Sunday 5 July 2020

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन

३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅

५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३

६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर

७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून

८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर

९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९

१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.

११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१

१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज

१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क

१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव


1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩

_6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_

_ज) ग्वाल्हेर_📚✍🏻

*ग) इंदौर_

_ता) दिल्ली_

_प) या पैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?

1)धुळे -गाळणा डोंगर

2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर

3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4)हिंगोली -हिंगोली डोंगर

1)सर्वच बरोबर ✅✅

2)1, 2बरोबर

3)3, 4बरोबर

4)सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

(1)  महाराष्ट्र ✌️🚩

(2)  तामिळनाडु

(3)  आंध्रप्रदेश

(4)  पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩

Current Shots : 03 July

1. विश्व खेल पत्रकार दिवस कब मनाया गया है ?
Ans. 02 जुलाई

2. ICC के अध्यक्ष का अतरिक्त प्रभार किसे दिया गया है ?
Ans. इमरान ख्वाजा

3. किस बैंक ने किसानों के लिए ई किसान धन एप लांच किया है ?
Ans. HDFC बैंक

4. इंडियन आयल कॉर्पोरेशन के नए अध्यक्ष कौन बने हैं ?
Ans. श्रीकांत माधव वैद्य

5. Indian IMC के नए महानिदेशक कौन नियुक्त हुए हैं ?
Ans. संजय द्विवेदी

6. विजडन द्वारा भारत का Most Valuable Plaver किसे चुना गया है ?
Ans. रवीन्द्र जडेजा

7. किस राज्य के मुख्यमंत्री ने ई ग्रंथालय का उद्घाटन किया है?
Ans. उत्तराखंड

8. फिच रेटिंग्स ने वित्त वर्ष 2022 में भारत की GDP कितने % रहने का अनुमान लगाया है ?
Ans. 08%

9. किस क्षेत्र को छह महीने की अवधि के लिए अशांत क्षेत्र घोषित किया गया है ?
Ans. नागालैंड

10. मत्स्य सम्पदा का पहला संस्करण किसने लांच किया है ?
Ans. गिरिराज सिंह

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय चिकित्सक दिन’ साजरा केला जातो?
: 1 जुलै

● अमेरिकेच्या FCC संस्थेनी 'राष्ट्रीय सुरक्षेला धोका' म्हणून कोणत्या कंपनीला घोषित केले?
: “ZTE” आणि “हुवेई टेक्नॉलॉजीज”

● विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) कोणती योजना सादर केली आहे?
: अ‍ॅसेलिरेट विज्ञान

● कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन’ साजरा केला जातो.
:  1 जुलै

● ‘स्किल कनेक्ट फोरम' या डिजिटल व्यासपीठाचे कोणत्या राज्य सरकारने उद्घाटन केले?
: कर्नाटक सरकार

● इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) च्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली?
: प्रा. संजय द्विवेदी

● पहिला ‘प्रा. पी. सी. महालनोबिस जीवन गौरव पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?
: सी. रंगराजन

● संयुक्त राष्ट्रसंघमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
: इंद्र मनी पांडे

घटना समिती राज्यनिहाय सदस्य

🅾भारतीय प्रांत सदस्य:-229

🎈मद्रास:-49   🎈मुंबई:-21

🎈बंगाल:-19   🎈संयुक्त प्रांत:-55

🎈पूर्व पंजाब:-12  🎈बिहार:36

🎈मध्य प्रांत:-17   🎈आसाम:-8

🎈ओरिसा:-9

⭕️दिल्ली अजमेर मारवाड प्रत्येकी 1 सदस्य होते

🔥घटना समिती🔥

🍀सांप्रदायिक प्रतिनिधित्व🍀

⚛हिंदू:-163   ⚛मुस्लिम:-80

⚛SC:-31      ⚛ST:-6

⚛भारतीय ख्रिशन:-6

⚛शीख:-4     ⚛पारशी:-3

⚛अँग्लो इंडियन:-3

🔸एकूण 296 सदस्य आहेत

महान महिला वैज्ञानिक-मेरी क्युरी

    जन्म-7 नोव्हेंबर 1867 (पोलंड)

