Saturday 25 May 2024

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 22 मे

प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयीचा संशोधन अहवाल कोणी सादर केला आहे?
उत्तर - IIT जयपूर

प्रश्न – नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या एकता भयाने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण

प्रश्न – अलीकडे भारताचे आणि कोणत्या देशाचे सैन्य शक्ती या संयुक्त सरावात भाग घेत आहेत?
उत्तर - फ्रान्स

प्रश्न – नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्समध्ये कोणत्या शहराला स्थान मिळाले आहे?
उत्तर- अमेरीका

प्रश्न – कान्सच्या रेड कार्पेटवर नुकताच पहिला भारतीय तमाशा दिग्दर्शक कोण बनला आहे?
उत्तर - उर्मिमाला बरुआ

प्रश्न – आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ग्लोबल फोरम नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - सेऊल

प्रश्न – IAF इमर्जन्सी मेडिकल प्रोसिजर सिस्टीमचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर - बेंगळुरू

🔖 प्रश्न.1) नुकतेच मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी

🔖 प्रश्न.2) जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे ?

उत्तर - कैरोस (Kairos)

🔖 प्रश्न.3) शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले ?

उत्तर – दिव्या देशमुख

🔖 प्रश्न.4) जैविक विविधतेच्या (COP 16) परिषदेच्या पक्षांची 16 वी बैठक कोणता देश आयोजित करेल ?

उत्तर – कोलंबिया

🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत ?

उत्तर – कर्नाटक

🔖 प्रश्न.6) जगातील सर्वोच्च पाच क्रूड स्टील उत्पादक देशांपैकी कोणत्या देशाने एप्रिल 2024 मध्ये स्टील उत्पादनात सकारात्मक वाढ नोंदवली ?

उत्तर – भारत

🔖 प्रश्न.7) भगवान बुद्धांच्या आत्मज्ञानासाठी सिक्कीममध्ये साजऱ्या होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय आहे ?

उत्तर – सागा दावा

🔖 प्रश्न.8) नुकताच अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आला ?

उत्तर – उत्तर प्रदेशची, आरती

🔖 प्रश्न.9) दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कोठे होणार ?

उत्तर – सेऊल

🔖 प्रश्न.10) युएफा युरोपालीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा पहिला इटालियन संघ कोणता ठरला ?

उत्तर – अटलांटा

🔖 प्रश्न.11) दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – २४ मे

🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.

निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते

 🚨➡️SSC Result 2024 : 27 May 2024 दुपारी 1 वाजता 


Sites :-👉


1. mahresult.nic.in


2. http://sscresult.mkcl.org


3. https://sscresult.mahahsscboard.in


4. https://results.digilocker.gov.in

 

5. http://results.targetpublications.org

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

मौर्यकालीन भारत :

 🔴मौर्य साम्राज्याची स्थापना :

⚫️नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता.

🟤 त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

🟢त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.


🔴चंद्रगुप्त मौर्य :

⚫️चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. 

🟤त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

🟢बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.

🔵ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते.

🟤 त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.

🔴चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला.

⚫️ त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

🟢बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.



🔴सम्राट अशोक :

⚫️चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.

🟤त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

🟤कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

🔴कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

⚫️सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.

🟤या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

🔵या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.



🔴बौद्ध धर्माचा प्रसार :

⚫️बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

🟤बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

🟢जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.

🔵आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.


🔴मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

🟤मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.

⚫️जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

🟢मौर्य कालीन लोकजीवन :

🔴मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते.

🔵 त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

🟢विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.


🔴मौर्यकालीन कला व साहित्य :

🟤सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

⚫️यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. 

🟢मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

⚫️चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.    




पदे व राजीनामा कोणाकडे देतात

➡️◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे 

◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे

◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे

◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे

◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे

◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे

◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे

◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे

◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे

◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे

◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे

◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

अस्पृश्य निवारण परिषदा :

✅23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद.

📍ठिकाण - मुंबई

📍अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड.

📍आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

📍स्वागताध्यक्ष - न्या. चंदावरकर

📍 महत्वाचे - "जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही" असे लोकमान्य टिळकांनी याच परिषदेत प्रसिद्ध उद्गार काढले होते. 


