Wednesday 13 March 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.

ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.

क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.

ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.


१) फक्त अ,ब, क योग्य

२) फक्त क योग्य 📚✍️

३) सर्व अयोग्य

४) सर्व योग्य


🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

 A) 1981-1982  

 B) 1994-1995  ✅

 C) 1996-1997  

 D) 1998-1998  


🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

 M) मार्च 1950 ✅

 P) एप्रिल 1950 

 K) मार्च 1951 

 H) मार्च 1949 


 

🔰 _____ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. 

 A) भुवनेश्वर 

 B) हाजीपूर  

 C)  गुहाटी 

 D) गोरखपुर ✅


🔰दवितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.* 

 A) लातूर - उस्मानाबाद 

 B) जलगाव - भुसावल 

 C) पंढरपूर - सोलापूर 

 D) पिंपरी -चिंचवड✅



 1) कोणत्याही वस्तूचे वजन पृथ्वीवर ------------ असते ? 

a) पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखेच

 असते

b) विषवृत्तावर सर्वाधिक असते

c) ध्रुवावर कमीत कमी असते

d) ध्रुवावर अधिकतम असते👈👈



 2) महाराष्ट्रातील खालील ठिकाणे वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने लावा? 

a) आंबोली,गगनबावडा, महाबळेश्वर,माथेरान

b) आंबोली, माथेरान, महाबळेश्वर,गगनबावडा

C) आंबोली,महाबळेश्वर, गगनबावडा,माथेरान 👈👈

d) आंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर


 3) महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा

a) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण घटत जाते

b) गोदावरी,भीमा व कृष्णा खोऱ्यांच्या दक्षिणोत्तर पट्ट्यामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश आहे

1) a चूक b बरोबर

2) a बरोबर b चूक

3) दोन्ही चूक 

4) दोन्ही बरोबर👈👈


 4) मादाम क्युरी यांनी दोन नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळवले होते? 

a) भौतिक व रसायन शास्त्र  👈👈

b) रसायन व चिकित्सा शास्त्र

C) भौतिक व चिकित्सा 

d) शांती आणि रसायन शास्त्र


 5) खालील विधानाचा विचार करा

A)  रोशनी योजना ही नक्षलग्रस्त भागासाठी आहे

B) ही योजना फक्त 18 ते 35 वयोगटातील तरुण व तरुणीसाठी आहे

1) a बरोबर b चूक

2) a चूक b बरोबर

3) दोन्ही बरोबर👈👈

4) दोन्ही चूक


6) ----------- व--------  खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते 

a) तापी व नर्मदा

b) कृष्णा व भीमा

c)गोदावरी व पुरणा

d) वर्धा व वैनगंगा👈👈


 7) सह्याद्रीमधील शिखराचा उंचीनुसार उतरता क्रम लावा 


a) कळसुबाई, महाबळेश्वर, हरीशचंद्रगड,साल्हेर

b) कळसुबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर

c) कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड 👈👈

d) कळसुबाई, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर


 *8) राजस्थान मधील मजूर किसान शक्ती संघटना ही स्वयसेवी संस्था कोणत्या समाज सेविकेचा आहे?* 

१) प्रतिभा शिंदे 

2) अरुणा रॉय👈👈

3) पारोमिता गोस्वामी

4) तृप्ती देसाई


 9)वर दिलेले छायाचित्र कोणत्या साहित्यिकांचे आहे?                                                                                           1) कुसुमाग्रज  

 2) पु. ल. देशपांडे   👈👈 

3) वि.वा शिरवाडकर  

 4) बि गूप्ते



 10) खाली दिलेल्या विधानांचा योगय विचार करा

a) भारतातील सर्वात मोठे नदीपात्र ब्रम्हपुत्रेचे आहे

b) उगम मानस सरोवर येथे होतो

c) ब्रम्हपुत्रेची एकूण लांबी 2850 km आहे 

d) भारतातील तिची लांबी 550 km आहे    

1)  A b c बरोबर

2) फक्त c d बरोबर

3) फक्त a b बरोबर👈👈

4) सर्व बरोबर


11) दिलेल्या खालील विधानांचा विचार करा 

  A) पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणी युनाईटेड बँक यांचे विलनीकरण अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्या कार्यकाळात झाले

  B) विलनीकरनानंतर पंजाब नॅशनल बँक सार्वजनीक क्षेत्रातील 2 नंबर मोठी बँक झाली आहे


1 )  a बरोबर  b चूक

2 ) a चुक b बरोबर

3 ) दोन्ही बरोबर 👈👈

4 ) दोन्ही चुक


12) खालील विधानांचा विचार करा

  a) पंतप्रधान उज्वला योजना ही सरकारणे 1 मे 2015 रोजी सूरु केली होती

  b) यो योजनेचे घोष वाक्य – स्वच्छ इंधन, बेहतर जिवन हे होते

1)  a बरोबर b चुक

2)  a चुक b बरोबर 👈👈

3) दोन्ही बरोबर

4) दोन्ही चुक


 13) 7 जुन 2018 रोजी दक्षीन आफ्रीकेतिल पिटरमॅरिटझ् बर्ग रेल्वे स्टेशनवर वर्णव्देशातून महात्मा गांधी यांना रेल्वेमधून उतरुन दिलेल्या ऐतिहासीक घटनेस किती वर्ष पूर्ण झाले

1) 125 👈👈

 2) 130

 3) 100

4) 120


 14) भारताची इस्त्रो ही संस्था सन 2022 मध्ये कोणती अंतराळ मोहीम राबविनार आहे

  1) चांद्रयान 2

  2) गगनयान  👈👈

  3) मंगळयान 2 

 4) चांद्रयान 3


*15) लोकबिरादारी प्रकल्प हा हेमलकसा ता. भामरागड जि. गडचिरोली आदिवासींच्या सर्वांगीन विकासासाठी 23 डिसेंबर 1973 रोजी कोणी सूरु केला.**


बाबा आमटे

सतीबंदी कायदा (1829)


🔷 सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.

