 ✅

४. 1977 


9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?

1. साध्य करावयाचे आदर्श

2. शासन व्यवस्था 

3. सत्तेचा स्त्रोत

१. फक्त 1

२. फक्त 2

३. 1, 2

४. 1, 2, 3✅


10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?

१. राज्यघटनेचा सरनामा✅

२. मार्गदर्शक तत्त्वे 

३. मूलभूत कर्तव्य

४. आणीबाणीच्या तरतुदी



१९२६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ  

  2) अ व ब    

3) अ व क    

4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


१९२७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 

   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन

   क) कल्याणकारी राज्य 

    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

   1) अ, ब, क    

2) अ, ब     

 3) अ, ब, ड    

4) अ, ब, क, ड

उत्तर :- ४


१९२८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) पंडित जवाहरलाल नेहरू 

   2) सच्चिदानंद सिन्हा

   3) डॉ. राजेंद्र प्रसाद     

 4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4



१९२९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर   

 2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) जवाहरलाल नेहरू    

  4) बी. एन. राव

उत्तर :- 4


१९३०) संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

   1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते    

  2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

   3) यामध्ये केवळ एकच सरकार असते  

  4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर :- 2


२०२१) खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    

2) लोकसंख्या वाढ

   3) बेरोजगारीत वाढ    

4) प्रशासकीय खर्चात वाढ

उत्तर :- 3


२०२२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना   

 2) समन्वित किंमत रचना

 3) 1 व 2 दोन्ही      

4) कोणतेही नाही

उत्तर :- 3


२०२३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............   टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के

    2) 35 टक्के 

   3) 40 टक्के

    4) 45 टक्के

उत्तर :- 3


२०२४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही.  

  2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.

   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :- 2


२०२५) योग्य पर्याय निवडा.

     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ)वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.   

  ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.

   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक 

   2) वरील सर्व बरोबर    

   3) अ व ब बरोबर    

4) केवळ क बरोबर

उत्तर :- 2



२०२६) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.

   .................. सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला.

   1) कर्नाटक  

  2) केरळ      

   3) तामिळनाडू  

  4) पंजाब

उत्तर :- 1


२०२७) बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?

 1) 38.0%  

 2) 46.0%    

 3) 37.0%    

4) 42.0% 

उत्तर :- 1


२०२८) सार्वजनिक लेखा – समिती त्यांचा अहवाल खालील सभेला तयार करते.

  1) संसद  

  2) राष्ट्रपती    

  3) पंतप्रधान  

  4) वित्त – मंत्री

उत्तर :- 1


२०२९) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

  1) 1993 – 94  

  2) 2000 – 01    

  3) 2007 – 08  

  4) 2008 – 09

उत्तर :- 4


२०३०) अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतुट भरून काढण्यास मदत होते.

 1) फक्त अ बरोबर आहे.     

 2) फक्त ब बरोबर आहे.

 3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. 

 4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

उत्तर :- 3


१९५१) योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

  अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे   

  ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

  क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे    ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड    

2) अ, ड, क, ब   

3) अ, ब,  ड, क   

4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2


१९५२) ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  1) अ, ब  

 2) ब, क     

 3) क, ड    

 4) अ, ब, क

उत्तर :- 4


१९५३) खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.


1) अ, ब    

2) ब, क      

3) क, ड      

4) फक्त ड

उत्तर :- 3


१९५४)  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

  1) डॉ. राजेंद्र प्रसाद   

 2) डॉ. झाकीर हुसेन

  3) आर. व्यंकटरमण्‍  

 4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1


१९५५) भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

 1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य  

 2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य

 3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य   

 4) वरील सर्वच

उत्तर :- 4



अर्थशास्त्र के Top 50 सवाल


1. ‘वेल्थ ऑफ नेशंस’ पुस्तक के लेखक कौन हैं? – एडम स्मिथ

2. भारत में सिंचाई का सबसे महत्वपूर्ण साधन क्या है? – नहरें

3. देश में राष्ट्रीय न्यादर्श (N.S.S.) की स्थापना कब हुई? – 1950 ई. में

4. भारत को अधिकतम किससे कर आय प्राप्त होती है? – निगम कर से

5. किन देशों की मुद्रा प्रायः हार्ड करेन्सी होती है? – विकसित देशों की

6. भारत में कोयले की सबसे मोटी पटल कहां पायी जाती है? – सिंगरौली में

7. भारत का प्राचीनतम विशाल उद्योग कौनसा है? – सूती वस्त्र उद्योग

8. भारतीय रेलवे कितने जोन में विस्थापित है? – 17

9. भारत में आर्थिक नियोजन कब प्रारम्भ हुए? – 1 अप्रैल, 1951 को

10. ज्ञान प्रकाश समिति का सम्बन्ध किससे था? – चीनी घोटाला

11. अन्तर्राष्ट्रीय व्यापार का प्रमुख प्रहरी कौन है? – W.T.O.

