प्रश्न मंजुषा


कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?

 A) आयकिया सेकी 

 B) हेलीस 

 C) टेम्पेल 

 D) आयसॉन ✅




योग्य कथन/कथने ओळखा.(a) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत.(b) खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.पर्यायी उत्तरे :

 A) कथन (a) बरोबर, कथन (b) चुकीचे 

 B) कथन (a) व कथन (b) दोन्ही बरोबर ✅

 C) कथन (a) व कथन (b) दोन्ही चुकीची 

 D) कथन (a) चुकीचे, कथन (b) बरोबर 




जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?

 A) फायरवॉल 

 B) रुटकिट 

 C) सायफर  ✅

 D) पिवर टेक्स्ट 



'लखिना' काय भूषविते ?

 A) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणा-या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.  

 B) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम.  

 C) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन. 

 D) महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत.  ✅


कोणत्या  राज्यात  100% विद्दुतीकरणं  ( ग्रामीण भाग ) झालेला आहे? 

1) कर्नाटक ✅

2)  महाराष्ट्र 

3)  पंजाब 

4) हरियाणा 


भंडारदरा  धरणास......... नावाने  ओळखले  जाते?. 

1) विल्सन  बंधारा  2) येसाजी कंक  3) यशवन्त  सागर  जलाशय  4) लाइड  धरण. 


1)  फक्त  2 

2)  फक्त  4

3) फक्त   3

4)  फक्त  A✅


सन  2011 च्या  लोकसंख्या  जनगणने नुसार   महाराष्टत  साक्षरते ची  टक्के वारी  किती  होती?. 

1)  0.478  2) 0.743  3) 0.8291 4) 0.7981.


1) केवळ  2 बरोबर 

2) केवळ  4 बरोबर 

3) केवळ  1 बरोबर 

4)  केवळ  3 बरोबर ✅


 भारतामध्ये   सर्वाधिक  दूध  उत्पादनाचे  राज्य  आहे?. 

1) ओरिसा  2) हिमाचल  प्रदेश  3) उत्तर प्रदेश  4)  अरुणाचल  प्रदेश. 


1)  1 किंवा 2 बरोबर 

2) फक्त 2 बरोबर ✅

3)  1, 2, 3 बरोबर 

4) फक्त  4 


गरमसुर  डोंगर  कोणत्या  जिल्हात आहे?. 

1) चंद्रपूर  2)  वर्धा  3) अमरावती  4)  नागपूर


1)  फक्त  2 

2) फक्त  3 बरोबर 

3)  फक्त  1 बरोबर 

4)  फक्त  4 बरोबर ✅


खलीलपैकी  कोणता  राष्ट्रीय  मार्ग  महाराष्ट्र  राज्यात  सुरु  होऊन  महाराष्ट्र  राज्यात संपतो?. 

1)  राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  16 

2) राष्ट्रीय  महामार्ग  क्र.  17

3) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  50 

4) राष्ट्रीय महामार्ग  क्र.  43 


1)   फक्त  2 ✅

2) फक्त  4

3) फक्त  3

4)  फक्त  1


.2019चा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे

१.डॉ विजय राज्याध्यक्ष

२.अरूण साधू

३.वसंत डहाके📚📚

४.यापैकी सर्व



 भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?*

1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚

2) लाँर्ड रिपन 

3) लाँर्ड चेम्सफोर्ड 

4) लाँर्ड लिटन




दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

 A) पुरोहित व विश्वामित्र 

 B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚

 C) सुदास व वशिष्ठ 

 D) पुरु व विश्वामित् 



भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण 

 A) संवाद तंत्रज्ञान 

 B) नवी संवाद क्रांती 📚📚

 C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 

 D) डिजिटल टूल्स 


 


पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  1.कमला शिरीन 

 2. कमला हॅरीस 📚📚

  3.राधा नारायण 

  4.मृणालिनी रॉय




विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

 A) व्यापाराची दिशा 

 B) आयात व्यापार 

 C) व्यापाराचे आकारमान 📚📚

 D) वरीलपैकी एकही नाही 



संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 A) वस्तू व सेवा 

 B) मानवी साधन संपत्ती 

 C) नैसिर्गिक साधन संपत्ती  

 D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚




जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

 A) परागीकरण 📚📚📚

 B) फलन 

 C) पुनरुत्पादन 

 D) वरीलपैकी सर्व  




परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. * 

 A) निर्यात प्रोत्साहन 

 B) संवाद तंत्रज्ञान 

 C) संवादक्रांती 

 D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚



9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

 A) तीव्र पर्जन्य 

 B) आम्ल पर्जन्य 📚📚

 C) सतत पर्जन्य 

 D) सूक्ष्म पर्जन्य 




.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते

 A) HCO3 (aq) 