🔷 ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.

🔷 नतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्व प्राप्त झाले.

🔷 पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.

🔷 काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.

🔷 ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.

🔷 ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.

🔷 काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.

🔷 काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.

🔷 सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला.

🔷 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या

इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.



34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 ✔️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली ✔️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 ✔️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 ✔️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत ✔️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 ✔️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज ✔️


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A.मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश ✔️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 

A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश ✔️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 


A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT ✔️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी ✔️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 

A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन ✔️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔️


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु ✔️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर ✔️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड ✔️

D. ब, क



[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर 
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख 
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी __________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान 
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 
-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका 
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 
-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड 
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 
-------------------
[प्र.६] १९४१ साली _______ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर - अ] रामराव देशमुख 
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 
-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व __ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 
-------------------
 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर - ड] एच. सी. मुखर्जी 
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 
-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर- ब] जे. बी. क्रपलनी 
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर - ब] आठव्या 
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

भारत स्वातंत्र्याचा इतिहास:



काश्मीरची समस्या :

काश्मीर संस्थानचा राजा हरीसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते.
 काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होतो.
 यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.
 ऑक्टोबर 1947 मध्ये तर पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला.
 तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरीसिंगाने स्वाक्षरी केली.
 अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले.
 या लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.

भारतातून फ्रेंच व पोर्तुगीज सत्ताचे उच्चाटन :

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारताचे काही भाग फ्रान्स व पोर्तुगाल यांच्या ताब्यात होते.
 चंदनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, याणम यांवर फ्रान्सचे, तर गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली यांवर पोर्तुगालचे आधिपत्य होते.
 तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते.
 हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली.
 फ्रान्सने 1949 साली चंदनगरमध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला.
 चंदनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले.
 त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले.



भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :

भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.
 या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.
 संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.
 ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.
 या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.

संस्थानांचे भारतात विलीनीकरण :

भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.
 संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.
 संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.
 संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.
 या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.
 भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.
 तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.
 भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.
 याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.

जूनागडचे विलीनीकरण :

जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.
 तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.
 त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.
 त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.


स्वातंत्र्याची घोषणा :

नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.
 मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.
 त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.
 ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.
 या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.
 ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.
 मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.
 या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.
 स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.
 देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.
 शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.
 भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.
 ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.
 हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.


माऊंटबॅटन योजना :

मार्च 1947 मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले.
 त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.
 भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती.
 देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता.
 परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले.
 यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली.
 अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :

माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला.
 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.



वाढते अराजक :

त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले.
 संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला.
 या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.
 लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या.
 त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले.
 बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.
 हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले.
 जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली.
 परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली.
 देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले.
 देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.

हंगामी सरकारची स्थापना :

अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल र्लॉड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले.
 पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वा खालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
 सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.
 मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता.
 यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले.
 देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.
 'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले.
 त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.



1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.
 तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
 दुसरे महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले.
 भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केला.
 तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.

त्रिमंत्री योजना :

मार्च 1946 मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले.
 र्लॉड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते.
 भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली.तिला 'त्रिमंत्री योजना' असे म्हणतात.
 ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.
 या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या.
 तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती.
 यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार


शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच

'शब्दसिद्धी' असे म्हणतात.


⭕️शब्दांचे खालील प्रकार पडतात👇


🌀 तत्सम शब्द👉


जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.


💠उदा.

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


🌀 तदभव शब्द 👉


जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.


🌀दशी/देशीज शब्द👉


महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.


🌀 परभाषीय शब्द :👉


संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.


🌀1) तुर्की शब्द:-


💠कालगी, बंदूक, कजाग


🌀2) इंग्रजी शब्द:-


टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.


🌀 3) पोर्तुगीज शब्द:-


बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.


🌀4) फारशी शब्द:-


💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.


🌀 5) अरबी शब्द:-


अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.



🌀6) कानडी शब्द:-


हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.


🌀7) गुजराती शब्द:-


सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.


🌀8) हिन्दी शब्द:-


बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.


🌀 9) तेलगू शब्द:-


ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.


🌀10) तामिळ शब्द:-


चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

गोवा मुक्ती लढा



🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.


🔺पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.


🔺आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.


🔺पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.


🔺1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.


🔺2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.


🔺या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.


🔺1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.


🔺 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.


🔺भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.


🔺काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.


· गोवा मुक्त झाला.


· भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

मार्गदर्शक तत्त्वे

मार्गदर्शक तत्त्वे | Directive Principles of State Policy (DPSP) margdarshak tatve


मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे कल्याण होत नाही तर त्यासाठी आवश्यक परिस्थिती राज्याने निर्माण करणे अपेक्षित आहे. मूलभूत हक्क उपभोगण्यासाठी राजकीय परिस्थिती अनुकूल असेल, सरकारी अनुकूलता मूलभूत हक्कावर परिणाम करत असते. directive principles of state policy/ margdarshak tatve


शासकीय ध्येयधोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. समाजात समतेचे अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सरकारला धोरणकर्त्यांना काही मार्गदर्शक तत्त्वांची गरज असते. ही गरज घटनाकारांनी ओळखून सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे.


संविधानाच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचे विवेचन करण्यात आले आहे यातील कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे.