12. ‘फ्री ट्रेड टुडे’ पुस्तक के लेखक कौन हैं? – जगदीश भगवती

13. कृषि लागत एवं मूल्य आयोग कहाँ स्थित है? – नई दिल्ली

14. हिन्दू वृद्धि दर किससे सम्बन्धित है? – राष्ट्रीय आय से

15. वार्षिक वित्तीय विवरण (बजट) संसद के दोनों सदनों के समक्ष किसके द्वारा पहुँचाया जाता है? – राष्ट्रपति द्वारा

16. लगातार बढ़ती कीमतों की प्रक्रिया क्या होती है? – मुद्रास्फीति

17. भारत में खाना पकाने के लिए विश्व की सबसे बड़ी और वाष्प प्रणाली कहाँ स्थापित की गई है? – माण्ट आबू

18. मध्य प्रदेश में नेपानगर किसके लिए प्रसिद्ध है? – अखबारी कागज

19. देश का सबसे गहरा बन्दरगाह कौनसा है? – विशाखापत्तनम

20. विश्व में सेलफोन का सबसे बड़ा उत्पादक देश कौनसा है? – चीन

21. तृतीय पंचवर्षीय योजना का मुख्य उद्देश्य क्या था? – आत्म-पोषित विकास

22. रंगराजतन समिति का सम्बन्ध किस घटक से था? – भुगतान सन्तुलन घाटा

23. कौन-सी वस्तु भारत में आयात की वस्तु नहीं है? – मूल रसायन

24. ‘दास कैपिटल’ किसकी प्रसिद्ध पुस्तक है? – कार्ल मार्क्स

25. भारत में हरित क्रांति के सूत्रधार कौन माने जाते हैं? – एम. एस. स्वामीनाथन

26. भारत की राष्ट्रीय आय में सर्वाधिक योगदान किसका है? – विनिर्माण क्षेत्र का

27. भारत सरकार के बजट के कुल घाटे में किस घाटे का सबसे अधिक योगदान किसका है? – राजकोषीय घाटा

28. क्या अवमूल्यन के उद्देश्य की ओर संकेत करता है? – निर्यात प्रोत्साहन

29. कोलार स्वर्ण खादान किस राज्य में है? – कर्नाटक

30. औद्योगिक क्रांति सर्वप्रथम किस देश में हुई? – इंग्लैण्ड

31. भारतीय रेलवे का विश्व में कौन-सा स्थान है? – द्वितीय

32. पंचवर्षीय योजना बनाने की जिम्मेदारी किसकी है? – नीति आयोग की

33. सुन्दर राजन समिति का सम्बन्ध किससे है? – पेट्रोलियम

34. एकाधिकारी किसके आधार पर मूल्य विभेदन का आश्रय लेता है? – माँग लोच

35. बंद अर्थव्यवस्था से आप क्या समझते हैं? – आयात - निर्यात बंद

36. राष्ट्रीय कृषि बीमा योजना किसके द्वारा प्रायोजित है? – G.I.C.

37. राष्ट्रीय कृषि बीमा योजना किस वर्ष लागू की गई? – 1999 - 2000

38. किसी वस्तु के माँग-वक्र के अनुसार गतिशीलता, किसमें आए परिवर्तन के कारण होती है? – उनके अपने मूल्य

39. यदि धन (मुद्रा) बहुत अधिक हो और माल अथवा वस्तु बहुत कम हो तो वह स्थिति नीति होती है? – मुद्रास्फीति

40. भारतीय रिजर्व बैंक का राष्ट्रीयकरण कब किया गया था? – 1949 में

41. भारत में हीरे की खानें कहां हैं? – मध्य प्रदेश में

42. फिरोजाबाद किसके लिए प्रसिद्ध है? – काँच की चूड़ियाँ

43. ऑयल (O.I.L.) एक उपक्रम है वह किसमें संलग्न है? – तेल अनुसंधान में

44. बेलाडीला से प्राप्त होने वाला लौह-अयस्क किस बन्दरगाह से निर्यात किया जाता है? – विशाखापत्तनम

45. योजना आयोग द्वारा अब तक कितनी वार्षिक योजनाएँ बनायी जा चुकी हैं? – 7

46. राष्ट्रीय विकास परिषद् का अध्यक्ष कौन होता है? – प्रधानमंत्री

47. वान्चू समिति अप्रत्यक्ष कर से सम्बन्धित समिति है या नहीं है? – नहीं

48. भारत में सर्वाधिक मूल्य के रत्न एवं आभूषणों का निर्यात किस देश को होता है? – संयुक्त राज्य अमेरिका

