Tuesday 24 January 2023

Army bharti question

1. क्षेत्रफल की दृष्टि से भारत का विश्व में कौन-सा स्थान है ?

Ans - 7th


2. जनसंख्या की दृष्टि से भारत का विश्व में कौन-सा स्थान है ?

Ans - 2nd


3. भारत के उत्तर में कौन-कौन-से देश हैं ? 

Ans - China, Bhutan, Nepal


4. भारत के पूर्व में कौन-सा देश है ? 

Ans - Bangladesh


5. भारत के पश्चिम में कौन-सा देश है? Ans - Pakistan


6. भारत के दक्षिण पश्चिम में कौन-सा सागर है ?

Ans - अरब सागर


7. भारत के दक्षिण-पूर्व में कौन-सी खाड़ी है ?

Ans -  बंगाल की खाड़ी ( Bay of Bengal )


8. भारत के दक्षिण में कौन-सा महासागर है ? 

Ans - Indian Ocean


9. पूर्वांचल की पहाड़ियाँ भारत को किस देश से अलग करती हैं? 

Ans -  म्यांमार से


10. मन्नार की खाड़ी और पाक जलडमरूमध्य भारत को किस देश से अलग करते हैं? 

Ans - श्रीलंका से


11. संपूर्ण भारत की अंक्षाशीय विस्तार कितना है?

Ans - 8° 4’ से 37°6’ उत्तरी अक्षांश


12. भारत के मध्य से कौन-सी रेखा गुजरती है ?

Ans -  कर्क रेखा ( Tropic of Cancer )


13. भारत के उत्तर से दक्षिण तक विस्तार कितना है ?

Ans - 3214 km


14. भारत का पूर्व से पश्चिम तक विस्तार कितना है ?

Ans - 2933 km


15. अंडमान-निकोबार द्वीप समूह कहाँ स्थित है ?

Ans -  बंगाल की खाड़ी में


16. लक्षद्वीप कहाँ स्थित है ?

Ans - अरब सागर में

 

17. भारत का दक्षिणी छोर क्या कहलाता है?

Ans - इंदिरा प्वाइंट


18. इंदिरा प्वांइट को किस दूसरे नाम से भी जाना जाता है ?

Ans - पिगमिलियन प्वाइंट


19. भारत का क्षेत्रफल विश्व के क्षेत्रफल का कितना है?

Ans - 2. 42%


20. विश्व की कुल जनसंख्या का कितने % भारत में निवास करता है ?

Ans -  17%


21. भारत का कुल क्षेत्रफल कितना है ? Ans - 32,87,263 sq km


22. भारत की स्थल सीमा से कौन-से देश लगे हैं ?

Ans - बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाल, वर्मा, भूटान


23. भारत की जल सीमा किन देशों से मिलती है ?

Ans - मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार व पाकिस्तान


24. कर्क रेखा किन राज्यों से होकर गुजरती है ?

Ans - राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिमी बंगाल, त्रिपुरा और मिजोरम


25. भारत की मुख्य भूमि की दक्षिणी सीमा कितने अक्षांश है ?

Ans - 8°4’


26. भारत का मानक समय कहाँ से लिया गया है?

Ans - इलाहाबाद के निकट नैनी नामक स्थान से


27. भारत के मानक समय और ग्रीनविच समय में कितना अन्तर है?

Ans - 5 1/2


28. भूमध्य रेखा से भारत के दक्षिण छोर की दूरी कितनी है— 

Ans - 876 km


29. भारत की स्थल सीमा की लंबाई कितनी है?

Ans - 15200 km


30. भारत की मुख्य भूमि की तटरेखा की लंबाई कितनी है ?

Ans - 6100 KM

अॅनी बेझंट यांची होमरुल लीग

(स्थापना सप्टेंबर १९१६)

> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,
उत्तर व दक्षिण भारत.

> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.

कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.

> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून
द्यायचे.
> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.
> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -

मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.

> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका
भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.

बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.
> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका :

१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG )

२) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. )

३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P )

४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )

     अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )

      ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )

      क ) महानगरपालिका ( Municipal Corporation )

५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R )

६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S )

७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )

      अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

       ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

       क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.

८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U )

९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V )

१०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W )

११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X )

१२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y )

१३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z )

१४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA )

१५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB )

१६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC )

१७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD )

१८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE )

१९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )

लोकपाल

🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


📚 गर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


📚 नयायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


✅ लोकपाल निवड समिती:-

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


✅ लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


✅ अध्यक्ष अपात्रता


- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती

- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

- संसद व विधिमंडळ सदस्य

- अपराधी दोषी


✅ कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

- पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


✅ लोकपाल कायदा 2013


- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

- लोकसभा:-18 डिसेंबर 2013

- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

- अंमल:-16 जानेवारी 2014


- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...