मार्गदर्शक तत्त्वांची पार्श्वभूमी – 


1928 च्या नेहरू अहवालामध्ये काही मुलभूत हक्क  समाविष्ट करण्यात आले होते. तेज बहादुर सप्रू समितीच्या(1945) अहवालामध्ये न्यायप्रविष्ट व गैरन्यायप्रविष्ट अशा दोन प्रकारात मूलभूत हक्कांचे विभाजन करण्यात आले होते.


संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार सर बी. एन. राव यांनी वैयक्तिक हक्क दोन गटात विभागण्यात यावे, न्यायप्रविष्ट असलेले व न्यायप्रविष्ट नसलेले असे असतील असे म्हटले. न्यायप्रविष्ट नसलेले हक्क राज्य संस्थेसाठी नैतिक तत्त्वे म्हणून कार्य करतील. त्यांचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला.


घटनेच्या भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क तर भाग 4 मध्ये गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्त्वे / margdarshak tatve / directive principles of state policy/ margdarshak tatve समाविष्ट करण्यात आली.


भारताच्या घटनाकारांनी आयर्लंडच्या तत्त्वांचा आदर्श घेऊन मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केली आहे सरकारवर नैतिक दबाव राखण्यासाठी भारताच्या घटनेत या तत्त्वांचा समावेश केला आहे.


मार्गदर्शक तत्त्वांची वैशिष्ट्ये –



 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे margdarshak tatve ही राज्यसंस्थेची मार्गदर्शन करणारी म्हणून निर्माण केली गेली आहेत.


कलम 36 मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे ती भाग 3 मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. मार्गदर्शक तत्वे 1935 च्या कायद्यातील सूचनांचे साधने याप्रमाणेच आहेत. 1935 च्या कायद्यात या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या तर भारताच्या घटनेत असणारी ही तत्त्वे मार्गदर्शक margdarshak tatve आहेत.


मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी योग्य नाहीत म्हणजे जर यातील हक्क नागरिकांना मिळाले नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. राज्यकारभार चालविण्यासाठी दिशा देणारी ही मार्गदर्शक तत्वे directive principles of state polic / margdarshak tatve अतिशय महत्त्वाची मूल्ये आहेत.


भारत एक कल्याणकारी राज्य व्हावे येथे समाज व आर्थिक सामाजिक राजकीय न्यायावर आधारित समाज साकारावा सामाजिक विषमता नष्ट व्हावी व्यक्ती व्यक्ती गटांना समान संधी समान दर्जा प्राप्त व्हावा ही यात धोरणा मागची भूमिका होती. मार्गदर्शक तत्वे margdarshak tatve न्यायप्रविष्ट नसली तरी एखाद्या कायद्याची घटनात्मक तपासताना या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेता येतो.


मार्गदर्शक तत्त्वे / margdarshak tatve –


कलम 36 – व्याख्या – राज्यसंस्था – राज्यसंस्था या शब्द लेकाची व्याख्या भाग-3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल.


कलम 12 – भारतीय संविधानाच्या कलम 12 नुसार राज्य म्हणजे भारताच्या संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्यांची विधिमंडळे, शासन स्थानिक आणि स्थानिक शासन संस्था तसेच भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर अधिकारी संस्था होय.


कलम 37 – या भागात असलेली तत्त्वे लागू करणे – भारतीय संविधानाच्या भाग-4 मधील ही मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतील पण ही तत्वे शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल.


कलम 38 – राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. सामाजिक आर्थिक राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांच्या मध्ये आपुलकी प्रेम राहील व एक समतेची भावना निर्माण होईल, आणि आदर्श अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.


कलम – 39 – राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची तत्वे 


a)स्त्री-पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा


b) समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल अशी असावी.


c) संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये.


d) स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे.


e) स्त्री व पुरुष कामगारांच्या आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोळी वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय व ताकत यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये.


f) बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली जावी शोषणापासून व नैतिक व भौतिक उपेक्षेचे पासून संरक्षण करावे.


कलम 39(A) – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. राज्य समाजामध्ये न्यायिक समानता ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक किंवा अन्य असमर्थता मुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची ची संधी नाकारली जाऊ नये कायदेविषयक मोफत सहाय्य राज्य उपलब्ध करून देईल.


कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन राज्य हे ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी उपाययोजना करेल स्व शासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करील.


कलम 41- कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून कामाचा शिक्षणाचा आणि बेकारी वार्धक्य आजार व अपंगता स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करेल.


कलम 42 – कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद राज्य हे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व विषयक सहाय्य साठी मदत करेल.


कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग यांची शाश्‍वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषता ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटिरोद्योग यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करील.


कलम 43(A)- उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम आस्थापना संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गांनी उपाययोजना करील.


कलम 43(B)- सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. 97 वी घटनादुरुस्ती 2011 नुसार हे कलम मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट करण्यात आले. राज्य सहकारी सोसायट्यांची स्वतंत्र निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण, व्यवसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहन साठी प्रयत्न करील.


कलम 44 – नागरिकांना एकृप नागरिक संहिता. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकृप नागरिक संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. (Uniform Civil Code)


कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. बालकांचे वय सहा वर्षाची होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल.


कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील सामाजिक व अन्य प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील.


कलम 47 – पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. पोषण मान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. मादक पेय, आरोग्यास अपायकारक अशी द्रव्य यांचे औषधीय प्रयोजना खेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.


कलम 48 – कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन.कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तली मनाई करणे याकरिता उपाययोजना करील.


कलम 48 (A) – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवांचे रक्षण करणे.देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असेल.


कलम 49 – राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वास्तू यांचे संरक्षण.संसदीय कायद्याद्वारे किंवा त्या खालील राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलात्मक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्मारक किंवा स्थान किंवा वास्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रुपण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे ही राज्यांची जबाबदारी असेल.