49. कार और डीजल माँग के उदाहरण हैं? – संयुक्त माँग

50. कृषि में मूलतः किस प्रकार की बेरोजगारी की प्रधानता देखने को मिलती है? – अदृश्य बेरोजगारी।

Basic Concepts of Economics :

✔️ दारिद्र्य 

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



✔️ कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




✔️ बेरोजगारी

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



📚 बेरोजगारीचे प्रकार


१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेकरिता अर्थव्यवस्था महत्वाचे मुद्दे

⚠️ 👇👇👇 हे करा 10-12 मार्क्स हमखास येतील.


♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणी :-

♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पध्दती :-

➡️ उत्पाद पद्धत ,उत्पन्न पद्धत  खर्च पद्धत 


♦️राष्ट्रीय उत्पन्न मोजणीशी संबंधित संकल्पना :-

➡️ GDP GNP NNP NDP


♦️GDP मोजमाप पद्धती :-

➡️स्थिर ,चालू किंमत, घटक किंमत, बाजारमूल्य


♦️आधारभूत वर्ष (समिती) :- 

➡️2011-12

➡️2017-18


♦️GREEN GDP ,GNH, PCI ,PPP


♦️CURRENT:-

➡️GDP GROWTH RATE, GDP मधील क्षेत्रनिहाय वाटा 

➡️PRIMARY SECOnDARY TERTIARY


⭕️✔️चलनवाढ :-

➡️ संकल्पना .

➡️ तेजीचे चक्र व मंदीचे चक्र.


♦️इतर संकल्पना :- 

➡️ delation disinflation ,reflation stagflation .


♦️चलनवाढीचे प्रकार :-

➡️ दरानुसार ,कारणांनुसार 


♦️चलनवाढीचे मोजमापसाठी निर्देशांक :-

➡️WPI ,CPI, GDP DEFLECTOR, NHB


♦️चलनवाढीचे परिणाम:- 

चांगले , वाईट ,शुन्य


♦️चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याचे उपाय(3-5%) :- 

➡️ मौद्रीक उपाय .

➡️ राजकोशीय उपाय .

➡️ प्रत्यक्ष उपाय.

➡️ Angels law

➡️ Say चा नियम

➡️ जिफेन वस्तू

➡️ व्यापरचक्र

➡️ फिलिप्स curve

➡️ पैशाचे प्रकार :-m0,m1 m2,m3

➡️ पैसा गुणक 

पैशाचा संख्यात्मक सिद्धांत



⭕️✔️पैसा व चलन:-

➡️ पैसे व चलन मधील फरक

➡️ पैशाची कार्य :-SUMS

➡️ नोटा व नाणी उत्क्रांती :-कायदे

➡️SPMCIL .


♦️कागदी चलनाचे प्रकार :- 

➡️ परिवर्तनीय अपरिवर्तनीय


⭕️✔️Rbi व मौद्रीक धोरण :-

➡️ RBI ची उत्क्रांती .

➡️RBI ची रचना.

➡️पतनियंत्रण ची साधने :- 

➡️संख्यात्मक .

➡️गुणात्मक.

➡️अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा :-


♦️ बँकांचे वर्गीकरणलक्ष्य :-40%.


♦️उत्क्रांती.


♦️भांडवल पर्याप्तता.


♦️✔️सार्वजनिक वित्त :

➡️ अर्थसंकल्प ची सुरुवात आणी उत्क्रांती.

➡️ राजकोष धोरण :- उद्दिष्ट

➡️ अर्थसंकल्प रचना

➡️ भारत शासनाचे निधी :- 3 

➡️ वित्तमंत्रालाय रचना

➡️ अर्थसंकल्प निर्मिती ची प्रक्रिया

➡️ अनुदानाचे प्रकार 

➡️ तुटीचे प्रकार

➡️ अर्थसंकल्प प्रकार

➡️ प्रारूपे :-GENDER BUDGET

➡️ संसदीय समित्या

➡️ CAG ,CGA



⭕️✔️कररचना:-

➡️ करकसोट्या.