 B) H2CO3 (aq) 📚📚

 C) H2CO2 (aq) 

 D) H3CO3 (aq) 




लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा

 A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील 

 B) परागनलिका बीजकोषात पोहचेल 

 C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚

 D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल 



टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत. 

 A) वारा 

 B) सागरी लाटा 📚📚

 C) हिमनदी  

 D) भूमिगत पाणी


सिरॉसिस हा विकार अतिमधप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो?

1) फुफ्फुस

2)यकृत

3)लघुआंत्र✅

4)जठर


रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला.............ही संज्ञा आहे.

1)सॅनीटेशन

2)हायजीन

3)पूर्वप्रतिरक्षा (Prophylaxis)✅

4)यापैकी नाही



.............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.

1)लालोत्पादक ग्रंथी

2)स्वादुपिंड

3)जठरग्रंथी

4)यकृत✅


खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?

1)गलगंड

2)रंगअंधत्व✅

3)हाशीमोटो आजार

4)यापैकी नाही



आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?

1)कर्बोदके✅

2)प्रथिने

3)मेद

4)जीवनसत्वे



खालीलपैकी...........हे स्नायू ऊतींचे महत्वाचे कार्य गणले जाते.

1)हालचाल✅

2)समन्वय

3)इंद्रिय समन्वय

4)स्त्रवन



*मानवी मूत्राचा (Urine) pH किती असतो?*

1)4 - 4.5

2)7.5 - 9

3)9 -10

4)5.5 - 7✅



रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्तिथी म्हणजे.........

1)धमणिकाठिण्यता

2)परिहृदयरोग

3)अतीलठ्ठपणा

4)उच्चताण✅




धमनिकाठिण्यता हा रोग.........मुळे उद्दभवतो.

1)कुपोषण

2)अतिपोषण✅

3)अधोपोषण

4)यापैकी नाही

ग्रंथी (Glands).

🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते


🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)

2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)


🎇अंतः स्रावी ग्रंथी 

या संप्रेरके(Harmon's)स्रावतत


🎇बाह्यस्रावी ग्रंथी

 या. विकारे(Enzymes)स्रावतत


🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात


🌸 ❗️अंतः स्रावी ग्रंथी❗️ 🌸

      

         🍀 खलीलप्रमाणे आहेत🍀


🎇 पीनल ग्रंथी (Pineal Gland)

    🎯आपल्या मेंदूतील ही सर्वात छोटी ग्रंथी आहे.

   🎯सप्ररकामुळे उशीरा पौगाड अवस्था येते


🎇 पियूषिका ग्रंथी (Pituitary Gland)

     🎯ही ग्रंथी मेंदूमध्ये असते 

     🎯गरंथी शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते


🎇 अवटू ग्रंथी(Thyroid Gland)

   🎯 चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते


🎇 स्वादुपिंड (Pancreas) 

    🎯ही ग्रंथी अंत:स्त्राधी व बाह्यस्त्रावी दोन्हीही कामे करते(अपवाद)

    🎯इन्सुलिनचे प्रमाणाचे नियंत्रण करते(H)

    🎯ट्रीपसिन, लायपेज आणि अमायलेज यांचे पचन करते(E)


🎇 अधिवृक्क ग्रंथी(Adrenal gland)

     🎯भीतीदायक वातावरण व भावनिक प्रसंगी काम करते (Emergency Hormone)

     🎯मीठ प्रमाण नियंत्रण करते


🎇  अंडाशय(Ovary)

    🎯सत्रियांमध्ये आढळून येते

    🎯प्रोजेस्टेरोन(गर्भधारणा मदत)

    🎯इस्ट्रोजन (गर्भाशयाचा विकास) करते


🎇 वृषण ग्रंथी(Testis)