कलम 50 – न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे.राज्याच्या लोकसेवा मध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल.


कलम 51 – आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन.राज्य हे


a) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी,


b) राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मान पूर्ण संबंध राखण्यासाठी,


c) संघटित जन समाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने या प्रती आदर भावना जोपासण्यासाठी,


d) आंतरराष्ट्रीय तंटे ला वादात द्वारे सोडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, प्रयत्नशील राहील.


नवीन मार्गदर्शक तत्त्वे – margdarshak tatve –


1) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये चार नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला. कलम 39(f),कलम 39(A), कलम 43(A), कलम 48(A).


2) 44 व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये कलम 38(2) हे तत्त्व समाविष्ट करण्यात आले.


3) 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये कलम 45 ची वाक्यरचना बदलली राज्य 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. याच घटनादुरुस्तीने कलम 21 ए हे कलम घटनेत समाविष्ट करून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनविला.


भारतीय राज्यघटनेच्या  मार्गदर्शक तत्त्वे ---


1) कलम 365 भाग-16 – सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क.संघराज्य किंवा घटक राज्यांच्या कारभाराशी संबंधित सेवांमध्ये व पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांमधील व्यक्तींच्या हक्क मागण्या प्रशासकीय कार्यक्षमता राखण्याची सुसंगत असेल.


2) कलम 350(A) प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणच्या सोई.


3) कलम 351 भाग 17 – हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शन. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे राज्याचे कर्तव्य असेल.


सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी



सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला द्रव्य म्हणतात.

द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात.

स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ  म्हणजे संयुग.

लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.

पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.


संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.

एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्‍या बलास एकक बल असे म्हणतात.

MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्‍या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.

एखाद्या वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.

प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.

दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.

निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत. १) गुरुत्वबल, २) विधूत चुंबकीय बल, ३) केंद्राकीय बल, ४) क्षीण बल, सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.

न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.

पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.

विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.

G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.

G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.

पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.

एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.



दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.

बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.

मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.

इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.

ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.

हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.

इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.

इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.

इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.

पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.

अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.

ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.

PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.

सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.

वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.

वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.

वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.


हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.

हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.

राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.

राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.

रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.

ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.

इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.

ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.

रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.

एका अणूपासून दुसर्या  अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.

Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.

सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला ‘सहसंयुज बंध’ असे म्हणतात.

जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.

मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे

🔹 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?

Ans : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


🔹 पथ्वीवर गोलार्ध किती आहेत?

Ans : दोन (उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध) 


🔹 पाठीच्या मणक्याची संख्या किती?

Ans : 33 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 राज्यसभेच्या सदस्याची वयाची अट किती वर्ष?

Ans : 30 वर्ष 


🔹 GPRS->?

Ans : General packet radio service 


🔹 जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?

Ans : वाशिंग्टन (अमेरिका) 


🔹 मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?

Ans : दर्पण 


🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Ans : शेकरू 


➡️ पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

👉 राजस्थान


➡️ कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

👉 सिक्किम


➡️ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

👉 नदुरबार


➡️ कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

👉 करळ


➡️ महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

👉 पर्व विदर्भ


➡️ राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

👉 अहमदनगर


➡️ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

👉 नर्मदा


➡️ 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

 👉 कष्णा


 ➡️महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

 👉 ९%


 ➡️महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

 👉 उत्तर सीमेला


➡️ महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

👉 ७२० किमी


➡️ कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

👉 पचगंगा


➡️ महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

👉 ४४० कि.मी.


➡️ महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

👉 पारनेर (अहमदनगर जिल्हा)


🔹 महाराष्ट्रातील केळीच्या बागा:

Ans : जळगाव 


🔹 महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंदरे कोणती?

Ans : मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत 


🔹 भारतीय असंतोषाचे जनक:

Ans : लोकमान्य टिळक

  

🔹 सर्वात पाचीमेकडील नदी कोणती?

Ans : लुनी 


🔹 भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आले?

Ans : पोर्तुगीज 


🔹 एलपीजी चा प्रमुख घटक कोणता?

Ans : ब्युटेन 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 आधुनिक भारताचे शिल्पकार:

Ans : पंडित जवाहरलाल नेहरू 

  

🔹 परस्काराची सुरवात: ज्ञानपीठ पुरस्कार:

Ans : 1965 


🔹 अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षाना कोणत्या दिवशी शपथ दिली जाते?

Ans : 20 जानेवारी 

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.


 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.


संस्थात्मक योगदान :


1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.


आंबेडकरांचे लेखन :


The Problem Of Rupee

1916 - Cast In India

1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

1946 - The Untouchables

1956 - Thoughts on pakisthan.

1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

1920 - मुकनायक.

1927 - समता.

1946 - Who Were Shudras?


वैशिष्ट्ये :


गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

प्रश्नसंच विषय विज्ञान



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………
1} सफरचंद
2} गाजर✅✅✅
3} केळी
4} संत्र

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
1} स्कर्व्ही
2} बेरीबेरी
3} मुडदूस✅✅✅
4} राताधळेपण

📖📖📖📖📖📖📖📖📖

3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.
1} २००
2} ३५०
3} ५००
4} ७५०✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….
1} वाढते
2} कमी होते
3} पूर्वीइतकेच राहते
4} शून्य होते✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..
1} दगडी कोळसा
2} कोक
3} चारकोल
4} हिरा✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.
1} जीवाणू (bacteria)
2} विषाणू (virus)✅✅✅
3} कवक (fungi)
4} बुरशी

📖📖📖📖📖📖📖📖📖

7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
1} देवी
2} मधुमेह✅✅✅
3} पोलिओ
4} डांग्या खोकल