➡️ करांचे प्रकार

➡️लाफर CURVe

➡️भारतातील महत्वाचे प्रकार


♦️वित्त आयोग :-

➡️ 13,14,15

➡️ बाकी अध्यक्ष


⭕️ उद्योग:-

♦️ IIP

♦️गाभा उद्योग :- 8

♦️ओद्योगिक धोरण:- 1948 ,1956,1969,1973,1977,1991

♦️राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011

♦️Make in india


⭕️✔️ आर्थिक सुधारणा:-

➡️Lpg  fullform

➡️IMF ,WTO, WORLD BANK (BASIC ONLY)


⭕️✔️परकीय व्यापार:-

♦️अनुकूल व प्रतिकूल वर्ष

♦️भारतीय आयात निर्यातपरिवर्तनीय व अवमूल्यन 

♦️EPZ, SEZ

♦️परकीय गुंतवणूक:-

FDI 


⭕️✔️ दारिद्र्य व बेरोजगार:-

♦️समित्या व आकडेवारी

♦️पंचवार्षिक योजना

♦️योजना आयोग

♦️NDC 

♦️NITI आयोग


♦️⭕️ चालू घडामोडी


⭕️✔️पायाभूत सुविधा


➡️ कृषिशी संबंधित :-

➡️ आकडेवारी व योजना 

➡️ सामाजिक योजना



👆👆👆👆वरील दिलेले सर्व मुद्दे जरी cover केले तरी येणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा मध्ये 10-12 मार्क्स हमखास 100% शाश्वती ने मिळतील नसतील केले तर नुसते बघू नका करून घ्या😍😍



PSI-STI-ASS प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०✅

ड) कलम ३६२

====================


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅

ड) वरीलसर्व

===================


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅

ड) सहा महिने

====================


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅

ड) महाराष्ट्र

====================


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

====================


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅

ड) यापैकी नाही

=================


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅

ड) व्ही. के. सिंग

====================


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

====================


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅

क) कलम २६३

ड) कलम २६४

====================


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

===================


💎१)स्वामी विवेकानंदाचे मुळ नाव काय होते?

सुरेंद्रनाथ

नरेंद्रनाथ☑️

विवेक

परमानंद


💎२)स्वामी विवेकानंदाचा जन्म कधी झाला?

जानेवारी १२, १८६४

जानेवारी १३, १८६४

जानेवारी १३, १८६३

जानेवारी १२, १८६३☑️


💎३)स्वामी विवेकानंदाचा जन्म कुठे झाला?

मुंबई

कोलकाता☑️

दिल्ली

कन्याकुमारी


*💎४)स्वामी विवेकानंदाच्या वडिलांचे नाव काय होते?*

विश्वनाथ दत्त☑️

सोमनाथ दत्त

विश्वनाथ बसू

सोमनाथ बोस


*💎५)स्वामी विवेकानंदाच्या आईचे नाव काय होते?*

वेदेश्वरी नंदलालजी बसु

भुवनेश्वरी नंदलालजी बसु☑️

भुवनेश्वरी नंदलालजी दत्त

रामेश्वरी नंदलालजी बसु


💎६)स्वामी विवेकानंदाचे गुरू कोण?

रामकृष्ण परमहंस☑️

राजाराम मोहन राय

संत रामदास

संत तुकाराम


💎७)भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा ...... म्हणून साजरा केला

बालक दिन

युवक दिन☑️

महिला दिन

शिक्षक दिन


💎८)स्वामी विवेकानंदांनी....या शब्दांनी शिकागो परिषद जिंकली होती.

बंधू आणि भगिनींनो☑️

मित्र आणि मैत्रीणींनो

स्त्रिया आणि पुरुषांनो

माता आणि पित्यांनो


💎९)स्वामी विवेकानंदाचे स्मारक कुठे आहे?

मुंबई

कोलकाता

दिल्ली

कन्याकुमारी☑️


💎१०)स्वामी विवेकानंदाचा मृत्यू कधी झाला?

जुलै ४, १९०३

जुलै ५, १९०२

जुलै ६, १९०५

जुलै ४, १९०२☑️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____________ ह्या ठिकाणी झाला. 

A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✔️

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) 


2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? 

A. 1890 

B. 1893 ✔️

C. 1896 

D. 1899 


3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? 

A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✔️

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्युट 


4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? 

A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम ✔️

D. इंडियन आश्रम 


5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ? 

A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य ✔️


6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ? 

A. सन 1916 

B. सन 1918 ✔️

C. सन 1919 

D. सन 1920 


7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ? 

A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन ✔️

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन 


8. _________ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले. 

A. सन 1930 

B. सन 1933 ✔️

C. सन 1936 

D. सन 1939 


9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ? 

A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान ✔️

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना 


10. ____________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 

A. 1 ऑगस्ट 1920 ✔️

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935 


11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ? 

A. 6 

B. 8 ✔️

C. 10 

D. 12 


12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ? 

A. कलम 356 

B. कलम 360 ✔️

C. कलम 365 

D. कलम 368 


13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ? 

A. कायदामंत्री 

B. राष्ट्रपती 

C. सरन्यायाधीश ✔️

D. लोकसभा सभापती 


14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ? 

