Friday 18 March 2022

प्रमुख पुरुस्कार एवं सम्मान

प्रश्‍न 1- ज्ञानपीठ पुरस्‍कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 2- 'अर्जुन पुरस्‍कार' किससे संबंधित है-
उत्‍तर - खेलकूद

प्रश्‍न 3- किस क्षेत्र में असाधारण योगदान के लिए शांतिस्‍वरूप भटनागर पुरस्‍कार दिया जाता है-
उत्‍तर - विज्ञान

प्रश्‍न 4- ग्रैमी पुरस्‍कार किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - संगीत

प्रश्‍न 5- 'नॉर्मन बोरलोग पुरस्‍कार' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - कृषि

प्रश्‍न 6- राष्‍ट्रीय एकता पर बनी सर्वोत्‍तम फीचर फिल्‍म को किस पुरस्‍कार से सम्‍मानित किया जाता है-
उत्‍तर - नरगिस दत्‍त पुरस्‍कार

प्रश्‍न 7- 'रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार' किस देश द्वारा प्रदान किया जाता है-
उत्‍तर - फिलीपींस

प्रश्‍न 8- पुलित्‍जर पुरस्‍कार किस क्षेत्र में प्रदान किया जाता है-
उत्‍तर - पत्रकारिता

प्रश्‍न 9- कलिंग पुरस्‍कार दिया जाता है-
उत्‍तर - विज्ञान को लोकप्रिय बनाने के लिए

प्रश्‍न 10- किन उपलब्धियों के लिए 'ग्‍लोबल 500' पुरस्‍कार प्रदान किये जाते हैं-
उत्‍तर - पर्यावरण प्रतिरक्षा

प्रश्‍न 11- धन्‍वन्‍तरी पुरस्‍कार किस क्षेत्र में प्रदान किया जाता है-
उत्‍तर - चिकित्‍सा क्षेत्र

प्रश्‍न 12- 'सरस्‍वती सम्‍मान' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 13- नोबेल पुरस्‍कार की स्‍थापना किस देश ने की थी-
उत्‍तर - स्‍वीडन

प्रश्‍न 14- 'नोबेल पुरस्‍कार' किसकी स्‍मृति में दिये जाते हैं-
उत्‍तर - अल्‍फ्रेड नोबेल

प्रश्‍न 15- 'ज्ञानपीठ पुरस्‍कार' कब से प्रदान किया जा रहा है-
उत्‍तर - 1965 से

प्रश्‍न 16- खेल प्रशिक्षकों के लिए 'द्रोणाचार्य पुरस्‍कार' किस वर्ष स्‍थापित किया गया-
उत्‍तर - 1985 ई.

प्रश्‍न 17- 'नोबेल पुरस्‍कार' कब आरंभ किए गए-
उत्‍तर - 1901 ई.

प्रश्‍न 18- भारत रत्‍न और अन्‍य राष्‍ट्रीय सम्‍मान का आरंभ कब हुआ-
उत्‍तर - 1954 में

प्रश्‍न 19- सी.वी. रमन को किस वर्ष नोबेल पुरस्‍कार मिला था-
उत्‍तर - 1930 में

प्रश्‍न 20- मैन बुकर पुरस्‍कार के लिए किन देशों के लेखकों पर विचार किया जाता है-
उत्‍तर - राष्‍ट्रमंडल और आयरलैंस से अंग्रेजी के लेखक

प्रश्‍न 21- अर्थशास्‍त्र में नोबेल पुरस्‍कार किसने स्‍थापित किया था-
उत्‍तर - स्‍वीडन का सेंट्रल बैंक

प्रश्‍न 22- ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाली पहली महिला कौन थी-
उत्‍तर - आशापूर्णा देवी

प्रश्‍न 23- के.के. बिड़ला फाउण्‍डेशन द्वारा 1992 में साहित्‍य के क्षेत्र में उत्‍कृष्‍ट योगदान के लिए किस सम्‍मान की स्‍थापना की गई-
उत्‍तर - सरस्‍वती सम्‍मान

प्रश्‍न 24- 'व्‍यास सम्‍मान' किस क्षेत्र में दिया जाता है-
उत्‍तर - साहित्‍य

प्रश्‍न 25- तानसेन सम्‍मान किस राज्‍य सरकार ने शुरू किया है-
उत्‍तर - मध्‍य प्रदेश

प्रश्‍न 26- दादा साहब फाल्‍के पुरस्‍कार सर्वप्रथम किसे मिला-
उत्‍तर - श्रीमति देविका रानी

प्रश्‍न 27- 'मैग्‍सेसे पुरस्‍कार' से सम्‍मानित होने वाले प्रथम भारतीय है-
उत्‍तर - आचार्य विनोबा भावे

प्रश्‍न 28- रविन्‍द्र नाथ टैगोर को साहित्‍य के क्षेत्र में किस वर्ष नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1913 में

प्रश्‍न 29- सी.वी. रमन को किस वर्ष नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1930 में

प्रश्‍न 30- प्रो. अमर्त्‍य सेन को किस वर्ष अर्थशास्‍त्र का नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर - 1998 में

प्रश्‍न 31- सुब्रह्मण्‍यम चन्‍द्रशेखर को किस क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार मिला-
उत्‍तर - भौतिकी

प्रश्‍न 32- अर्थशास्‍त्र के क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार किस वर्ष से प्रदान किए जा रहे हैं-
उत्‍तर - 1969 से

प्रश्‍न 33- 'एशियाई नोबेल पुरस्‍कार' के नाम से जाना जाता है-
उत्‍तर - रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार

प्रश्‍न 34- 'दादा साहेब फाल्‍के पुरस्‍कार' प्रदान किया जाता है-
उत्‍तर - सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार द्वारा

प्रश्‍न 35- 'ऑस्‍कर पुरस्‍कार' प्रदान किया जाता है-
उत्‍तर - नेशनल अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर ऑर्ट्स एण्‍ड साइंसेज द्वारा

प्रश्‍न 36- ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाला प्रथम हिन्‍दी लेखक कौन था-
उत्‍तर - सुमित्रानंदन पंथ

प्रश्‍न 37- सरस्‍वती सम्‍मान के प्रथम प्राप्‍तकर्ता हैं-
उत्‍तर - हरिवंश राय बच्‍चन

प्रश्‍न 38- 'भारत रत्‍न' से विभूषित प्रथम विभूति है-
उत्‍तर - डॉ. एस. राधाकृष्‍णन

प्रश्‍न 39- मरणोपरान्‍त भारतरत्‍न पुरस्‍कार से सर्वप्रथम किसे सम्‍मानित किया गया था-
उत्‍तर - लाल बहादुर शास्‍त्री

प्रश्‍न 40- 'भारत रत्‍न' से विभूषित प्रथम विदेशी है-
उत्‍तर - खान अब्‍दुल गफ्फार खान

━━━━━━━━━━━━━━━━━

ग्रामपंचायत

महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.
महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.
सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज
महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा
महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग
ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.

🌺☘🌺☘☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...