📖📖📖📖📖📖📖📖📖

8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.
1} अल्फा
2} ‘क्ष’
3} ग्यामा✅✅✅
4} बीटा

📖📖📖📖📖📖📖📖📖

9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
1} रंगाधळेपण
2} स्कर्व्ही
3} बेरीबेरी
4} यापैकी नाही✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..
1} पेनेसिलीन
2} प्रायमाक्वीन✅✅✅
3} सल्फोन
4} टेरामायसीन

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..
1} पाण्यामध्ये विरघळतात
2} स्थिर नसतात
3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅
4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
1} प्लुटोनिअम✅✅✅
2} U -२३५
3} थोरीअम
4} रेडीअम

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
1} युरिया
2} नायट्रेट
3} अमोनिअम सल्फेट
4} कंपोस्ट✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
1} ‘ब-१’ जीवनसत्त्व
2} ‘ब-४’ जीवनसत्त्व
3} ‘ड ‘ जीवनसत्त्व
4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
1} मेंदूचे स्पंदन
2} हृदयाचे स्पंदन
3} डोळ्यांची क्षमता✅✅✅
4} हाडांची ठिसूळता

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅
2} ११० डी.बी.च्या वर
3} १४० डी.बी.च्या वर
4} १६० डी.बी.च्या वर

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५✅✅✅
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.
1} अवअणू
2} अणू
3} रेणू✅✅✅
4} पदार्थ

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.
1} सेल्युलेज✅✅✅
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…
1} कमी होते✅✅✅
2} वाढते
3} सारखेच राहते
4} शून्य होते

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.
1} M
2} N✅✅✅
3} A
4} XB

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
1} प्रकाश प्रारणांच्या
2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅
3} अल्फा प्रारणांच्या
4} गामा प्रारणांच्या

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.
1} स्वयंपोषी
2}  परपोषी✅✅✅
3} मांसाहारी
4} अभक्ष

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣4️⃣किण्वन हा _____ चा प्रकार आहे.
1} ऑक्सिश्वसन
2} विनॉक्सिश्वसन✅✅✅
3} प्रकाशसंश्लेषण
4} ज्वलन

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
1} हरितद्रव्यामुळे✅✅✅
2} झथोफिलमुळे
3} कॅरोटीनमुळे
4} मग्नेशिंअममुळ

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम



०१. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.


०२. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.


०३. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.


०४. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.


०५. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.


०६. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.


०७. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.


०८. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.


०९. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.


१०. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

Random Question:

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

'मुस्लिम लीग’ ची स्थापना.


   🖍ठिकाण :- ढाका

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला

   🖍मख्यालय :- लखनऊ
  
 🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये
सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता.


 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian 
Mohammadan Educational Conference’
च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी 
करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती.

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला.
 
 🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले.
  
🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
  
🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
        

  📚मस्लिम लीगचे अध्यक्ष📚
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 मुहम्मद अली जिना
Ref. :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी", लेखक :- अॅङ. वरद देशपांडे

कवक ( Fungus )



आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य नसतात. त्यांमध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही, ती परपोषी असतात. काही कवके एक-पेशीय असतात. बहुतांशी कवके बहुपेशीय असून ती शाखायुक्त तंतूंच्या गुच्छाप्रमाणे वाढतात. त्यांना कवकजाल म्हणतात.

कवकांचे तंतू कठिण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यांमध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय (कार्बनी) पदार्थांवर अवलंबून असतात.

बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत व मृत पदार्थात ती आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषकद्रव्यांच्या चक्रातील आणि देवाण-घेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत.

कवकांचे एकपेशीय तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते व बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या, लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यांनुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते.

कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व (यीस्ट), बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवक सृष्टीमध्ये यूमायकोफायटा (सत्यकवके) हा एकच संघ आहे, असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल किंवा कशाभिका आहे किंवा नाही, यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्मबुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्षे यांवरील भुरी आणि बाजरीवरील अरगट व तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसेच चामड्याचे नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इ. नुकसान त्यांमुळे होते. कवकांमुळे माणसांना तसेच प्राण्यांना गजकर्ण व नायट्यासारखे त्वचेचे रोग होतात.

कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्तदेखील आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वीदेखील द्राक्षे आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क (अल्कोहॉल) बनविण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरले जात असे. किण्वानामुळे तयार होणार्‍या अल्कोहॉलचा रासायनिक आणि औषधी उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीष्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टी यामुळे चीजला विशिष्ट वास प्राप्‍त होतो. चिनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवितात.

पेनिसिलियम नोटॅटम यापासून मिळणार्‍या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैविक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये दाखवून दिली. दुसर्‍या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनम यापासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंशप्रकार मिळविले. तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे, मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इ. सेंद्रिय आम्ले तयार करण्यासाठी तसेच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्मकवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन अ‍ॅस्परजिलस नायगरया कवकांद्वारे होते. काही देशांत पाव उद्योगासाठी आणि मांस टिकविण्यासाठी लागणारे अ‍ॅसिड प्रोटीझेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात.


संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न



Q :  खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?

(अ) हरमन गोलेरिथ

(ब) चार्ल्स बेबेज ✅✅

(क) बेल्स पास्कल

(ड) जोसेफ जॅकवर्ड


Q :  संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान  मोलाचे आहे?

(अ) हरमन गोलेरिथ

(ब) चार्ल्स बेबेज

(क) सॅबल्स पास्कल

(ड) वाँन न्यूमन✔️✔️


Q :  सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला?  

(अ) इ.स 1946 ✔️✔️

(ब) इ.स 1950 

(क) इ.स1960 

(ड) इ.स 1965 


Q :  संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात? 