✅25 डिसेंबर 1920 रोजी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद

📍 ठिकाण - नागपूर 

📍अध्यक्ष – महात्मा गांधी


✅२२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' 

📍ठिकाण - माणगाव, कागल 

📍अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

📍आयोजक - राजश्री शाहू महाराज 

📍स्वागताध्यक्ष- दादासाहेब इनामदार

📍महत्वाचे - याच परिषदेत शाहू महारजांनी डॉ. आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित केले होते.

अभ्यास ते अधिकारी

 🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 

१) ५ 

२) १०✅

३) १५

४) २०

___________________________________

🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो✅

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड

___________________________________

🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 

१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३ ✅

_______________________________

🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 

१) विल्यम बेंटिक ✅

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🔵 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज ✅

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक

___________________________________

⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅

___________________________________

⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

४) रॉबर्ट कोच

___________________________________

🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

_______________________________

🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck1

२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________________


🟠 स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________________


🟡 गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________________


🔵 पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?


(A) फ्रान्स

(B) इस्त्रायल✅✅

(C) टर्की

(D) रशिया


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?


(A) रवांडा

(B) सुदान

(C) अल्जेरिया

(D) युगांडा✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?


(A) उत्तरप्रदेश

(B) हरयाणा

(C) राजस्थान

(D) मध्यप्रदेश✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?


(A) कविता सेठ

(B) छेको असाकावा

(C) राजीव जोशी✅✅

(D) सत्य चौहान


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?


(A) 25 मे✅✅

(B) 26 मे

(C) 27 मे

(D) 28 मे


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39


🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड  
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार


🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय 
 2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही


🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944 
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1)"माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतु येतो तसे हक्क मागोमाग येतील', असे कोणी म्हटले होते ?

 A. इंदिरा गांधी

 B. जवाहरलाल नेहरू 

 C. महात्मा गांधी🔰

 D. मोरारजी देसाई.

____________________________

2)खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही? 

 A. पांथगृहे व पांथगृहपाल

 B. पैज व जुगार 

 C. औषधे आणि विष🔰

 D. पथकर.

____________________________

3)संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणूकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालविण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो?

 A. पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र

 B. प्रारंभिक अधिकार क्षेत्र🔰

 C. सल्लादायी अधिकार क्षेत्र

 D. अपिलीय अधिकार क्षेत्र.

____________________________

____________________________

4)खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम - 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला?

 A. 42 वी घटनादुरुस्ती

 B. 44 वी घटनादुरुस्ती 

 C. 86 वी घटनादुरुस्ती🔰

 D. 97 वी घटनादुरुस्ती.


5)खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करून करण्यात आला आहे?

 A. 8 वे

 B. 9 वे🔰

 C. 10 वे

 D. यापैकी नाही.

____________________________

6)(a) भारतीय संसदेत 1968 मध्ये सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते.

(b) भारतात लोकपाल ही संस्था अद्यापही अस्तित्वात येवू शकलेली नाही. (जून 2018 पर्यंत)

वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे?

 A. फक्त (a)

 B. फक्त (b)

 C. दोन्हीही🔰

 D.  दोन्हीपैकी एकही नाही.

____________________________

7)भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ? (a) लोकसभा

(b) राज्यसभा

(c) पंतप्रधान

(d) राष्ट्रपती

(e) कायदा मंत्री

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b)🔰

 B. (a) आणि (d) 

 C. (a), (b) आणि (d)

 D. (a), (b), (d) आणि (e).

____________________________

8)भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व तीन निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे.🔰

 B. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

 C. त्यांचा कालावधी सहा वर्षांचा असतो किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो यातील जो अगोदर पूर्ण होईल तो.

 D. यापैकी नाही.

____________________________

9)खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

 A. भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी 

 B.  राज्याचा महाधिवक्ता

 C. राज्य लोकसेवा आयोग

 D. राज्य मानवी हक्क आयोग.🔰

____________________________

10)खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत🔰

 D. गुरदयालसिंग धिल्लन.


1)'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

A. बलवंतराय मेहता समिती

 B. अशोक मेहता समिती 🔰

 C. जी.व्ही.के. राव समिती

 D. एल.एम. सिंघवी समिती.

________________________

2)कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

 A. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.🔰

 B. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.