🔸मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या....
🔸१८९५ साली त्यांचा विवाह पिएरे क्युरी यांच्याशी झाला.तेही संशोधक-शास्त्रज्ञ होते...
🔸मेरी आणि पिएरे क्युरी या दाम्पत्याने पिचब्लेंडसारखी खनिजं युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात किरणोत्सारी असतात,हे दाखवून दिलं.
🔸मेरी यांनी पिचब्लेंडमधून मोठय़ा प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ वेगळा करून एक नवं मूलद्रव्य तयार केलं...
🔸या नव्या मूलद्रव्यास मेरी यांनी आपल्या पोलंड या जन्मदेशावरून ‘पोलोनियम’ असं नाव दिलं...
🔸पुढे मेरी आणि पिएरे क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी असं ‘रेडियम’ नावाचं मूलद्रव्य सापडलं. १९०३ साली मेरी आणि त्यांचे पती पिएर क्युरी तसेच हेन्री बेक्वेरेल यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून दिलं गेलं...
🔸रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या...
🔸नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत, 2 वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला आहेत...
🔸त्यांचे सर्वात मोठे शोध म्हणजे रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीचा शोध,रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्याला वेगळे करणे आणि पोलोनियम व रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध...
🔸रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल मेरी ला १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक...
🔸यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथम शरीरावरच्या सुजेवर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्यांचा वापर करून उपचार...
🔸मेरी यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्ध जखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली,क्ष-किरण यंञे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं.
🔸यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या प्रीत्यर्थ मागचे 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून साजरे...
🔸मेरी क्युरी यांना रेडीयेशनचे दुष्परिणाम स्वतःला टाळता न आल्याने ४ जुलै १९३४ या दिवशी ल्युकेमियाने झाला...
🔸पुढे क्युरी दांम्पत्याची मुलगी इरीन ज्युलीयट-क्युरी व जावई फ्रेडरिक ज्युलीयट या दांपत्यास रसायनशास्त्राचा नोबेल 1935 मध्ये मिळाला(for their discovery of artificial radioactivity)...
   

गुलजारीलाल नंदा

🔸 भारताचे दोन वेळा प्रत्येकी 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान...
🔸साधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री...
👉निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं,पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले.दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा खूप कमी वाचायला मिळाल्या असतील...

🔸गुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी...

👉गुलजारीलाल नंदा एक सरळ साधं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या.पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही.कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं...

🔸शेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता.गुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता.आज त्यांचा जन्मदिन...

मूलभूत अधिकार आणि इतर वैधानिक हक्कांमधील फरक

१ मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकरणात, एखादी व्यक्ती अनुच्छेद under२ च्या अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि अंमलबजावणी करू शकते
तर इतर हक्कांच्या बाबतीत, व्यक्ती कलम २२6 अंतर्गत उच्च न्यायालयात किंवा अधीनस्थ न्यायालयात जाऊ शकते.

न्यायालयीन आढावा

न्यायालयीन पुनरावलोकनाच्या तरतुदी घटनेत स्पष्ट व स्वतंत्रपणे नमूद केलेली नाहीत परंतु त्यांचा उत्पत्ति सुप्रीम कोर्टाच्या [अनुच्छेद 32] आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये आहे. या अधीनस्थ न्यायालयांना या अधिकाराचा प्रवेश नाही, ही न्यायालये कोणत्याही कायद्याला घटनेचे उल्लंघन करण्यापर्यंत बेकायदेशीर घोषित करू शकतात. हे पुनरावलोकन करण्याची शक्ती विधिमंडळ तसेच कार्यकारी परिषदेविरूद्ध वापरली जाऊ शकते.

भारतीय राज्यघटनेचा भाग तीन

घटनेचे तीन प्रमुख भाग आहेत. भाग १ मध्ये संघ आणि त्यातील प्रांत व त्यांची राज्ये व त्यांचे हक्क याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसर्‍या भागात नागरिकत्वाचा विषय सांगितला गेला आहे की ज्याला भारतीय नागरिक म्हणण्याचा अधिकार आहे व नाही. जे परदेशात राहतात त्यांना भारतातील नागरिकांचे हक्क मिळू शकतात आणि ज्यांना ते शक्य नाही. तिसर्‍या भागात भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचा विषय सविस्तरपणे सांगितला आहे.

घटना भाग 1 संघ आणि त्याचा प्रदेश

भारत जो भारत आहे तो राज्यांची संघटना आहे

[१] युनियनची स्थापना राज्यांच्या कराराने केली जात नाही, म्हणून त्यांना युनियन मधून बाहेर पडण्याचा अधिकारही नाही, त्यामुळे संघ अविनाशी आहे.

[२] केंद्रशासित केंद्राशी संबंधित केवळ ती राज्येच त्याचा भाग आहेत आणि केंद्रशासित प्रदेश
कलम not मध्ये असे म्हटले नाही की राज्याचे नाव, प्रदेश आणि हद्दी बदलण्याचा अधिकार संसदेला आहे, परंतु संसद घटनेत वर्णन केलेल्या नियमांनी बांधील आहे. अंमलबजावणी करेल जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये आणले जाईल जेव्हा राष्ट्रपती परवानगी देतील तेव्हा राष्ट्रपती परवानगी देण्यापूर्वी ते संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु त्यांनी व्यक्त केलेल्या मताला ते बांधील नाहीत किंवा विधिमंडळ हे विधेयक कायमचे थांबवू शकत नाही. ठेवू शकतो संसदेने या विधेयकात कोणतीही दुरुस्ती केली तरी ती पुन्हा विधिमंडळात पाठविली जाणार नाही. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात सोप्या बहुमताने मंजूर होईल.आजपर्यंत मंजूर झालेल्या विधेयकांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण विधेयक म्हणजे राज्य पुनर्निर्माण अधिनियम 1956. या तरतुदीमुळे भारत हे विभाज्य राज्यांचे एक अविभाज्य संघ आहे.