(अ) सॉफ्टवेयर

(ब) हार्डवेयर ✔️✔️

(क) फर्मवेयर

(ड) वरील सर्व 


Q :  संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात

(अ) सॉफ्टवेअर✔️✔️

(ब) हार्डवेअर

(क) नेटवर्क

(ड) फर्मवेअर


Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?

(अ) प्रिंटर

(ब) की बोर्ड

(क) सीपीयू✔️✔️

(ड) हार्ड डिस्क


Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते? 

(अ) RAM

(ब) CPU✔️✔️

(क) ALU

(ड) ROM


Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे? 

(अ) हार्ड डिस्क 

(ब) CPU✔️✔️

(क) NIC 

(ड) मदर बोर्ड 


Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात? 

(अ) हार्ड डिस्क✔️✔️

(ब) चिप

(क) व्हॅक्युम  ट्यूब 

(ड) यापैकी  नाही



Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?

(अ) हरमन गोलेरीथ

(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️

(क) बेल्स पास्कल

(ड) विलियम बुरोस

नकाराधिकार (Veto Power)



आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात...

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार

2) गुणात्मक नकाराधिकार

3) निलंबनात्मक नकाराधिकार

4) पॉकेट नकराधिकर


1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.


2) गुणात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.


3) निलंबनात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.


4) पॉकेट नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.


👉🏻वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.

(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

मराठीतील महत्वाच्या गोष्टी ‼️


✒️ मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी - यमुना पर्यटन (१८५७) लेखक - बाबा पद्मनजी (मुळे) या कादंबरीत विधवा स्त्रीयांचे दु:ख चितारण्यात आले आहे.


✒️ आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - हरी नारायण आपटे.


✒️ मराठीतील पहिले नाटक - विष्णुदास भावे यांचे - सीता स्वयंवर (१८४३) ५ नोव्हेंबर - प्रादेशिक रंगभूमी दिन.


✒️ आधुनिक काव्याचे जनक - केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) २०१५ ला महाराष्ट्र शासनाने - पुस्तकांचे गाव ही योजना भिल्लार

(सातारा) येथून सुरू केली.


✒️ कशवसुतांनी इंग्रजीतील sonnet या काव्यप्रकारावरून सुनीत हा काव्यप्रकार मराठीत आणला.


✒️ मराठीतील पहिले सुनीत - मयूरासन आणि ताजमहाल. (सुनीत हा काव्यप्रकार १४ ओळीत आहे.)


✒️ मराठीतील पहिले प्रवासवर्णन - माझा प्रवास - विष्णू भट गोडसे भटजी (वसईकर). 


✒️ आधुनिक मराठीतील नवकाव्याचे जनक - बा. सी. मर्ढेकर. 


✒️ बा. सी. मर्ढेकरांना मराठीतील दुसरे केशवसुत ही उपाधी गंगाधर गाडगीळ यांनी दिली. 


✒️ आधुनिक कथेचे जनक - गंगाधर गाडगीळ. (एका मुंगीचे महाभारत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक)


✒️ मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार - साळुबाई तांबवेकर (कादंबरी - चंद्रप्रभाविरह वर्णन)


✒️ परणयपंढरीचे वारकरी असे - माधव ज्युलियन यांना म्हणतात.


✒️ माधव ज्युलियन यांनी गझल (उर्दूतून) व रुबाई (फारशीतून) हा काव्यप्रकार मराठीत आणला. 


✒️ काव्यात न मावणारा कवी असे - आरती प्रभू यांना संबोधतात - (चिंतामण त्र्यंबक खानोलकर)

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

अग्रणी बँक योजना



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.

शिफारस -

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.

सुरुवात -

1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.

योजना -

देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

कार्ये -

जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -

जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -
 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.
 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.
 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.
 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.
 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.

महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)

स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

सध्यस्थिती -

सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

उषा थोरात समिती -

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

पंचवार्षिक योजना

💠💠पहिली  पंचवार्षिक योजना-   (1951–1956).💠💠

🅾पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 8 डिसेंबर 1951 रोजी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली. ही योजना प्रामुख्याने धरणे व सिंचन गुंतवणूकीसह कृषीभिमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते.

🅾 कृषी क्षेत्रात भारताचे विभाजन आणि त्वरित लक्ष देण्याची गरज सर्वात कठीण मानली गेली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती. एकूण 2068 अब्ज (1950 विनिमय दरामध्ये अमेरिकन 23.6 अब्ज डॉलर्स) नियोजित. 

🅾अर्थसंकल्प सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले: सिंचन आणि ऊर्जा (२.2.२ टक्के), कृषी व समुदाय विकास (१.4..4 टक्के), वाहतूक व दळणवळण (२ percent टक्के), उद्योग (.4..4 टक्के), सामाजिक सेवा (१.6..64 टक्के), जमीन पुनर्प्राप्ती (1.१ टक्के) आणि इतर क्षेत्र आणि सेवांसाठी (२. 5 टक्के).

🅾 या टप्प्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व आर्थिक क्षेत्रात सक्रिय भूमिका. त्यावेळी अशी भूमिका योग्य होती कारण स्वातंत्र्यानंतर लवकरच भारताला मूलभूत भांडवल आणि कमी क्षमता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला. उद्दिष्टाचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या 2.1% होता, साध्यित विकास दर 3.6% होता. निव्वळ देशांतर्गत उत्पादनात 15% वाढ झाली आहे.

🅾 मान्सून चांगला होता आणि तुलनेने जास्त पीक उत्पादन होते, उत्पादन साठा वाढत होता आणि दरडोई उत्पन्न होते, त्यात 8% वाढ झाली. लोकसंख्येच्या वेगाने वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक वाढली आहे. याच काळात भाक्रा नांगल धरण आणि हिराकुड धरणासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू झाले. 