A. भारतातील सनदी अधिकारी 

B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती 

C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔️

D. भारताचे सर्वोच्च न्यायालय 


15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ? 

A. 14 दिवस ✔️

B. एक महिना 

C. चार महिना 

D. एक वर्ष 


16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ? 

A. 250 

B. 270 

C. 350 

D. 500 ✔️


17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ? 

A. उच्च न्यायालय 

B. नियोजन मंडळ 

C. आंतरराज्यीय परिषद 

D. यापैकी कोणी नाही ✔️


18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम 

B. 5 वर्षे ✔️

C. 6 वर्षे 

D. 10 वर्षे 


19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ? 

A. अमेरिका 

B. दक्षिण आफ्रिका ✔️

C. कॅनडा 

D. आयर्लंड 


20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ? 

A. 3 वर्षे 

B. 4 वर्षे 

C. 5 वर्षे ✔️

D. 6 वर्षे 


21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ? 

A. मायोसीन 

B. फायब्रीनोजन ✔️

C. केसीन 

D. व्हिटेलीन 


22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ? 

A. 10 

B. 8 

C. 6 

D. 4 ✔️


23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ? 

A. सफरचंद 

B. काजू 

C. अननस 

D. नारळ ✔️


24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ? 

A. WTO ✔️

B. IMF 

C. IBRD 

D. ADB 


25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ? 

A. मिसोस्फियर 

B. थर्मोस्फियर 

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. स्ट्रॅटोस्फियर 


26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? 

A. पर्णक्षेत्र निर्देशांक 

B. पर्णक्षेत्र कालावधी ✔️

C. पीक वाढीचा दर 

D. तुलनात्मक पीक वाढीचा दर 


27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____________ येथे झाला. 

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण 

B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔️

C. शिरोडा, संगमनेर, ठाणे 

D. कल्याण, मालवण, शिरोडा 


28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ? 

A. WHO 

B. WWF 

C. IEEP 

D. UNEP ✔️


29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ? 

A. कराड 

B. कोल्हापूर 

C. नरसोबाची वाडी ✔️

D. सातारा 


30. _______________ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली. 

A. स्वामी विवेकानंद 

B. आगरकर 

C. गोखले 

D. लोकहितवादी ✔️


31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ? 

A. सन 1500 

B. सन 1510 ✔️

C. सन 1520 

D. सन 1530 


32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 

A. सन 1500 

B. सन 1550 

C. सन 1600 ✔️

D. सन 1650 


33. प्लासीची लढाई ______________ रोजी झाली. 

A. 23 जानेवारी 1757 

B. 23 जून 1757 ✔️

C. 23जून 1758 

D. 31 मार्च 1751 


34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 ✔️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली ✔️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 ✔️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 ✔️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत ✔️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 ✔️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज ✔️


41. नेफा हे ______________ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश ✔️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 

A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश ✔️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT ✔️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी ✔️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 

A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन ✔️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔️


47. ई-मेलचा अर्थ ________________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु ✔️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर ✔️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड ✔️

D. ब, क

राज्यघटना टेस्ट


1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही


2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान


3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा


4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅


5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅


6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 


7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४


8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅


9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?

अ)बिहार

ब)कर्नाटक

क)तेलंगणा

ड)मध्यप्रदेश

1.अ, ब, क✅

2.अ, ब, ड

3.ब, क, ड

4.अ, क, ड


10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.

अ)हरियाणा

ब)मेघालय

क)तेलंगणा

ड)झारखंड

इ)गुजरात

1.इ, अ, ब, ड, क✅

2.अ, इ, ब, ड, क

3.ब, अ, इ, ड, क

4.इ, ब, अ, ड, क



 

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही


2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान


3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा


4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅


5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅


6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 


7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४


8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅


1. निवडणूक आयोगांच्या अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे?

 1) राष्ट्रपती ✅✅✅

 2) सरन्यायाधीश

 3) पंतप्रधान

 4) उपराष्ट्रपती


2.

केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान

अ) १५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरु केले.

ब) या अभियानादारे संवेदनशील व दुर्गम प्रदेशात आरोग्य सेवांची उपलब्धता करण्यात येणार.

क) यादरे केंद्र सरकार स्वत: उपक्रम राबवून आयुष कौशल्ये पुरविणार आहे.

ड) या अभियानादारे अॅलोपॅथी युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी या आरोग्य सेवा देण्यात येणार.

वरील विधानांपैकी चुकीची विधाने निवडा.

1)  अ व क  

 2) ब व ड

 3) क व ड

 4) अ व ब ✅✅✅


3.

खालील विधाने वाचा

अ) परराष्ट्र मंत्रालयाने मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली.

