Wednesday 10 April 2024

चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे


◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅


◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅


◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅


◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅


◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅


◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅


◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅


◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅


◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅


◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅


◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅


◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅


◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅


◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅


◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅


◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅

पश्चिमी वारे (Westerlies) (ग्रहीय वारे)




◼️ दोन्ही गोलार्धात मध्य अक्षांशीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून (25° ते 35° उ. व द.) दोन्ही गोलार्धात 60° अक्षवृत्ताजवळील कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◻️वैशिष्ट्ये : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◼️पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.


◻️म्हणजेच पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेत पश्चिमी वारे वाहतात.


◼️अश्व अक्षांश (Horse Latitude) : दोन्ही गोलार्धात 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा पट्टा शांत असतो, त्यास अश्व अक्षांश म्हणतात.


◻️गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : वायव्य प्रतिव्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात जलभाग (पाणी) सर्वाधिक तर भूभाग सर्वांत कमी आढळतो. कमी भूभागामुळे पश्चिमी वाऱ्यांना वाहताना कमी अडथळा उत्पन्न होतो, म्हणून 40° दक्षिण अक्षवृनापलीकडे पश्चिमी वारे घोंगावत-रोरावत व वेगाने वाहतात, म्हणून त्यांना 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा Repo Rate 6.5% कायम ठेवला


◾️भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे 

⭐️रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे

⭐️2023 मध्ये

🔥भारत ($125 अब्ज)

🔥मेक्सिको ($67 अब्ज)

🔥चीन ($50 अब्ज)

🔥फिलिपिन्स ($40 अब्ज)


◾️ ग्रीन जीडीपी सध्या चर्चेतील विषय आहे

⭐️ आपल्या जीडीपी मधून पर्यावरणाचे हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ग्रीन GDP

⭐️चीनने 2006 मध्ये ग्रीन जीडीपीच्या आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर पुन्हा जाहीर केले नाही

⭐️भारताने ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी 2013 मध्ये पार्थ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती

⭐️ग्रीन जीडीपीला विरोध होतो कारण विकसनशील देशांना अडथळा देण्यासाठी विकसित देश Green GDP काढयला सांगतात हे एक कारण आहे


◾️लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी शाईचा महापुरवठा करण्यासाठी कर्नाटकच्या बंगलोर मधील "मैसूर पेटंट्स व व्हार्निश" कंपनीला काम देण्यात आलेले आहेत

⭐️हीच कंपनी जगभरातील 25 देशांना मतदानासाठी शाईचा पुरवठा करतो

⭐️कर्नाटक सरकार ही काम 1962 सालापासून करत आहे


◾️एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजी नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो


⭐️पहिला : बांगलादेश 

⭐️दुसरा : पाकिस्तान 

⭐️तिसरा : भारत 

⭐️चौथा : तजाकिस्तान 

⭐️भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता 147 इतकी आहे


◾️भाग्यश्री फंड डबल महाराष्ट्र केसरी

⭐️वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही विजेती ठरली

⭐️भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविला 

⭐️भाग्यश्री ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे


◾️पंतप्रधान सूर्यघर योजना

⭐️सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी

⭐️या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे

⭐️केंद्र सरकारकडून 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

⭐️योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला


◾️आतापर्यंत च्या लोकसभा निवडणुकीत 1984 काँग्रेसच्या 404 जागा निवडणूक आल्या होत्या

⭐️राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले

⭐️इंदिरा गांधी हत्येच्या नंतर

⭐️याच निवडणुकीत भाजपा ला 2 जागा भेटल्या होत्या


◾️झारखंड मधील नक्षलग्रस्त जिल्हा सिंह भूम मध्ये पहिल्यांदाच म्हणजे दशकांच्या नंतर मतदान होणार आहे

मतदान साहित्य हेलिकॉप्टरमधून आणले जाणार आहे

⭐️ मतदानासाठी एकूण 118 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे


◾️ऑपरेशन ॲनाकोंडा हे झारखंड मधील नक्षलवाद कमी करण्याचे संबंधित आहे


◾️इक्वेडोरच्या पर्यावरणवादी मूळनिवासी नेमोन्ते नेन्किमो यांना 'टाइम अर्थ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

⭐️2020 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण अभियानात प्रेरणादायी कार्याबद्दल 'चौम्पयन्स आफ द अर्थ' या सन्मानाने गौरविण्यात आले.

त्या स्वयंसेवी संस्था 'सेईबो अलायन्स' आणि 'अॅमेझॉन फ्रंटलाइन्स'च्या संस्थापक आहेत


◾️जागतिक बँक समूहाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

⭐️जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944, ब्रेटन वुड्स, न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेचे अध्यक्ष : अजय बंगा


◾️प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण 

⭐️8 एप्रिल 2015 ला योजनेची सुरवात ( नवी दिल्ली)

⭐️या योजनेंतर्गत बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी, लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.


◾️8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन ' नावाची पहिली त्रि-सेवा सशस्त्र दल नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

⭐️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक

⭐️या बैठकीला 

◾️भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे

◾️ भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 

◾️भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार

हे उपस्थित होते





आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान


सुरुवात :-

राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.



उद्देश :-


शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.


प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.


या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.


अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.


अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-


सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे

44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.

देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने

🇮🇳 भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती. 

👤 सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते. 

🌼 तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.


🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

पोलीस भरती टेस्ट सिरीज

1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) 369
2) 547
3) 639 ✅
4) 912

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1)  अ 
2) ब ✅
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1)  सायकल 
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅

7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1)  23.52                                       
2) 235.2
3) 230.52
4) 2.352 ✅

8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन 

9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात.
1)  निकेल 
2) रबर
3) रबर
4) सूची✅

10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1)  ऑक्सीजन ✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

पंचायत राज ग्रामप्रशासन


निवडणूक खर्च मर्यादा 


पंचायत समिती सदस्य 

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 


💬 71 ते 75 निवडणूक विभाग 

     असलेला जिल्हा 

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


जिल्हा परिषद सदस्य


💬 71 ते 75 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते 


▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. 


▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. 


▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. 


▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.


▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. 

16 वा केंद्रीय वित्त आयोग


🕒कालावधी - 2026 ते 2031


✅अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  

✅सचिव :- रित्विक रंजन पांडेय 


💌4 सदस्य 


✅1. (निरंजन राजाध्यक्ष )  मनोज पांडा

✅2. अजय नारायण झा

✅3. एनी जॉर्ज

✅4. सौम्य क्रांती घोष



केंद्राने 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती केली


🔸मनोज पांडा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक, 16 व्या वित्त आयोगावर नियुक्त.


🔹पांडा यांनी निरंजन राजाध्यक्ष यांची जागा घेतली, ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि धोरण विश्लेषणात कौशल्य आणले.


🔸CESS हैदराबाद आणि IGIDR मुंबई येथील पार्श्वभूमीसह, पांडाच्या समावेशाचा उद्देश आयोगाच्या आर्थिक मूल्यमापनांना समृद्ध करणे आहे.


🔹16 व्या एफसीचे अध्यक्ष: डॉ. अरविंद पनागरिया


आजच्या दिवशी पोस्ट थोडी बरी नाही ठरणार पण तरीही लिहीत आहे...

MPSC vs विद्यार्थी




मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,

३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...




ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,

१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,

मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,




आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,




मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,

४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,

तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....




काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??




२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,

तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)




माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...

कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,

मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...




तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,

पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...




एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)




बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,




आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),

७००० जण क्लर्क होतील,

बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...




मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???







१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,

तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),

सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,




तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,




आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...

यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?

Latest post

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी

➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल) ➡️❇️...