🅾जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारसमवेत मुलांचे आरोग्य आणि बालमृत्यू यांचे प्रमाण कमी केले, अप्रत्यक्षपणे लोकसंख्या वाढीस हातभार लागला.  1956 च्या नियोजन कालावधीच्या शेवटी, पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू केली गेली. विद्यापीठ अनुदान आयोगाने निधीची काळजी घेतली आणि संबंधित क्षेत्रासाठी देशात उच्च शिक्षण दृढपणे स्थापित केले गेले. 

🅾दुस Five्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यभागी अस्तित्त्वात आलेल्या पाच पोलाद प्रकल्पांनी सुरूवातीच्या करारावर सही केली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠 दुसरी  पंचवार्षिक योजना (१९५६- १९६१ ).💠💠

🅾दुसरी ही पंचवार्षिक योजना आहे ज्यात उद्योग, विशेषत: जड उद्योगाकडे लक्ष देण्यात आले आहे. आधीच्या योजनेच्या विरूद्ध, ज्यात प्रामुख्याने कृषी क्षेत्राकडे लक्ष न देता दुसर्‍या योजनेत औद्योगिक उत्पादनांच्या घरगुती उत्पादनास प्रोत्साहन देण्यात आले. 

🅾 1953 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून विशेषतः सार्वजनिक क्षेत्राचा विकास झाला. योजनेच्या उत्पादक क्षेत्रात आपोआप गुंतवणूकीचे चांगल्या वाटप निश्चित करण्यासाठी दीर्घावधीची आर्थिक वाढ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला गेला. 

🅾यामध्ये ऑपरेशन रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनच्या कला तंत्राच्या प्रचलित स्थितीचा तसेच इंडियन स्टॅटॅटिकल इंस्टीट्यूटमध्ये विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलच्या कादंबरीतील अनुप्रयोगांचा उपयोग केला गेला. 

🅾योजना ही बंद अर्थव्यवस्था आहे ज्यात मुख्य व्यवसाय क्रियाकलाप आयात भांडवली वस्तूंवर केंद्रित असेल, प्राप्त झाले भिलाई, दुर्गापूर, राउरकेला इत्यादी पाच स्टील गिरण्यांमध्ये जलविद्युत आणि अवजड प्रकल्प उभारण्यात आले. कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. ईशान्य दिशेला रेल्वे लाईन जोडल्या गेल्या.

🅾 1948 मध्येअणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून जहांगीर भाभा यांच्या बरोबर होमीची स्थापना झाली. टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही एक संशोधन संस्था म्हणून स्थापन केली गेली. हुशार तरुण विद्यार्थ्यांना शोधण्याच्या उद्देशाने  1957 मध्ये एक टॅलेंट सर्च आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि कामाचे क्षेत्र अणुऊर्जाशी संबंधित होते. 

🅾भारतातील दुस Five्या पंचवार्षिक योजनेंतर्गत एकूण 48 कोटी रुपये देण्यात आले. ही रक्कम विविध क्षेत्रांमध्ये वाटप केली गेली: खाण आणि उद्योग समुदाय आणि कृषी विकास विद्युत आणि सिंचन सामाजिक सेवा दळणवळण आणि वाहतूक संकीर्ण
 आणि वास्तविक वाढ' 27.27%
या योजनेस भौतिक साहित्य देखील म्हणतात .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠तिसरी पंचवार्षिक  योजना (1961-1796).💠💠

🅾तिसर्‍या योजनेत शेती आणि गहू उत्पादन सुधारण्यावर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या भारत-चीन युद्धाच्या अर्थव्यवस्थेने कमकुवतपणा उघडकीस आणला आणि संरक्षण उद्योगाकडे लक्ष वेधले. १ पाकिस्तानने भारताशी युद्ध केले.

🅾 महागाई आणि प्राथमिकतेच्या नेतृत्वात युद्धाची किंमत स्थिरतेकडे वळविली गेली. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन पंजाबमध्ये सुरू झाले. ब rural्याच ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरू झाल्या. 

🅾यासाठी तळागाळात लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि अधिक विकासाशी संबंधित जबाबदा the्या राज्यांना देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. 

🅾राज्य, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी जबाबदार होते. रस्ते वाहतूक कॉर्पोरेशनची राज्ये ही राज्ये होती आणि स्थानिक रस्ते बांधणीसाठी ही राज्ये जबाबदार ठरली.
जीडीपी (जीडीपी) चे लक्ष्य .6..6 टक्के विकास दर साध्य करण्याचे होते . साध्य केलेला विकास दर 2.84 टक्के होता.

🅾जॉन सॅंडी आणि सुखमय चक्रवर्ती मॉडेल्सवर आधारित ही योजना होती. या योजनेनंतर 1967-1969 पर्यंत कोणतीही नवीन योजना लागू केली गेली नव्हती. या कालावधीला प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. हे मिर्डेनच्या मॉडेलवर आधारित आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠४ थी पंचवार्षिक योजना.💠💠

🅾कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

🅾प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

🅾महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

🅾मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠पाचवी पंचवार्षिक  योजना (1974–1978).💠💠

🅾रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय मिळवून यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने ही योजना नाकारली. 

🅾१९५५ मध्ये विद्युत पुरवठा कायदा लागू करण्यात आला ज्यायोगे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली.

 🅾प्रथमच इंडियन नॅशनल हायवे सिस्टम सुरू करण्यात आले आणि वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला.

🅾लक्ष्य वाढ 5.6% आणि वास्तविक वाढ 4.8%यशस्वी Rhikvicas दर 4.4 आणि यश दर 4.9% या योजनेसाठी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985).💠💠

🅾सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी योजना दोनदा तयार केली गेली. 

