Tuesday 2 July 2019

प्रधानमंत्री मोदी के द्वारा घोषित योजना

➡️

👉 प्रधानमंत्री जनधन योजना
28 अगस्त 2014

👉 डिजिटल इंडिया
21 अगस्त 2014

👉 मेक इन इण्डिया
25 सितम्बर 2014

👉 स्वच्छ भारत मिशन
2 अक्टूबर 2014

👉 सांसद आदर्श ग्राम योजना
11 अक्टूबर 2014

👉 श्रमेव जयते -
16 अक्टूबर 2014

👉 जीवन प्रमाण (पेंशन भोगियों के लिए)
10 नवम्बर 2014

👉 मिशन इंद्र धनुष (टीकाकरण)
25 दिसम्बर 2014

👉 नीति (NITI) आयोग -
1 जनवरी 2015

👉 पहल (प्रत्यक्ष हस्तांतरण)
1 जनवरी 2015

👉 हृदय(समृध्द सांस्कृतिक विरासत संरक्षण व कायाकल्प)
21जनवरी 2015

👉 बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ
22 जनवरी 2015

👉 सुकन्या समृद्धि योजना
22 जनवरी 2015

👉 मृदा स्वास्थय कार्ड
19 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री कौशल विकास
20 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री जीवन ज्योति
9 मई 2015

👉 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा
9 मई 2015

👉 अटल पेंशन योजना -
9 मई 2015

👉 उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारीगर)
14 मई 2015

👉 कायाकल्प (जन स्वास्थ)
15 मई 2015

👉 डीडी किसान चैनल -
26 मई 2015

👉 स्मार्ट सिटी मिशन , सबके लिए आवास योजना
25 जून 2015

👉 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना
25 जुलाई 2015

भारतातील जागतिक वारसा स्थळे

🔺भारतातील जागतिक वारसा स्थळे🔺

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने

★ भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.

◆ ताज महाल

◆ खजुराहो मंदिर

◆ आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश

◆ फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे

◆ जुना गोवा

◆ सांची स्तूप, मध्य प्रदेश

◆ खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश

◆ भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश

◆ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

◆ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

◆ एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

◆ अजिंठा लेणी, महाराष्ट्र

◆ वेरूळ लेणी, महाराष्ट्र

◆ चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू

◆ महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु

◆ हंपीमधील मंदिरे, कर्नाटक

◆ पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

◆ कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा

◆ महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

◆ भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी

आधुनिक भारताचा इतिहास

💎 आधुनिक भारताचा इतिहास 💎

भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०२ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०२ जुलै २०१९ .

● ०२ जुलै : World UFO Day

● राज्यसभेतही जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढीचा प्रस्ताव मंजूर

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर २३ धावांनी विजय मिळवला

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा अविष्का फर्नांडो (२१) तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा अविष्का फर्नांडो (२१) जगातील तिसरा तरुण फलंदाज ठरला

● सर्वात जलद २५ शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला

● अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेतुन बाहेर पडला

● विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी दिली जाण्याची शक्यता आहे

● मराठा समाजाला शिक्षणात १२% तर नोकरीत १३% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला

● अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत सरकार २०२४ पर्यंत " प्रॉक्सी वोटींग " चा पर्याय उपलब्ध करून देणार

● केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभा सदस्याची शपथ घेतली

● रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन एस विश्वनाथन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली

● दक्षिण आफ्रिकेच्या क्रीस्टियान बेझिडेनहॉउटने युरोपियन गोल्फ टुर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● बेंगळुरू एफसी पुणे येथे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणार

● पंकज अडवानी व लक्ष्मण रावत आयबीएसएफ स्नूकर विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ओएनजीसी व इंडियन ऑइलने करार केला

● जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठक चीनमध्ये आयोजित करण्यात आली

● बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ३ दिवसीय चीन दौऱ्यावर रवाना

● नेपाळमध्ये ४ जी सेवा सुरू करण्यासाठी सीजी ग्रुपने हुवाईबरोबर सामंजस्य करार केला

● अनधिकृत मालमत्ता घोषित करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ३ जुलैपर्यंतची मुदत वाढवली आहे

● अमीरातने दुबई - मस्कट दरम्यान जगातील सर्वात छोटी फ्लाइट सुरू केली

● अजय रात्रा यांची आसाम रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली

● साईराज बहुतुले यांची गुजरात रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली

● २०१९ कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून कॅनडा येथे सुरु झाली

● ऑलंपिक व पॅरा ऑलंपिक स्पर्धामध्ये पदक विजेत्यां खेळाडूंना प्रति महिना २० हजार रुपये पेंशन देण्यात येणार

● पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

● पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या केरळ राज्यासाठी जागतिक बँकेकडून २५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात महाराष्ट्र अव्वल स्थानावर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात गुजरात आठव्या क्रमांकावर

● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारच्या कृषि सुधारणा समितीचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● एस कुमार यांची भारतीय स्टाईल रेसलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

● २ री संयुक्त राष्ट्र ग्लोबल सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट परिषद २०२० बीजिंग मध्ये आयोजित करण्यात येणार

● ३० व्या हाँगकाँग पुस्तक मेळाव्याचे आयोजन १७ जुलैपासून हाँगकाँग येथे करण्यात येणार

● एअर मार्शल (सेवानिवृत्त) शिरीष देव यांना वर्ष २०१७ साठीच्या " नाग भूषण " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांना वर्ष २०१८ साठीच्या " नाग भूषण " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● जल संरक्षणासाठी केंद्र सरकारने ' जल शक्ती अभियान ' सुरू केले

● केरळमध्ये स्मार्ट फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करण्यासाठी सिस्को आणि केरळ सरकारने करार केला

● २१ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन १७ जुलैपासून कटक येथे करण्यात येणार

● भारतीय प्रो बॉक्सर वैभव यादवने डब्ल्यूबीसी एशिया टाइटल जिंकला

● ११ ऑक्टोबर २०१९ रोजी दिल्लीत भारत आंतर्राष्ट्रीय सहकारी व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार

● ३० व्या आफ्रिका इंटरनेट समिट २०१९ चे आयोजन कंपालामध्ये करण्यात आले

● चौथी दक्षिण आशियाई स्पीकर परिषद मालदीवमध्ये आयोजित करण्यात येणार

● ७ वी आशियाई राष्ट्रीय संग्रहालय संघटनेची बैठक ऑक्टोबर मध्ये मलेशिया मध्ये आयोजित करण्यात येणार

● बांगलादेश ऑक्टोबर २०१९ मध्ये एबीयू रेडिओ एशिया परिषद आयोजित करणार

● २०१९ जून महिन्यात ९९ हजार ९३९ कोटी रुपयांचे जीसटी कर संकलन झाले आहे

● आयआयटी गांधीनगरचे अंतरिम संचालक म्हणून अमित प्रशांत यांची नियुक्ती करण्यात आली

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...