ब) यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पदावर साहिलेल ज्युलिएट रिबेरो यांची याप्रकारे रोमानियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

 1) अ बरोबर, ब चूक  

 2) ब बरोबर, अ चूक 

 3) वरील दोन्ही बरोबर  ✅✅✅

 4) वरील दोन्ही चूक 


4.

दोन दिवसाची शांघाई सहकार्य संघटनेची देशांच्या प्रमुखांसाठीची परिषद चीनमध्ये भरली

अ) शांचाई सहकार्य संघटनेत सहा संस्थापक सदस्य देशांचा समावेश होतो.

ब) या संघटनेचा भारत सदस्य नाही

क) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  

2)  फक्त अ ✅✅✅

 3) अ व क 

 4) वरील सर्व 


5. महाराष्ट्रात सुरु करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?

 1) दि ओडिसी रेल्वे ✅✅✅

 2) पॅलेस ऑन व्हिल

 3) दि. ओरिंएटंल रेल्वे

 4) पर्यटन रेल्वे


6. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

 1) अमेरिकन राज्यक्रांती 

 2) रशियन राज्यक्रांती

 3) नेहरू रिपोर्ट

 4)  फ्रेंच राज्यक्रांती✅✅✅


7. विश्र्व बुध्दिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?

 1) दिवोद्र बरुआ ✅✅✅

 2) अभिजीत कुंटे

 3) विश्र्वनाथ आनंद

 4)जयश्री खाडिलकर


8. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना -------------- करण्यात आली आहे?

 1) सन १९३५ च्या कायाघानुसार

2)  भारतीय संविधानानुसार ✅✅✅

 3) संसदेच्या कायाघानुसार

 4) मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार


9.

सुभाष पाळेकर यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) पाळेकर हे नैसर्गिक शेतीतज्ञ आहेत 

ब) पाळेकर यांना या वर्षीचा पदमभुषण पुरस्कार जाहीर झाला 

1)  अ बरोबर ब चूक  ✅✅✅

 2) ब बरोबर अ चूक

 3) वरिल दोन्ही बरोबर

 4) वरिल दोन्ही चूक 


10.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी विधाने वाचून योग्य विधाने कोणती ते शोधा.

अ) महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी १८ जुलै १९७८ रोजी शपथ घेतली होती.

ब) शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा कामगिरी पार पार पाडली आहे.

क) केंद्रातील नरसिंहराव सरकारमध्ये शरद पवार गृहमंत्री होते.

वरील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते?

 1) फक्त ब  

 2) ब व क 

 3) अ व क 

 4) फक्त क ✅✅✅


. भारतीय राज्यघटनेत ........ अनुसूची आहेत.

अ) ८

ब) ११

क) १२✅

ड) १४

 

2] भारतीय राज्यघटनेची व्यापक चौकट व परिभाषा ही ........ च्या कायद्याची आहे.

अ) १९०९

ब) १९१४

क) १९३५✅

ड) १९४७

 

3]  भारताच्या घटना समितीचे अधिवेशन ........ रोजी झाले.

अ) ८ डिसेंबर १९४६

ब) ९ डिसेंबर १९४६✅

क) १५ डिसेंबर १९४७

ड) १५ ऑगस्ट १९४७

 

4] ........ रोजी मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली.

अ) २९ ऑगस्ट १९४७✅

ब) १९ डिसेंबर १९४८

क) २९ ऑक्टोबर १९४८

ड) १९ नोव्हेंबर १९४९



5] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली.

अ) २६ ऑक्टोबर १९४८

ब) २६ नोव्हेंबर १९४९✅

क) २६ डिसेंबर १९४९

ड) २६ जानेवारी १९४९



6] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना अमलात आणली गेली.

अ) २६ नोव्हेंबर १९४९

ब) २६ जानेवारी १९४९

क) २६ जानेवारी १९५०✅

ड) २६ जानेवारी १९५१



7]घटना समितीच्या मसुदा समितीत ........ सदस्य होते.

अ) ५

ब) ६

क) ७✅

ड) ८

 

 

८] ........ या कालावधीमध्ये भारतीय घटना समिती कार्यरत होती. अ) १९४८-१९५०

ब) १९४९-१९५१

क) १९४६-१९४९✅

ड) १९५१-१९५२



9] घटना समितीच्या एकूण ........ बैठका झाल्या.

अ) ७

ब) ११✅

क) १३

ड) १५  



१०. घटनेच्या मसुद्यांवर ........ दिवस चर्चा करण्यात आली.

अ) १००

ब) १०७

क) ११४✅

ड) १२६

1784 चा पिट्स कायदा

 1773 च्या नियंत्रण कायद्यातील काही दोष नष्ट करण्याचा प्रयत्न 1781 च्या दुरुस्त कायद्याने केला.