   🎯टेस्टोस्टेरोन हार्मोन्स स्रावते पुरुषांच्या त आढळते पुरुषत्व विकास होतो

अन्नपचन प्रक्रिया

🌿सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🌿अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🌿या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🌿या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🌿खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  



1. अंग पदार्थ – मुख व गुहा

👉सत्राव – लाळ  

👉विकर – टायलिन

👉माध्यम – अल्पांशाने

👉मळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

👉करिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


2. अंग पदार्थ – जठर

👉सत्राव – हायड्रोक्लोरिक

👉माध्यम – आम्ल, अॅसिड  

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने  

👉करिया आणि अंतिम – जंतुनाशक


3. अंग पदार्थ – जठररस  

👉सत्राव – पेप्सीन,रेनीन

👉माध्यम – आम्ल

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

👉करिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर


4. अंग पदार्थ – लहान आतडे

👉सत्राव – पित्तरस

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

👉करिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

👉विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली, अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


6. अंग पदार्थ – आंत्ररस

👉विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

👉माध्यम – अल्कली

👉मळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

👉करिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-औरंगाबाद


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बुलढाणा


12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?

उत्तर- कर्करोग


13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?

उत्तर- ए


14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?

उत्तर- शिरपूर


15) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

उत्तर- तोरणमाळ


16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- महाराष्ट्र


17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 8 मार्च


18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?

उत्तर- मूत्रपिंडाचे विकार


19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?

उत्तर- ड


20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?

 उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक


21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?

उत्तर- 21 कि.मी


22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर- 2:3


23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?

 उत्तर- कॅलरीज


24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे? 

 उत्तर- स्वादुपिंड


25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

उत्तर- फिनलंड


26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?

 उत्तर- महात्मा गांधी


27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?

 उत्तर- मुंबई


28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? 

 उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन


30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?

: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा



31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

सर): उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी


32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?

 उत्तर- सोन्यासारखे


34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?

उत्तर- कीडनाशक


35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?

 उत्तर-  ल्युकेमिया


36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

 उत्तर- वसंतराव नाईक समिती


37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?

 तलाठी


38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?

उत्तर-  महात्मा गांधी


39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?

उत्तर- डॉक्टर विजय भटकर


40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?

उत्तर- वाहन


41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?

उत्तर- कुसुमाग्रज


42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

 उत्तर- न्यूयॉर्क


43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

उत्तर- 13


44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- रायगड


45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- अहमदनगर


46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- राजस्थान


47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- कोल्हापूर


48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- ऑस्ट्रेलिया


49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? 

 उत्तर- इक्वेडोर


50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?

उत्तर- तुर्कस्तान


51) झुलू जमात कोठे आढळते ?

उत्तर- दक्षिण आफ्रिका


52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?

 उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर


53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- महाराष्ट्र


54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?

उत्तर- कावेरी


55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर- सिकंदराबाद


56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?

 उत्तर- हंगेरी


57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?

उत्तर- राष्ट्रकूट


58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी


59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

 उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा


60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?

 उत्तर- सुभाषचंद्र बोस


61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?

: उत्तर- लोकमान्य टिळक


62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला? 

: उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858


63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?

: उत्तर- 1909


64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

: उत्तर- लॉर्ड आयर्विन


65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

: उत्तर- सविनय कायदेभंग


66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?

: उत्तर- दादाभाई नौरोजी


67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?

: उत्तर- 26 जानेवारी 1930


68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- फाजलअली


70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?

: उत्तर- 3


71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार


72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

: उत्तर- स्वर्णसिंह समिती


73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?  

: उत्तर- कलम 123


74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

: उत्तर- 22


75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?

: उत्तर- 11


76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

: उत्तर- 3 डिसेंबर


77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

: उत्तर- श्रीलंका


78) सुजय कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल


79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?

: उत्तर- ॲल्युमिनियम


80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो? 

: उत्तर- यकृत


81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?

: उत्तर- डेसिबल


82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?

: उत्तर- तुर्कस्तान


83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

: उत्तर- 1991


84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

: उत्तर- अप्रत्यक्ष


85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

: उत्तर- गटविकास अधिकारी


86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?

: उत्तर- राजस्थान


87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत? 