 C. (A) बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.

 D. (A) चूक आहे परंतु (R) बरोबर आहे.

________________________

3)समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

 A. जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.

 B. जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.🔰

 C. जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.

 D. जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.

________________________

________________________

4)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

 A. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

 B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 🔰

 C. भारताचे महान्यायवादी 

 D. लोकसभेचे सभापती.

________________________

5)भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

 A. खर्च विभाग

 B. महसूल विभाग 

 C. आर्थिक व्यवहार विभाग🔰

 D. संरक्षण विभाग.

________________________

6)खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 A. कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.

 B. कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.

 C. कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.🔰

 D. कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.

________________________

7)खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात ?

(a) अंदाज समिती

(b) स्थायी समिती

(c) लोक लेखा समिती

(d) सार्वजनिक उपक्रम समिती'

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (d)

 B. (a), (b) आणि (c) 

 C. (b), (c) आणि (d)🔰

 D. (a), (b), (c) आणि (d).

________________________

8)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून _ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

 A. जिल्हा दंडाधिकार

 B. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 🔰

 C. जिल्हा न्यायाधीश

 D. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.

__________________________

9)भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ____ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

 A. 20

 B. 21 

 C. 22🔰

 D. वरीलपैकी कोणतेही नाही.

________________________

10)खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मुळ आहे ?

 A. राज्यघटना

 B. कायदे

 C. केस कायदा

 D. वरील सर्व.🔰


राज्यसेवा पूर्व व combine पुर्व परीक्षा


💥घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी💥


👉धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही


👉समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही


👉 घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही


👉 घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत


👉 घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही


👉 घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही


👉 घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही


👉 घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही


👉 ससदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही


👉 उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत


👉 पतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही


👉 ससदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही


👉 घटनेत मंत्रिमंडळाच्या रचनेची तरतूद नाही


👉 कबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता.


👉 कबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही


👉 महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही


👉 राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


👉 घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही


👉 घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही


👉 वहीप्स चा घटनेत उल्लेख नाही


👉 CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


👉 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही


👉 नयायालय अवमानाची व्याख्या घटनेत केली नाही


👉 घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्दाचा उल्लेख नाही


👉 उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या संख्या बाबत उल्लेख नाही


👉 नयायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही


👉 उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही


👉 घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही


👉 महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही


महाधिवक्ता : (ॲडव्होकेट जनरल).

 भारतातील घटक राज्याचा कायदेशीर सल्लागार आणि राज्यातील सर्वश्रेष्ठ सरकारी वकिलास महाधिवक्ता असे म्हणतात. 


🩸भारतीय संविधानाच्या १६५ व्या अनुच्छेदानुसार राज्यपाल लायक व अनुभवी वकिलास महाधिवक्ता म्हणून नेमतो. 


🩸भारतीय नागरिकत्व व भारताच्या राज्यक्षेत्रात निदान १० वर्षे न्यायिक अधिकाराचा अनुभव असलेली अथवा निदान १० वर्षे उच्च न्यायालयात वकिलीचा अनुभव असलेली व्यक्तीस या पदासाठी पात्र ठरू शकते. राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच अशा व्यक्तीस हे पद धारण करता येते. 


🩸राज्यपालाने विचारलेल्या कायदेविषयक बांबीवर घटक राज्यशासनास सल्ला देणे, राज्यशासनातर्फे दिवाणी व फौजदारी दावे चालविणे, विधिविषयक सांगितलेली इतर कामे पार पाडणे इ. महाधिवक्त्याची प्रमुख कामे होत. 


🩸यांशिवाय योग्य न्यायासाठी एखादा खटला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करणे, अधिवक्ता कायद्याखाली राज्य ⇨वकील परिषदेच्या अनुशासनीय समितीने अथवा पुनर्विचारार्थ भारतीय वकील परिषदेने एखाद्या अधिवक्त्याच्या व्यवासायिक अथवा इतर गैरवर्तनाबद्दल दिलेला आदेश अन्यायकारक वाटल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचारार्था अपील करणे इ. कामेही माधिवक्त्याला करावी लागतात. 


🩸सविधानाच्या १७७ च्या अनुच्छेदानुसार विधान सभा व विधान परिषदेच्या कामकाजात त्याला भाग घेण्याचा अधिकार आहे. तथापि मतदान करण्याचा अधिकार नाही. घटक राज्य अधिकारातील कोणत्याही न्यायालयात जाऊन त्याला आपले म्हणणे प्रत्यक्षपणे मांडण्याचा हक्क आहे.