· 1783 मध्ये श्री दंडास यांनी कंपनी प्रशासन व भारतातील सुधारण या संदर्भात विधेयक मांडलें. पंरतु विरोधी सदस्य असल्याने विधेयक नामुंजूर झाले.

· त्यानंतर नोव्हेबर 1783 मध्ये फॅक्स नॉर्थ याच्या सरकारने विधेयक मांडले त्याचेही विधेयक नामंजूर झाले कारण पिट यांनी त्याला विरोध केला. कंपनी शासनावर नियंत्रण असावे असेही वाटत होते.

· पंतप्रधान पिट यांनी जानेवारी 1784 मध्ये कंपनी शासनासंबंधी विधेयक सादर केले, विरोधी केला.

· निवडणूकीनंतर ऑगस्ट 1784 मध्ये पुन्हा विधेयक मांडले व मंजूर झाले.

· या कायद्यास पिट्स कायदा म्हणतात.

· या कायद्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :-


(1) इंग्लंडचा अर्थमंत्री भारत सचिव प्रिव्ही कौन्सिलच्या सभासदातून सम्राट चार सदस्यांची निवड करुन 6 सदस्यांचे र्बोड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. भारतासंबंधची सर्व कागदपत्रे र्बोड ऑफ डायरेक्टर्सला र्बोड ऑफ कंट्रोलसमोर ठेवावी लागत असत. भारतातील राज्यकारभरावर नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचे अधिकार दिले होते.


(2) र्बोड ऑफ कंट्रोलच्या संमतीने गव्हर्नर जनरलची नियुक्ती र्बोड ऑफ डायरेक्टर करत असे. त्याच्या कार्यकारिणीची सदस्य संख्या तीन करण्यात आली.


(3) मुंबई, मद्रास, गव्हर्नरवर गव्हर्नर जनरलचे पूर्ण अधिकार असतील.


(4) कंपनीच्या संचालक मंडळाकडून तीन सदस्याची एक गुप्त समिती स्थापन केली. या समितीने र्बोड ऑफ कंट्रोलचे गुप्त स्वरुपाचे निणर्य आदेश भारत सरकारला पाठविणे. (५) गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य सेनापती असावा.


· भारतीय शासनासंबंधीचे नियंत्रण आणि पर्यवेक्षणाचा अधिकार र्बोड ऑफ कंट्रोलला देण्यात आला प्रशासनाची जबाबदारी आणि त्याला लागणारे अधिकार्‍यांच्या नेमणूकीचे अधिकार र्बोड ऑफ डायरेक्टर्सना देण्यात आले.

· त्यामुळे भारतातील प्रशासनाची पध्दत ही द्विसरकार पदधत म्हणून प्रसिध्द आहे.

· थोडया फार बदलाने ही पध्दत 1858 पर्यत सुरु होती.


राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर :-

 १८४६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1


१८४७) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4


१८४८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- २


१८४९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4


१८५०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा   

 2) विधान परिषद  

  3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3



१९४६) जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ..................... पोषणद्रव्ये नष्ट 
     होतात.

   1) 5.0 ते 8.0 दशलक्ष टन   

   2) 5.4 ते 8.4 दशलक्ष टन

   3) 6.4 ते 8.5 दशलक्ष टन    

  4) 8.0 ते 10.0 दशलक्ष टन

उत्तर :- 2


१९४७) योग्य पर्याय निवडा.
     राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :
   अ) उत्तम बाजारपेठेची स्थापना 

   ब) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड

   क) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब  

  ड) कंत्राटी शेती पध्दतीचा अवलंब

   इ) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?

   1) अ, ब व क    
 2) ड व इ  
  3) वरील सर्व योग्य   
 4) वरील सर्व अयोग्य

उत्तर :- 3


१९४८) योग्य पर्याय निवडा.
     भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टये :-

   अ) जंगल लागवड व वृक्षारोपण   

   ब) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन

   क) जमिनीचे पाणी वाढविण्यासाठी क्षमता वाढविणे 

 ड) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे

   इ) कृषी उद्योग वाढीस लावणे

   1) अ व इ   
 2) ब, क व ड 
   3) वरील सर्व बरोबर 
   4) वरील सर्व चूक

उत्तर :- 3  


१९४९) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु 
     .................... टक्के मुले ही कुपोषित आहेत. 
  
   1) 30 टक्के
    2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
   4) 45 टक्के

उत्तर :- 3


१९५०) महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे ?

   अ) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

   ब) महाराष्ट्रातून अन्नधान्याची निर्यात मोठया प्रमाणात केली जाते.