: उत्तर- 5


88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

: उत्तर- माळशेज


89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

: उत्तर- वेलवंडी


90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?

: उत्तर- 8 नोव्हेंबर 2016


91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.

: उत्तर- तेलबीया


92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? 

: उत्तर- इंदापुर


93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली? 

: उत्तर- छत्रपती शाहू महाराज


94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?

: उत्तर- जॉन चेसन


95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?

: उत्तर- आर्थरसीट


96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?

: उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌


97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?

: उत्तर- कराड


98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?

: उत्तर- पुणे


99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?

: उत्तर- 21 ऑक्टोंबर


100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

: उत्तर- मनोधैर्य


Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी  


Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड 


Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी


प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
 उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल 

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
 उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
 उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
): उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
): उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
: उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? 
): उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
): उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?  
): उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
): उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? 
): उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
): उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
): उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
): उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
): उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
): उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
): उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
): उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
): उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
): उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
): उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
): उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
): उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
): उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 
): उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
): उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? 
): उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
): उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
): उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
): उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
): उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
): उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
): उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? 
): उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? 
): उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
): उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
): उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
): उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
): उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
): उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
): उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
): उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
): उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
): उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? 
): उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
): उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते? 
): उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
): उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
): उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
): उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
): उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
): उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
): उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
): उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे? 
): उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? 
): उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
): उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? 
): उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
): उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
): उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
): उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
): उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 
): उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
): उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
): उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
): उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 
): उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
): उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? 
): उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? 
): उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
): उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
): उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
): उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
): उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
): उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
): उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? 
): उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
): उत्तर- व्यंकटेश माडगूळकर


बंगाल राज्य व बंगाल युद्धे

 प्लासीची लढाई 

      बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.

सिराजउद्दौला (कार. १० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा ⇨अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची [⟶ अंधारकोठडी, कलकत्त्याची]. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. ⇨रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. 

कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या : (१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी. (२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि (३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत. सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.

विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली [⟶ इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील]. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.



बक्सारची लढाई

(२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

लढाईची पार्श्वभूमी व कारणे

प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.

बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.

पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.

मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे

खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला; मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला; कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.





भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


प्लासिचे युद्ध :- 

जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


बक्सरची लढाई :- 

बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


अलाहाबादचा तह :- 

बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


2. सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 


भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 


3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 

तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

🖍 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

🖍  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो. 

🖍  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

 

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये. 

  मांडवी राज्य :- 1839 

  कुलाबा व जालौर :- 1840 

  सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842 



🖍 वयपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम            संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.

डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

  सातारा :- 1848 

  जैतपूर व संबलपूर :- 1849 

  पंजाब :- 1849 

 ओरछा :- 1849 

 भागत /बघाट :- 1850 

 उदयपूर :- 1852 

 झांसी :- 1853 

 नागपूर :- 1854 

 करौली :- 1855 

🖍  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला. 

🖍  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

🖍  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली. 

🖍  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 

🖍  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले. 

🖍  पशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला. 

🖍 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली. 

🖍  बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


वाचा :- सविस्तरपणे



⚔️ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

⚔️ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नता – नौसोजी नाईक
▪️परमुख ठाणे – नोव्हा
▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला. 

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

⚔️ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या. 
▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

⚔️ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल



भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन


लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-


भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


🛑प्लासिचे युद्ध :- 


जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


🛑बक्सरची लढाई :- 


बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


🛑अलाहाबादचा तह:-


बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-


सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले. 


लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-


लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


 लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-


लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 


तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


 मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज* (सन 1813 ते 1823) :-


मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 


जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली. 


लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-


लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला. 

भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

जमीन सुधारणा पद्धती


⭕️♦️⚠️ कायमधारा पद्धती

♦️लागू :- 1793.

♦️प्रांत :- बंगाल,बिहार,ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटक.

♦️ प्रमाण :- 19% प्रदेशात कायमधारा.

♦️ संबंधित अधिकारी :- कॉर्नवाॅलीस (जॉन शोअर समिती).