 🩸फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार त्याला विशिष्ट परिस्थितीत उच्च न्यायालयात ओरोपीवर फिर्याद दाखल करता येते. तसेच आरोपीवर चालू असलेली फिर्याद सरकारतर्फे मागेही काढून घेता येते.


 🩸तसेच आरोपीवर चालू असलेली फिर्याद सरकारतर्फे मागेही काढून घेता येते. वकीलपत्र दाखल न करताही तो फौजदारी न्यायालयात कामकाज चालवू शकतो.

भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय:

विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता:

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन

आमच्या संविधान सभेस आज

दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.


👉 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-


(१) लिखित घटना

भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे.  राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.


(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना

भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.


(३) लोकांचे सार्वभौमत्व

घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत  राज्यकारभार चालविते. राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोकसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप

भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.


(६) मूलभूत हक्क

भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(७) धर्मनिरपेक्ष राज्य

भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.


(८) एकेरी नागरिकत्व

भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.


(९) एकच घटना

ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.


(१०) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ

देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(११) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती

भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो. निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१२) मार्गदर्शक तत्वे

व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपत्ती चे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.


(१३) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.


(१४) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार

भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे.त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सत्ता केंद्रित झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.


(१५) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा

भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराज्याची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१६) प्रौढ मताधिकार

भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात  आलेला आहे. निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली.


जगातील सर्वांत मोठे सार्वभौम व व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे भारतीय संविधान.

कलमांचा गोषवारा

कलमांचा गोषवारा 


संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -

कलम १ - संघाचे नाव आणि भूप्रदेश


कलम २ - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती


( भारतीय संघाचा भाग नसलेला नविन राज्याची निर्मीती करणे )

कलम २(अ) - सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम ३ - नवीन राज्याची स्थापना, सीमा किंवा नावे बदलणे( भारतीय संघांचा भाग असलेला नविन राज्याची निर्मीती करणे )


१ . कोणताही राज्यची सिमा बदलने , क्षेत्र बहलने , नाव बदलने , क्षेत्र वाढ करणे , दोन किवा अधिक राज्य मिळून नविन राज्य स्थापन करणे .

कलम ४ - कलम २ आणि कलम ३ अंतर्गत केलेले बदल, कलम ३६८ अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही


भाग २ - कलमे ५ ते ११ नागरिकत्वकलम५ . जी व्यक्ती भारतात वास्तवस करीत असेल आणि खालील अटपूर्ण करीत असेल

। - तिचा जन्म भारतात झाला असेल किंवा ॥ - तिच्या आई - वडिलपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किवा 3 - राज्यघटना लागू होन्यापूर्वा लगतची ५ वर्षे सामान्यणे ती भारतात वास्तव्य करीत असेल . कलम ६ - जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थळातरीत असेल व तिचा जन्म भारतात झाला असेल किंव तिच्या आई - वडिल पैकी एकाचा किवा आजी - आजोबा पैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि ति व्यक्ती खालील अट पूर्ण करीम असेल १ - जर ती १९ जुलै १९४८ पूर्व भारतात स्तलांतरीत झाली असेल आणि स्थंलातरीत झाल्या पासुन सामान्य पणे भारतात वास्तव करील . असेल

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,


कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,


कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,


कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.


भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कलमे ३६ - ५१

कलम ४० -ग्रामपंचायतीचे संघटन


कलम ४१ - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.


भाग ५ -

प्रकरण - कलमे ५२-७८

कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,


कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक


कलम ७६ भारताचे मुख्य ॲटर्नीबाबत,


कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत


प्रकरण - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,


कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,


कलमे ९९-१००


कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,


कलमे १०७-१११ कायदे बनवण्याच्या रीतीसंबंधी


कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,


कलमे ११८-१२२


प्रकरण - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत


प्रकरण - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत


प्रकरण - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत


भाग ६ - राज्यांबाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून


प्रकरण - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,


कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,


कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.


कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.


प्रकरण - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती


कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार


कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी


कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे


कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी


कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी


कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी


प्रकरण - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.


प्रकरण - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.


प्रकरण - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


भाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.

कलम २३८ -


भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत


भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत


भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.


कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत


भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ


भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी


प्रकरण - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य


कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.


कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.


भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य


कलमे २६८ - २८१


कलमे २८२ - २९१ इतर


प्रकरण - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३


प्रकरण - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००


प्रकरण - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -


भाग १३ - भारताच्या व्यापारविषयक आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५


कलम ३०६ -


कलम ३०७ -


भाग १४ -

प्रकरण - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३


कलम ३१४ -


प्रकरण -

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतची कलमे


भाग १४ अ - आयोगांच्या बाबतची कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी


भाग १५ - निवडणूकविषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूकविषयक कलमे


कलम ३२९ अ -


भाग १६ -

कलमे ३३० -३४२


भाग १७ - अधिकृत भाषेबाबतची कलमे

प्रकरण - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषेबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषेबाबत


प्रकरण - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत


प्रकरण - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी


प्रकरण - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -


कलम ३५० अ -


कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्याकांविषयीचे कलम


कलम ३५१ - हिंदी भाषेविषयक कलम


भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे


कलम ३५९ अ -


कलम ३६० - आर्थिक आणीबाणी


भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय


कलम ३६२ -


कलमे ३६३ - ३६७ - इतर


भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती


भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ


कलमे ३७९ - ३९१ -


कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क


भाग २२ -

कलमे ३९३ -३९५

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८

______________________________________

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

कलम तरतूद

१२राज्याची व्याख्या.

१३मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे .

१४कायद्यापुढे समानता .

१५धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांमुळे भेदभाव करण्यास मनाई.

१६सार्वजनिक सेवायोजनांच्या बाबींमध्ये समान संधी.

१७अस्पृश्यता नष्ट करणे.

१८किताबे नष्ट करणे.

१९भाषणस्वातंञ्य इ. विवक्षित हक्कांचे संरक्षण.

२०अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण.

२१जीवित व व्यक्तीगत स्वातंञ्य यांचे संरक्षण.

२१क शिक्षणाचा हक्क.

२२विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण.

२३मानवी अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई.

२४बालमजूरीस मनाई.

२५सदसदविवेकबुद्धीचे स्वातंञ्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार.

२६धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंञ्य.

२७एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंञ्य.

२८विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंञ्य.

२९अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण.

३०शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क.

३१(४४ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३१असंपत्तीचे संपादन इ. करिता केलेल्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१बविवक्षित विधिनियमांची व विनियमांची विधीगृाह्यता.

३१कविवक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणणार्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१ड(४३ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३२सांवैधानिक उपाय योजण्याचा हक्क.

३३मुलभूत हक्क सशस्ञ सेनांना लागू करताना त्यात फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार.

३४लष्करी कायदा अंमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध.

३५या तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी विधिविधान.

भारतीय घटनेचे मूळ स्त्रोत

☯️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

☯️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

☯️ मूलभूत हक्क : अमेरिका

☯️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

☯️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

☯️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

☯️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

☯️ कायदा निर्मिती : इंग्लंड

☯️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

☯️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

☯️ शेष अधिकार : कॅनडा

☯️ घटना दुरुस्ती : द. आफ्रिका

☯️ आणीबाणी : जर्मनी

☯️ मूलभूत कर्तव्य : रशिया

☯️ स्वातंत्र्य समता बंधुता तत्व : फ्रान्स

राज्यघटनेतील भाग (Parts)


◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र

◆ भाग दूसरा – नागरिकत्व

◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क

◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे

◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये

◆ भाग पाचवा – संघ

◆ भाग सहावा – राज्य

◆ भाग सातवा – रद्द

◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश

◆ भाग नववा – पंचायत

◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका

◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था

◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र

◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध

◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स

◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.

◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा

◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे

◆ भाग पंधरावा – निवडणुका

◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी

◆ भाग सतरावा – भाषा

◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी

◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण

◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी

◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी

◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.


महत्वाचे काही प्रश्न संच


⭕️ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

⭕️ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

⭕️ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

⭕️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

⭕️ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

⭕️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

⭕️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

⭕️ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

⭕️ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

⭕️ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

⭕️ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

⭕️ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

⭕️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

⭕️ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

⭕️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

⭕️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

⭕️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

⭕️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

⭕️ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

⭕️ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

⭕️ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला..
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

⭕️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती..?
उत्तर --------------  एकूण 108 होती.

लक्षात ठेवा


🔸१) महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर येथे उभा राहिला. कोणत्या वर्षी ?