   क) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.

   ड) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.

   खाली दिलेल्या पर्यांयामधून योग्य पर्याय निवडा :
 
   1) अ  
    2) ब व क 
    3) क 
     4) क व ड
उत्तर :- 3


1856) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे   
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे      
4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

1867) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

1868) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   4) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

1859) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे 
   2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे   
 4) फजल अली आयोगामुळे
उत्तर :- 1

1860) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या  
  2) दुस-या  
  3) तिस-या
    4) चौथ्या

उत्तर  :- 3

1861) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  
  ब) सरकारीया आयोग    
   क) इंद्रजित गुप्ता समिती    
ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क 
   2) फक्त अ, ब, ड   
 3) फक्त अ, क, ड
    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2


1862) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    
 2) फक्त ब    
3) अ आणि ब  
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


1863) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड   
 3) फक्त क, ड, ब    
4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 4

1864) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      
2) 1955      
3) 1935     
 4) 1951

उत्तर :- 2


1865) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3


1866) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती      
ब) 12 वी घटनादुरुस्ती    
   क) 14 वी घटनादुरुस्ती      
ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड    
3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1


1867) 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती   झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड      4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3


1868) राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश    2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2


1869) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.
   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4


1870) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे    

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे 

 4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले.

उत्तर :- 2

1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1966) नाफेड (NAFED) .......................... चे कार्य करते.

   अ) सहकार विपणन  
  ब) शासकीय अभिकरण
   क) विमा अभिकर्ता    
ड) करारशेती प्रेरक

   1) अ, ब      
2) अ, ब आणि क    
   3) अ, ब, क आणि ड  
  4) ब, क आणि ड

उत्तर :- 2

1967) भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे, ते सांगा.

   1) गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये  
    2) तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
   3) गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी    
  4) तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी

उत्तर :- 4

1968) 31 मार्च 2013 अखेरीस महाराष्ट्रात ...................... मुख्य नियमित बाजारपेठा व .................... दुय्यम बाजारपेठा अस्तित्त्वात 
     होत्या.

   1) 278, 577    
2) 327, 826    
   3) 228, 623   
 4) 305, 603

उत्तर :- 4

1969) 2013-2014 या वर्षी भारतात ......................... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात 
     दिसून येते.

   1) गहू      2) तांदूळ      
   3) ज्वारी    4) मका

उत्तर :- 2

1970) सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

   1) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम 

   2) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू

   3) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 

 4) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

उत्तर :- 2


1876) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7 
   2) 26 व 9    
3) 27 व 8 
   4) 29 व 6

उत्तर :- 1

1877) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार 
 2) एस.के. पाटील    
3) ब्रिजलाल बियाणी 
 4) काकासाहेब गाडगीळ

उत्तर :- 1

1878) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

उत्तर :- 2

1879) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.

उत्तर :- 4

1880) आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना 
     असेल –
  
I        II
        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07 

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv)
 40
          v) 10 

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii  
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3


1976) 2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत .................... यांचा समावेश आहे ?

   अ) पशुधन उत्पादकता वाढविणे   
 ब) समावेशक विकास
   क) स्त्री – सक्षमीकरण     
 ड) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे

   1) अ, ब  
  2) अ, ब आणि क    
  3) क, ड    
  4) अ, क आणि ड

उत्तर :- 2

1977) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते ?

   1) जागतिक शेती व्यापारातील सहभागासाठी भारतीय शेतक-यांना मदत      2) कापणीनंतरची हानी कमी करणे
   3) धान्य साठवणुकीत वाढ          
    4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 4

1978) सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न – धान्याचे एकूण उत्पादन हे ..................... होते.

   1) 257.13 दशलक्ष टन   
   2) 264.38 दशलक्ष टन
   3) 259.32 दशलक्ष टन     
 4) 244.49 दशलक्ष टन

उत्तर :- 1

1979) ॲगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतक-यांना खालील मुद्यावर माहिती दिली जाते :

   अ) विविध पिकांच्या अद्यावत किंमती     ब) ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती
   क) जागतिक व्यापाराविषयी माहिती  
  ड) देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे

   1) अ विधान योग्य आहे.     
 2) अ आणि ब विधाने योग्य आहेत.
   3) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.  
  4) अ, ब, क, ड विधाने योग्य आहेत.
उत्तर :- 4

1980) राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले :

   1) बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
   2) बांबूच्या सर्व प्रजातींच्या उच्च प्रतीच्या रोपांचे मोठया प्रमाणात उत्पादन
   3) मानव साधनसंपत्तीचा विकास      4) विपणन सुविधांचा विकास

उत्तर :- 2

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...