♦️ महसूल वाटप :-शासन,जमीनदार, शेतकरी.



⭕️♦️⚠️ रयतवारी पद्धती

♦️लागू :- 1820.

♦️प्रांत :- मुंबई, मद्रास, आसाम.

♦️ प्रमाण :- 51% प्रदेशात रयतवारी.

♦️ संबंधित अधिकारी :-

               थॉमस मन्रो-मद्रास.  

               एल्फिन्स्टन-मुंबई.

♦️ महसूल वाटप :-शासन व रयत.



⭕️♦️⚠️ महालवारी पद्धत

♦️लागू :- 1822.

♦️प्रांत :- (उत्तर प्रदेश), पंजाब, आग्रा, अवध.

♦️ प्रमाण :- उर्वरित 30% प्रदेशात महालवारी.

♦️ संबंधित अधिकारी :- होल्ट मॅकेन्झी.

♦️ महसूल वाटप :- शासन,जमीनदार,

 कूळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा.


⭕️♦️⚠️मौजेवारी पध्दती - लॉर्ड एलफिन्स्टन.

⭕️♦️⚠️लिलाव/बोली पद्धत - वॉरन हेस्टींग.

खोती पद्धत


🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.


🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.


🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.


🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.


🔹खोती पद्धत बहुतांशी 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 

सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती. 


🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. 


🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.


🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.


🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. 


🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.


🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. 


🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. 

त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.


📚 खोतांचे अधिकार 📚


🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. 


🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. 


🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.


🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.


🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.


➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.


हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव


 🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.


राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना


♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :




1 Joule = 107 अर्ग

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

SONAR- Sound Navigation And Ranging System

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.



सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.


आजमितीस ११९ मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.

१८६९ मध्ये दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली.

त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या संयुगाची रेणुसूत्रे व गुणधर्म त्याचे अणु भाराचे आवर्तीफल असतात.

१९१३ मध्ये हेंरी मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म त्याचे अणुवस्तुमान हा नसून त्याचा अणु Z हा आहे.

आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असे म्हणतात.

आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. आठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.

मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस-खंड, पी-खंड, दी-खंड आणि एक-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे मूलद्रव्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.

पॅराफीनमेण हे विधूत दुर्वाहक आहे. विधुत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा १०२४ पटीने अधिक परिणामकारक आहे.

अणू व रेणू विधुतदृष्टया उदासिन असतात.

ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकते त्याला विधुत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकत नाही त्याला विधुत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.

ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अपघटनी आहेत.

धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विधुत अपघटनाचे उपयोजन आहे. या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक करण्यासाठी होतो.

दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्रावण असे म्हणतात.

‘पार्याअमध्ये तांबे’ हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.

शुद्ध पाणी हे नैसर्गिक द्रावक आहे.

लिंबाचा रस चवीला आंबट असून त्याने तिला निळा लिटमस कागद तांबडा होतो.

सोडबायकार्बनचे द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबडया रंगाचा लिटमस कागद निळा होतो कारण हे द्रावण अल्कधर्मी (Basic) आहे.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारी म्हणतात.

रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरून व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय.

पदार्थाचे वस्तुमान ग्रॉममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानएवढी असते. त्याला ग्रॅम मोल म्हणतात.

पदार्थाचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सीजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरीनच्या ३५.५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याळा पदार्थाचा सममूल्यभार म्हणतात.

HCL चा सममूल्यभार ३६.५u आहे.

आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रोक्झिल गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात.

धातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रोक्साइडस तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रोक्साइडच्या जलीय द्रावणाला अल्कली आणि इतर धातूच्या हायड्रोक्साइडला आम्लारी म्हणतात.

ज्या द्रवणाची संहती अचूक माहीत असते त्या द्रावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात.

एक लीटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळले आहे हे दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय.

HCI च्या एक लीटर द्रावणात ३६.५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 1N असते. HCI च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.

प्रसामान्यता (N) = द्राव्याचे ग्रॅममधील वजन /ग्रॅम सममूल्य भार × लीटर मधील आकारमान

दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात.


कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते.

स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे घडणार्याि भौतिक परिणामाला धारा विधुत असे म्हणतात.

धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहेत.