🅾जनता पार्टीने (१९७३ ते १९८३ या कालावधीत) 'अखंड योजना' तयार केली. परंतु १ 1980 in० मध्ये स्थापन झालेल्या इंदिराच्या नवीन सरकारने ही योजना रद्द केली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (1985) सुरू केली. 

🅾आता जनता पक्षाच्या दाखल्याची जागा पुणे नेहरू मॉडेलने घेतली. या टप्प्यावर यावर जोर देण्यात आला की केवळ अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ही समस्या सोडविली जाऊ शकते.त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेस सहाव्या योजना देखील म्हणतात. लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजन देखील वाढविण्यात आले. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणासारखे नाही, भारतीय धोरण सक्तीच्या धोक्यावर अवलंबून नव्हते. 

🅾भारतातील श्रीमंत भागात कौटुंबिक नियोजनाने कमी संपन्न क्षेत्रापेक्षा वेगाने दत्तक घेतले, ज्यांनी जास्त जन्म दर जारी केला. यात प्रथमच आधुनिकीकरण हा शब्द वापरला गेला. रोलिंग प्लॅनची ​​संकल्पना आली. हे सर्वप्रथम गुन्नर मर्दलने त्यांच्या ‘एशियन ड्रामा’ या पुस्तकात दिले होते. भारतात अंमलबजावणी करण्याचे श्रेय "प्रोफेसर डी.डी. लकडावाला" यांना दिले जाते.लक्ष्य वाढ : 5.2%   आणि वास्तविक वाढ : 5.4%

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सातवी पंचवार्षिक योजना.💠💠

🅾कालावधी: इ.स. १ एप्रिल १९८५ - इ.स. ३१ मार्च १९९०

🅾प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु.

🅾प्रकल्प : १. इंदिरा आवास योजना इ.स १९८५-१९८६ -RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. २. Million Wells Scheme (दशलक्ष विहीर योजना) ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 5. Speed post start up (1986) 6. Security Exchange Board of India (SEBI) (12 APRIL 1988)

🅾मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

🅾सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नववी पंचवार्षिक  योजना (1997-2002)💠💠

🅾जलद औद्योगिकीकरण, मानवी विकास, पूर्ण प्रमाणात रोजगार, दारिद्र्य कमी करणे आणि घरगुती संसाधनांवरील स्वावलंबन यासारख्या उद्दीष्टे साध्य करण्याच्या मुख्य उद्दीष्टाने 1997 The to ते २००२ या काळात नववी पंचवार्षिक योजना राबविली जाते. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠दहावी पंचवार्षिक  योजना (2002-2007).💠💠

🅾दर वर्षी 8% जीडीपी वाढ होते. 2007 पर्यंत दारिद्र्य प्रमाण 5 टक्क्यांनी कमी. किमान कामगार शक्ती व्यतिरिक्त फायदेशीर आणि उच्च दर्जाचे रोजगार प्रदान करणे; * २०० by पर्यंत भारतातील शाळेतील सर्व मुले, 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. 

🅾२०० by पर्यंत साक्षरता आणि वेतन दरामध्ये लैंगिक तफाव्यात कमीतकमी %०% घट, विकासाच्या दशकाचा दर २००१ ते २०११ दरम्यान १ 16.२% पर्यंत कमी झाला, * दहाव्या योजनेच्या कालावधीतील साक्षरता दर (२००२ च्या आत percent 75 टक्के) 2007 पर्यंत वाढवा .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠अकरावी पंचवार्षिक  योजना  (२००७-२०१२ ).💠💠

🅾सध्या भारतात अकरावा पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 पर्यंत आहे. 

🅾राज्याच्या पंचवार्षिक योजनेचे एकूण बजेट नियोजन आयोगाने 73१7373१..9 .9 कोटी रुपये मंजूर केले आहे. दहाव्या योजनेपेक्षा हे 39900.23 कोटी जास्त आहे. 

🅾कृषी विकास दर: 3.5.%% उद्योग वाढीचा दर:%% सेवा वाढीचा दर: D. D% देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर:%% साक्षरताIndia 85% त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠12 वी पंचवार्षिक  योजना    (2012-2017).💠💠

🅾01 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या कालावधीत चालू असलेल्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत नियोजन आयोगाने वार्षिक आर्थिक वाढीचा दर 10 टक्के गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक आर्थिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

🅾 यामुळे, 11 व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकासाची गती 9 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

🅾सप्टेंबर २०० in मध्ये सुरू झालेल्या आर्थिक संकटाचा परिणाम या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. याच कारणास्तव या काळात आर्थिक वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मागील तीन आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था नऊ टक्क्यांहून अधिक दराने वाढली होती. 

🅾गेल्या आर्थिक वर्ष २०० -10 -१० मधील अर्थव्यवस्थेतील सुधारणामुळे आर्थिक वाढीस थोडासा बळ मिळाला आणि तो .4..4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आता सरकारने चालू आर्थिक वर्षात ही संख्या 8 केली आहे. 5 टक्क्यांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 

🅾१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या बैठकीनंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी पत्रकारांना सांगितले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १२ व्या योजनेत दहा टक्के आर्थिक वाढ साध्य करण्याचे सांगितले आहे.

🅾चिदंबरम म्हणाले की, १२ व्या योजनेत वार्षिक वाढीचा दर .2.२ टक्के ठेवण्यात आला आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्याच्या जागतिक समस्या लक्षात घेता हे लक्ष्य कमी केले गेले आहे. 

🅾१२ व्या योजनेच्या अ‍ॅप्रोच पेपरमध्ये नऊ टक्के ठेवण्याचा प्रस्ताव होता ११ व्या योजनेच्या कालावधीत भारताने वार्षिक सरासरी growth.9 टक्के विकास दर साध्य केला आहे. 

🅾तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

🅾 उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. वार्षिक सरासरी विकास दर 9 टक्के गाठला. तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

🅾इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...