घटना भाग 2 नागरिकत्व

कोणत्याही देशात राहणारे लोक नागरिक आणि परदेशी अशा दोन भागात विभागले गेले आहेत. एक नागरिक म्हणजे जो राजकीय समाजाचा भाग आहे आणि घटनेत आणि इतर कायद्यांमध्ये दिलेल्या सर्व फायद्यांचा फायदा घेतो , केवळ नागरिकतेच्या मूलभूत सूचनाच
राज्यघटनेखाली दिल्या जातात , जसे की

१ सर्व नागरिकांसाठी समान नागरिकत्व
२ राज्यघटना अस्तित्वात आल्यावर भारताचे नागरिक कोण होते
या तत्त्वांच्या आधारे संसदेने भारतीय नागरिक कायदा  1955 संमत केला होता, हा कायदा भारतीय नागरिकांची स्थिती निश्चित करतो.  1986 मध्ये याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली, त्यात बदल करूनच सरकार दुहेरी नागरिकतेची तरतूद करू शकते.

घटना भाग 3 मूलभूत हक्क

मूलभूत अधिकार म्हणजे नागरिकांचे हक्क, ते अमेरिकन घटनेच्या हक्क विधेयकातून घेतले जातात. या अधिकारांना मौलिका म्हणून मानण्याचे कारण म्हणजे- <बीआर 1 एखाद्या व्यक्तीसाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे जेणेकरून
या हक्कांच्या अनुपस्थितीत कोणताही देश लोकशाही होऊ शकत नाही. हे अधिकार भारतीय घटनेचा आधार मानले जातात
नागरी हक्क आणि मानवाधिकार एखाद्या व्यक्तीच्या सन्माननीय अस्तित्वासाठी आवश्यक असलेले
हक्क मानवाधिकार म्हणतात परंतु घटना मानवाधिकार जे मानवी हक्क म्हणतात त्यांना नागरी हक्क म्हणतात सर्व नागरी हक्क मानवाधिकार आहेत परंतु सर्व मानवी हक्क नागरी हक्क नाहीत.
नागरी हक्क कायदा आणि लागू करून Prrwty आहेत

1 हे हक्क व्यक्तींकडून उपभोग्य आहेत आणि ते राज्याविरूद्ध दिले आहेत, वैयक्तिक किंवा खाजगी संस्थेच्या विरोधात नाहीत [क्रियाकलाप, अस्पृश्यतेचे हक्क अपवाद आहेत]
2 हे हक्क राज्य अधिकारांवर नियंत्रण ठेवतात आणि राज्याला एकुलता होण्यापासून प्रतिबंधित करतात
3 व्यक्ती त्यांचा वापर करतात, परंतु ते अप्रासंगिक नाही, त्यांच्यावर संबंधित दंडात्मक
कारवाईचा आकार लावला जाऊ शकतो 4 विशिष्ट परिस्थितींमध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सार्वभौमत्व, परदेशी देशांशी मैत्रीचे संबंध, मागासवर्गीयांचे आर्थिक-शैक्षणिक उत्थान
, अनुसूचित जमातीचे हितसंबंध.
हे हक्क संरक्षण, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, शांतता इमारतीच्या सार्वजनिक हितासाठी नियंत्रित केले जाऊ शकतात.

खासगी प्रवासी रेल्वेसेवा २०२३पासून.

➡️देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली. ‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.

➡️रेल्वे मंत्रालयाने बुधवारी १०९ रेल्वेमार्गावर १५१ रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून लोक केंद्राला माफ करणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

➡️या रेल्वे १६ डब्यांच्या असतील व कमाल १६० किमी वेगाने धावतील. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. रेल्वेचा चालक आणि गार्ड रेल्वे विभागांकडून दिले जातील. मात्र, गाडय़ांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. पात्रता सिद्ध झालेल्या खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी नियुक्त रेल्वेमार्गाची जबाबदारी दिली जाईल. रेल्वेच्या एकूण प्रवासीसेवांमध्ये खासगी प्रवासी सेवांचे प्रमाण फक्त ५ टक्के असेल.

चालू घडामोडी प्रश्नसंच

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी – रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...