काही पदार्थाच्या बाबतीत मूळ केंद्रकाशी इलेक्ट्रॉन भक्कम बलाने बद्ध असल्याने त्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यांना विसंवाहक म्हणतात.

काही पदार्थ सर्वसाधारण परिस्थितीत विसंवाहक असतात. परंतु विशिष्ठ परिस्थितीत ते सुवाहक बनतात. अशा पदार्थांना आर्धवाहक म्हणतात. जर्मेंनिअम, गॅलीअम, इ.

इलेक्ट्रॉनची धातुमधील गती एखाधा रेणुच्या गतीप्रमाणे यादृच्छिक असते.

जेव्हा प्रभार कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरीत होतो तेव्हा विधुत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात.

कूलोम हे विधूतप्रभाराचे SI एकक आहे. हे ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.

व्होल्ट हे विभवांतराचे SI एकक आहे. V ने दर्शवितात.

‘अॅम्पियर’ हे विधुतधारा मोजण्याचे SI एकक आहे. ‘A’ ने दर्शवितात.

वाहकाची लांबी जितकी जास्त तितका त्याचा रोध जास्त असतो.

तांबे हा धातू सुवाहक असतो तसेच नायक्रोम व कान्स्टन्टन धातूच्या संमिश्रांचा रोध जास्त असल्याने विधुत इस्त्रीमध्ये तांब्याऐवजी नायक्रोमचे कुंडल वापरतात.

डायोड व थर्मिस्टर ओहोमच्या नियमाचे पालन करीत आहे.

पारा या धातूचा रोध 4.2k तापमानास शुन्यापर्यंत कमी होतो.

अशा पदार्थांना अतिवाहक असे म्हणतात. अतिवाहकाच्या बाबतीत जसजसे तापमान कमी कमी होत जाते तस तसा रोधही कमी होत जातो. एका विशिष्ट तापमानास हा रोध शून्य होतो. या तापमानास क्रांतिक तापमान असे म्हणतात. (TC)

परिपथामधील रोध जर एकसर पद्धतीने जोडले असतील तर परिपथातील प्रत्येक भागातून सारखी विधूतधारा जाईल.

तारेमधून निर्माण होणारी उष्णता – 1) तारेमधुन वाहणारी विधूतधारा, 2) तारेचा रोध. 3) तारेतून विधुतधारा वाहाण्याचा कालावधी या बाबींवर अवलंबून असते.

४.१८ ज्युल = १ कॅलरी.

विधूत ऊर्जा निर्मितीच्या दारांस विधुत शक्ति असे म्हणतात.

शक्ति हे ज्युल/सेकंद या एककात मोजतात यालाच वॅट (w) म्हणतात.   

विधूतधारेच्या औष्मिक परिणामाचे अनेक व्यावहारिक प्रयोग आहेत. उदा. विधुत दिवा, विजेची शेगडी, इस्त्री, गिझर, इ.

वितळतार ही शिशासारख्या कमी द्रवनांक असलेल्या संमिश्राची बनविलेली असते.

‘लोडस्टोन’ नैसर्गिक चुंबक या नावाने ओळखले जाते.

जी विधुतधारा आपले परिमाण व दिश ठराविक समान कालावधीनंतर बदलते. त्यास प्रत्यापूर्वी धारा (AC) असे म्हणतात. ती दोलयमान (oscillating) आहे.

विधुत घटापासून तयार होणार्या  अदोलयमान धारेस दिष्ट धारा किंवा D.C. म्हणतात.

दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते तर प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात उलट दिशेने वाहते.

भारतात AC ची प्रत्येक 1/100 सेकंदामद्धे दिशा बदलते. म्हणजेच त्यांची वारंवारिता ५० चक्रे प्रति सेकंद असते.

प्रत्यावर्ती धारेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विधुत शक्तीचे लांब अंतरापर्यंत फार घट न होता पारेषण करता येते.

भारतामध्ये धनाग्र तार व ऋणग्र तार यामधील विधुत विभवांवर २२० व्होल्ट असते.

विधुत ऊर्जा व चुंबकत्व यांमधील परस्पर संबंध एच.सी. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम दर्शविला.

अनेक गोलाकार वेढयांचे कुंडल गुंडाळून तयार होणार्याव चितीस नालकुंतल असे म्हणतात.

