Saturday 2 May 2020

राज्यात १३ हजार उद्योगांत उत्पादन सुरू.

🔰मुंबई : टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसायाला काही भागात परवानगी देण्याच्या धोरणाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून ३० एप्रिलअखेर राज्यात एकू ण १३ हजार ५६० उद्योगांमध्ये उत्पादन सुरू होऊन एक लाख ३९ हजार कामगार कामावर रूजू झाल्याने अर्थचक्र  पुन्हा गती घेत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार होत असून पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची उद्योग विभागाची अपेक्षा आहे.

🔰देशात टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या धोरणानुसार २० एप्रिलपासून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या उद्योग विभागाने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारखाने सुरू करण्यासाठीच्या परवानग्यांची प्रणाली सुरू के ली.

🔰पहिले दोन-तीन दिवस काही तांत्रिक अडचणी, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या मिळण्यात अडचण असे अडथळे आले. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत आहे.

भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

1) सह्याद्री

2) सातपुडा ✅

3) मेळघाट

4) सातमाळा


◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र

3) विदर्भ

4) खानदेश


◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ?

1) औरंगाबाद

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर

4) नंदुरबार


◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे.

1) वैराट ✅

2) अस्तंभा

3) हनुमान

4) जळगाव


◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

A)  लातूर✅

B)  मुंबई उपनगर

C)  उस्मानाबाद

D) जालना

◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ?

A)  तापी, सावित्री, काळू

B) सावित्री, काळू, उल्हास✅

C) काळू, गिरना, कुंडळिका

D)  सावित्री, उल्हास, गोदावरी

◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ?

A)  नवेगाव

B)  गुगामाळ

C)  पेंच

D)  वरील पैकी कोणतेही नाही✅

◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

A)  नाशीक जिल्हा

B) पुणे जिल्हा

C) चंद्रपूर जिल्हा

D)  यापैकी नाही✅

◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

A)  सांगली

B)  सातारा

C) रायगड✅

D) रत्नागिरी

◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ?

A) सातमाळा

B) अजिंठा

C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

D) गावीलगड

कोकणातील प्राकृतिक रचना

कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही.
हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
उतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.
या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली ‘भुरुपे’ आढळतात.

उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

◾️कोकणचे उपविभाग ◾️
1.उत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
लोकसंख्येची घनता अधिक.
नागरी लोकसंख्या जास्त.
दक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
लोकसंख्येची घनता कमी.
पारंपरिक व्यवसाय.
खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.

◾️समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.

1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.

या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.

2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश

म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.

◾️खाडी - भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.

    🔹 ठाणे -  दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे

🔹मुंबई उपनगर : मालाड, माहीम

🔹मुंबई : माहीम

🔹रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट

🔹रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग

🔹सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

◾️पुळनी -  समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.

🔹मुंबई उपनगर : जिहू बीच

🔹मुंबई शहर

🔹दादर, गिरगाव

🔹रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर

🔹सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा

🔹रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन

◾️वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.

खरदांडा(रायगड)

◾️ बेटे : मुंबई : मुंबई बेट

🔹रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)

🔹अलिबाग : खांदेरी, उंदेरी

🔹सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)

🔹मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव


◾️बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.

🔹मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),

🔹रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,

🔹सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी

◾️खनिजे : बॉक्साईट = ठाणे,

🔹म्यंगेणीज = सिंधदुर्ग,

🔹क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व

🔹जिप्सम = रत्नागिरी

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ऐवजी २०२३मध्ये

- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ ऐवजी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला आहे. २०२१ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेदरम्यानच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे.

- करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कारणास्तव राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली.

- ‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या संचालक मंडळाने २०२१ ऐवजी ही स्पर्धा २०२३ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती तेव्हा त्याच दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

-  या स्थितीत पुढील वर्षी स्पर्धा घेणे शक्य नाही,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

- ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार होती.

- ‘‘२०२३ मध्ये आता ही स्पर्धा होणार असली तरी यजमान म्हणून पहिली पसंती त्रिनिदाद आणि टोबॅगोलाच असणार आहे,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले
--------------------------------------------------

1833 चा तिसरा सनदी कायदा

👉 कंपनीची मुदत 20 वर्षाने वाढविली.