- सन १९४८


🔹२) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून 'जिजामाता सहकारी साखर कारखान्या'चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?

- दुसरबीड (बुलढाणा)


🔸३) मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान कोणते ?

- ज्ञानेश्वर उद्यान


🔹४) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे 'सागरीय उद्यान' सिंधुदुर्ग जिल्ह्यात .... परिसरात साकारले जात आहे.

- मालवण


🔸५) महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान .... या जिल्ह्यास मिळाला आहे.

- सिंधुदुर्ग

.                


🔸6) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल . 

- गॉथिक


🔹7) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?

- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स


🔸8) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो. 

- अली यावर जंग मार्ग


🔹9) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास  'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते. 

- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )


🔸10) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ? 

- गवालिया टैंक मैदान


🔸१) ऋग्वेदात सतीच्या प्रथेचा उल्लेख नसल्याचे .... यानी सप्रमाण दाखवून दिले होते.

- रा. गो. भांडारकर


🔹२) 'राजकारणाचे आध्यात्मिकरण' किंवा 'Spiritualization of Politics' हा .....  यांनी मांडलेला महत्त्वाचा विचार होय. 

- गो. कृ. गोखले


🔸३) १४ जून, १८९६ रोजी पुणे येथे 'अनाथ बालिकाश्रमा' ची स्थापना केली ....

-  महर्षी धों. के. कर्वे 


🔹४) महर्षी धों. के. कर्वे यांनी पुणे येथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली ....

- ४ मार्च, १९०७


🔸५) स्त्री-उद्धार व स्त्री-उन्नती यांसाठी नि:स्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी ....  या संस्थेची स्थापना केली.

- निष्काम कर्ममठ

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


.
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला स


माज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे
77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)
101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख
102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले
103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे
104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर
105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर
106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय
107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र
108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर
109) यंग इंडिया - - महात्मा गांधी
110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट
111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले
112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर
113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे
114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)
115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर
116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर
117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर
118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे
119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ
120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी
121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर
122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे
123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक
124) वेदोक्त प्रकरण — शाहू महारा
ज / टिळक
125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी
126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

*थोर_समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ*
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

पलेटलेट्स म्हणजे काय?


हा प्रश्न अनेकांना पडला असेल.त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी),पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                     
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई -

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

भारतरत्न पुरस्कार



1954✍️ सी राज गोपालाचारी
                   सर्वपल्ली राधाकृष्णन
                   चंद्रशेखर वेंकटरमन

1955✍️ भगबान दास
                   M विस्वसरैया
                   जवाहर लाल नेहरू

1957✍️ गोविन्द बल्लभ पंत

1958✍️ धोन्दो केसब कर्वे

1961✍️विपिन चंद्र रॉय
                   पुरुषोत्तम दास टंडन

1962✍️डॉक्टर राजेंद्र प्रसाद
   
1963✍️ जाकिर हुसैन
                   पाण्डुरंग काने

1966✍️ लाल बहादुर शास्त्री
                 
1971✍️इदिरा गांधी

1975✍️ वी वी गिरी

1976✍️ क कामराज

1980✍️ मदर टेरेसा

1983✍️ विनोबा भावे

1987✍️खान अब्दुल गफ्फार खा

1988✍️रामचंद्रन

1990✍️ नल्सन मंडेला
                   डॉ भीमराव अंबेडकर

1991✍️ बल्लभ भाई पटेल
                   मोरार जी देसाई
                   राजीव गांधी

1992✍️ सत्यजीत रे
                   अबुल कलाम आजाद
                   जहाँगीर रतन टाटा

1997✍️अरुणा आसफ अली
                    गुलजारी लाल नंदा
                    Apj अब्दुल कलाम

1998✍️ MS सुबुलक्ष्मी
                   C सुब्रमण्यम

1999✍️ जय प्रकाश नारायण
                   अमर्त्य सेन
                   रवि शंकर
                   गोपीनाथ वोरदोलई

2001✍️ विस्मिल्ला खान
                    लता मंगेशकर

2008✍️भीमशेन जोशी

2014✍️ CNR राव
                   सचिन तेंदुलकर

2015✍️ मदन मोहन मालवीय
                   अटल बिहारी वाजपेयी

2019 ✍️भपेन हजारिका
                    प्रणव मुखर्जी
                    नानाजी देशमुख

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...