जे उर्जास्त्रोत एकदा वापर केल्यानंतर नष्ट होतात व पुनर्वापारसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना ‘नवीकरण अयोग्य’ उर्जा स्त्रोत म्हणतात. उदा. लाकूड, गोवर्याअ, लकडी कोळसा, दगडी कोळसा, केरोसीन, गॅस, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक वायु इंधने या प्रकारात मोडतात.

ज्या ऊर्जास्त्रोताचे त्यांच्या अंगभूत क्षमतेने नवीकरण होते आणि चक्रीय क्रमाने थोडया कलावधीत ज्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरण योग्य ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात. उदा. पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, भूगर्भ औष्मिक ऊर्जा, वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक वस्तूसंचय ऊर्जा हे नवीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आहे.

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षनामुळे लाटांची निर्मिती होते.

काही विशिष्ट परिस्थितीत भूगर्भाच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जेचा स्त्रोत होऊ शकते या उर्जेस भूगर्भ-औष्मिक उर्जा असे म्हणतात. 

वितळणार्या् खडकांना मॅग्मा असे म्हणतात.

दार्जिलिंग मध्ये १८९७ साली उभारलेले व १३० केव्ही वीज देणारे विधुत संयंत्र हे भारतातील पहिले जलविधुत केंद्र आहे.


सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात.

सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw इतकी उर्जा मिळते

सौर कुकर सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर घट  यांना और उर्जा उपकरणे असे म्हणतात.

भांडयाचा बाहयपृष्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात 1000 से. ते 1400 से इकडे तापमान वाढू शकते.

आधुनिक सौर घट सिलिकॉनपासून बनविलेले असतात.

नैसर्गिकरित्या आढळानार्यान युरेनियमची तीन समस्थनिके आहेत. 234U,235U, 238U यापैकी युरेनियम -238 हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते.

भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पक्कम येथे उभारली आहे.


केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते.

निसर्गात: समुद्राच्या पाण्यात ड्युटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्युटेरॉन एकत्र झाले तर 12 x 109 k. Joule एवढी ऊर्जा  तयार होते.

जैविक रूपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किन्वन असेही म्हणतात.

प्रणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार  होते. त्या वायूस जैवायू असे म्हणतात.

जैववायुमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते.

जैववायुमध्ये मिथेनचे प्रमाण 80% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते.

इथेनॉल, जैवडिझेल, जैवायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो.

बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाथ्रोफा (वन एरंड). करंजा व नागचंपा या वनस्पतींच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो.

कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू हि जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत.

नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यत: मिथेन वायू आढळतो.

लाकडामध्ये सेल्युलोज (C6H10O5)n हा मुख्य घटक आहे.

कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लीग्राईट, बीट्यूमिनस, अॅन्थ्रेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्यूएल ऑइल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहेत.

कृत्रिम वायु इंधनामध्ये कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो.

प्रोड्यूसर गॅस कार्बनमोनक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.

इंधनाचे कॅलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहेत.

हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे. हायड्रोकार्बनपैकी मिथेनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.

लाकूड हे कार्बोहायड्रेटचे जटिल संयुग आहे.

एल.पी.जी. मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन्ही द्रवरूप स्वरुपात असतात.

कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.

एखादी वस्तु तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे कार्य करू शकते, तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हंटले जाते.

गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन  रुपे आहत.

एखाधा चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज ऊर्जा होय.

ही गतीज ऊर्जा KE = ½ mv2 या सूत्राणे दर्शवितात.

SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मिटर आहे. याला ज्युल असे म्हटले जाते.

CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

उत्तर

१] म.गो.रानडे 

४] मुकुंदराव पाटील


---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ

महाराष्ट्राचा भूगोल


दख्खनवरील पठारे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. पठार. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
१) अहमदनगर पठार. अहमदनगर.
२) सासवड पठार. पुणे.
३) औंध पठार. सातारा.
४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.
५) खानापूर पठार. सांगली.
६) मालेगांव पठार. नाशिक.
७) बुलढाणा पठार. बुलढाणा.
८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. डोंगर. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.
०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.
०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.
०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.
०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.
०६) मुदखेड डोंगर. नांदेड.
०७) गरमसूर डोंगर. नागपुर.
०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.
०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.
१०) भामरागड. गडचिरोली.
११) सुरजागड. गडचिरोली.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. शिखर. उंची जिल्हा
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.
०२) साल्हेर. १५६७. नाशिक.
०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.
०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.
०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.
०६) तोरणा. १४०४. पुणे.
०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.
०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.
०९) तौला. १२३१. नाशिक.
१०) वैराट. ११७७. अमरावती.
११) चिखलदरा. १११५. अमरावती.
१२) हनुमान. १०६३. धुळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील प्रमुख घाट.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. घाट. मार्ग
------------------------------------------------------------
-----------------------
०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.
०२) बोरघाट. पुणे-मुंबई.
०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.
०४) दिवा घाट. पुणे-बारामती.
०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.
०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.
०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.
०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.
------------------------------------------------------------
----------------------------
अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.
------------------------------------------------------------
----------------------------
०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०
०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५
०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०
०४) पेंच नागपुर. २५९.७१०
(जवाहरलाल नेहरु).
०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०
०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७०
कोल्हापुर, रत्नागिरी
------------------------------------------------------------
--------------------------
महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.
------------------------------------------------------------
--------------------------------
अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ
(चौकिमी)
------------------------------------------------------------
--------------------------------
०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९
०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८
०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी
११६६
कोल्हापुर, रत्नागिरी
०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१
०५) नागझिरा गोंदिया
------------------------------------------------------------
---------------------------------
महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा ठिकाण
------------------------------------------------------------
-----------------------
०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.
०२) रायगड. माथेरान.
०३) बीड. चिंचोली.
०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.
०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर,
तोरणा
०६) अमरावती चिखलदरा.
०७) नागपुर. रामटेक.
०८) जळगांव. पाल.
०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.
१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.
११) नाशिक. सप्तश्रुंगी.
१२) नंदुरबार. तोरणमाळ.
१३) अहमदनगर. भंडारदरा.
१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.
१५) अकोला नर्नाळा.
१६) सिंधुदुर्ग. अंबोली.




महाराष्ट्र : गरम पाण्याचे झरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा झरे
------------------------------------------------------------
-----------------------
०१) जळगांव. चांगदेव, अडावेद, उपनदेव.
०२) रायगड. साव, उन्हेर.
०३) अमरावती सालबरडी.
०४) नांदेड. उनकेश्वर.
०५) यवतमाळ. कापेश्वर.
०६) ठाणे वज्रेश्वरी, अकलोली, सतीवली.
०७) रत्नागिरी उन्हर्वे, अरवली, फनसवने,
राजापौर उन्हाळे, तूरळ, गोळवली.
महाराष्ट्र : लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र जिल्हे लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
०१) औरंगाबाद. अजिंठा & वेरुळ, म्हैसमाळ व
गलवाडा.
०२) नाशिक. पांडव, भिलवाडा, मुंगी-तुंगी,
चांदवड,
चांभार, अंकाई-टंकाई लेण्या.
०३) पुणे कार्ले, बेडसा, भादे, लेण्याद्री, चावंड,
जीवधन.
०४) नांदेड. माहूर & शिऊर.
०५) लातूर. खरोसा (औसा)
०६) जालना भोकरदन.
०७) जळगांव. घटोत्कच लेणी.
०८) कोल्हापुर. हिद्रापूर.
०९) ठाणे सोपारा, अंबरनाथ, अशरगड, लोणाड.
१०) सिंधुदुर्ग. आचरा.
११) सातारा लोणारवाई.
१२) उस्मानाबाद. धाराशिव.
१३) अकोला पातूर.
१४) चंद्रपुर. भद्रावती.
१५) बीड. अंबाजोगाई.
१६) मुंबई उपनगर. महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर,
कान्हेरी(मुंबई ठाणे सिमेवर).
१७) रायगड. धारापूरी (एलीफंटा अरोरा.)
गांधारफणी, चामले, कोंडगांव, कोल,
कोंडाणे, कुडा, पाले, खडसावळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अष्टविनायक
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. अष्टविनायक. स्थान
------------------------------------------------------------
-----------------------
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. प्रकल्प. ठिकाण.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अभयारण्ये.
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील
अभयारण्ये.
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...