👉 कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली (चाची संपुष्टात i.e. चहा आणि चीन) म्हणजेच इतर ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली.

👉 आता कंपनी फक्त प्रशासकीय कार्य करणार.

👉 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. (पहिला - लॉर्ड विलयम बेंटिंग)

👉 मुंबई व मद्रास च्या गव्हर्नर चे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले.

👉 कोणत्याही भारतीयाला कंपनीत कोणतेही पद धारण करण्यास बंदी असणार नाही. (संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द केली)

👉 गुलामांची पद्धत नष्ट करण्याचा भारत सरकारला आदेश.

  〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारतीय संघाने गमावले कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान.

🔰आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)  शुक्रवारी नवी क्रमवारी जाहीर केली  यानुसार भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले.

🔰नव्या क्रमवारीनुसार आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच न्यूझीलंड संघाने दुसरे स्थान मिळवले आहे.तर सुमारे चार वर्षांनंतर भारताने कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले.आयसीसी क्रमवारी नियमानुसार वार्षिक क्रमवारी जाहीर करताना यामध्ये 2016-17 सालच्या कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही.

🔰त्यामुळे भारताची तिसर्या स्थानी घसरण झाली असून, 2016 सालानंतर भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान गमवावे  लागले.त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान मात्र भारताने अद्याप कायम राखले आहे.

चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव.

🔰ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
13.5 किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची 20 लाख पौंड (18.96 कोटी रुपये) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

🔰पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले.
एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला  असावा, असे मानले जाते.

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) भारतीय हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान निवृत्त झाले. हे विमान कोणत्या वर्षी भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले.
अ) १९७५
✓ब) १९८५
क) १९९१
ड) २०००

२) २०१९ मध्ये हवामान बदलावरील काऊंटडाऊन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे ?
अ) टाइम्स मॅगझीन
ब) यून न्यूजवेब
✓क) लान्सेट जर्नल
ड) यापैकी नाही

३) ए लाॅग नाइट इन पॅरिस या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✓अ) डोभ अल्फोन
ब) विनोद राय
क) अनुपम खेर
ड) विनोद खन्ना

४) सी. बी. एस. ई चा ' फिट इंडिया सप्ताह ' उपक्रम कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो ?
✓अ) डिसेंबर
ब) नोव्हेंबर
क) आॅक्टोबर
ड) सप्टेंबर

५) १७ वर्षांखालील ' फिफा महिला फुटबॉल विश्वकप २०२० '  चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
अ) श्रीलंका
ब) जपान
क) पोर्तुगाल
✓ड) भारत

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

30 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

▪️ कोणत्या बँकेनी गुगल असिस्टंट आणि एलेक्सा या तंत्रज्ञानांवर व्हॉईस बँकिंग सेवा सुरू केली?
उत्तर : ICICI बँक

▪️ कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

▪️ 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी

▪️ कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
उत्तर : व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल

▪️ कोणत्या देशात ‘बाऊन्स बॅक लोन’ योजना सादर करण्यात आली आहे?
उत्तर : ब्रिटन

▪️ कोणत्या संस्थेनी ‘मल्टी-सर्फेस सेनिटायझर’ तयार केले?
उत्तर : IIT भुवनेश्वर

▪️ कोणत्या संस्थेनी ‘GRID 2020’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : IDMC

▪️ कोणत्या देशाने कोविड-19 विषयक BRICS परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद आयोजित केली?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेनी ‘फ्रॉम द ग्रेट लॉकडाउन टू द ग्रेट मेल्टडाउन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : UNCTAD

▪️ कोणत्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली?
उत्तर : दिपंकर दत्ता

▪️ आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️ कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
उत्तर : पेटीएम

▪️ दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
उत्तर : शिल्पा मेडिकेअर

▪️ 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर

▪️ अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
उत्तर : VITAL

▪️ कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
उत्तर : रसायने आणि पेट्रोकेमिकल्स

▪️ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
उत्तर : इंडियन ओव्हरसीज बँक

▪️ चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
उत्तर : कच्च्या तेलाचा एक ग्रेड

▪️ झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अ‍ॅप तयार केले?
उत्तर : झारखंड बाजार

प्रश्न मंजुषा

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

_________

महाराष्ट्र दिन विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...