Saturday 9 April 2022

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे

▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
     ● उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

▪️ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

■ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

■ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

■ रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

━━━━━━━━━━________

पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार  :

भारतात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.
1965 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
5 लाख रुपये व वाग्देवीची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
44 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2008 : अखलख खान शहरयार (उर्दू साहित्य : ख्वाब के दार बंद है या काव्यसंग्रहासाठी)
45 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2009 : हिंदी लेखक अमरकांत व श्रीलाल शुल्क यांना संयुक्त.
46 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2010 : कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार.
47 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2011 : प्रतिभा राय (ओरिया)
48 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2012 : रावुरी भारव्दाज (पकडू रालू या तेलगू कादंबरीसाठी)
49 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : केदारनाथ सिंह (दिल्ली) हिंदी साहित्यासाठी
50 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : भालचंद्र नेमाडे (मराठी साहित्यासाठी)
दादासाहेब फाळके पुरस्कार:

चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य दादासाहेब फाळके यांच्या नावाने सन 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
10 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2010 : के. बालाचन्दर
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2011 : सोमित्र चॅटर्जी बंगाली चित्रपट निर्माते
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2012 : अभिनेता प्राण (प्राण कृष्ण सिकंद)
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2013 : गुलजार
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2014 : शशीकपूर
62 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2014:

सर्वोकृष्ट चित्रपट                  – कोर्ट (मराठी)
उत्कृष्ट मराठी चित्रपट            – किल्ला
उत्कृष्ट करमणूक प्रधान चित्रपट – मेरीकोम
सर्वोकृष्ट दिग्दर्शक                – श्रीजीत मुखर्जी (बांगला, चतुष्कोन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता               – विजय (कन्नड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री               – कंगणा रानावत (व्कीन-हिंदी)
सर्वश्रेष्ट पार्श्वगायक              – सुखविंदरसिंग (हैदर)
सर्वश्रेष्ट गायिका                  – उषा उन्नीकृष्णन (तामिळ)
सर्वश्रेष्ट संगीतकार               – मुथुकुमार (तामिळ)
सर्वश्रेष्ट बालकलाकर           – जे. विग्नेश, व रमेश (तामिळ)
विशेष ज्युरी पुरस्कार          – ख्वाडा (मराठी)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 7.5 लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह या स्वरुपात देण्यात येतो.
2014 चा पुरस्कार सानिया मिर्झा यांना प्रदान करण्यात आला.
2013 : रंजन सोढी;    
2012 : विजय कुमार, योगेश्वर दत्त;    
2011 : गगन नारंग (नेमबाज);
2010 : सायना नेहवाल (बॅडमिंटन);    
2009 : एम.सी. मेरीकोम (बॉक्सिंग), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग), सुशिलकुमार (कुस्ती) या तीन खेळाडूंना विभागून.
ध्यानचंद पुरस्कार – 2014 :

रोमिओ जेम्स (हॉकी);
शिवप्रकाश मिश्रा (टेनिस);
पी.पी, नायर (व्हालीबॉल)
यांना 2014 चा ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र दिले गेले.
द्रोणाचार्य पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 1985 मध्ये सुरू करण्यात आला.
द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी द्रोणाचार्याची मूर्ती, पाच-पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले गेले.
नवलसिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
अनुपसिंग (कुस्ती),
हरबनसिंग (अॅथलेटिक्स जीवनगौरव),
स्वतंतर राजसिंग (बॉक्सिंग जीवनगौरव)
निहार अमीन (जलतरण जीवनगौरव)
यांना 2014 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अर्जुन पुरस्कार – 2014 :

1961 पासून दिले जाऊ लागलेल्या अर्जुन पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा व सन्मानपत्र असे आहे.
नेमबाज    – जितू राय
हॉकी       – पी.आर. श्रीजेश
तिरंदाजी   – संदीप कुमार
बॅडमिंटन    – के श्रीकांत
वेटलिफ्टिंग  – सतीश शिवलिंगम
पॅरासेलिंग   – शरद गायकवाड
कबड्डी     – अभिलाषा म्हात्रे
रोलर स्केटिंग- अनुपकुमार यामा
जिम्न्यास्टिक – दीपा कर्माकर
कुस्ती – बबिता बजरंग
क्रिकेट – रोहित शर्मा
नौकानयन – स्वर्णसंग विर्क
वुशु – संथोई देवी
अॅथलॅटिक्स – एम.आर. पुनम्मा
कबड्डी – मनजित चिल्लर
*महाराष्ट्रातील पुरस्कार :

महाराष्ट्र भूषण –

‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार युती सरकारने 1996-97 साली कला, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील व्यक्तीसाठी सुरू केला होता.
2003 मध्ये यात बदल करून समाज प्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येते.
1996-97      –  पू.ल.देशपांडे
1997-98      – लता मंगेशकर
1998-99      – सुनील गावस्कर
1999-2000  – डॉ. विजय भटकर
2000-01     – सचिन तेंडुलकर
2001-02     – भीमसेन जोशी
2002-03     – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग
2003-04     – बाबा आमटे
2004-05     – डॉ. रघुनाथ माशेलकर
2005-06   – रतन टाटा
2006-07  –  रामराव कृष्णराव उर्फ दादासाहेब पाटील
2007-08  –  मंगेश पाडगावकर आणि नारायण विष्णु उर्फ नानासाहेब धर्माधिकारी.
2008-09  –  सुलोचना लाटकर (दीदी)
2009-10  –  डॉ. जयंत नारळीकर
2010-11  –  डॉ. अनिल काकोटकर
2014-15  –  बाबासाहेब पुरंदरे

लता मंगेशकर पुरस्कार-

हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पाच लाख रु. व मानचिन्ह या स्वरूपाचा देण्यात येतो.
2010 – सुलोचना चव्हाण   
2011- यशवंत देव.   
2012 – आनंदजी शहा
2013 – अशोक पत्की    
2014 – कृष्णा कल्ले    
2015 – प्रभाकर जोग
लोकमान्य टिळक पुरस्कार – 2015:

लोकमान्य टिळक ट्रस्ट, पुणे तर्फे दिल्या जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार 2015 मल्याळम मनोरमाचे संपादक मॅमन मॅथ्यु यांना देण्यात आला.
एक लाख रुपये, सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2008     –    मॉटेकसिंग अहलुवालिया
2009     –    प्रवण मुखर्जी
2010     –    शिला दिक्षित
2011     –    कोटा हरिनारायण
2012     –    डॉ. प्रकाश व विकास आमटे
2013     –    दिल्ली मेट्रोचे शिल्पकार इ. श्रीधरण
2014     –    श्रावण गर्ग (दैनिक भाष्करचे संपादक)     

___________________________________

महत्वाचे पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

महत्वाचे पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

शौर्य पदके :

1. अशोकचक्र-

रणांगणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या शौर्याबद्दल किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे सर्वोच्च सन्मान पदक ‘अशोकचक्र’ हे पदक सुवर्णाचे असून गोलाकार असते.
शांती काळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
सन 2013 चा पुरस्कार आंध्रप्रदेशातील सबइन्स्पेक्टर के.एल.व्ही. प्रसाद यांना मरणोत्तर देण्यात आला. 
2. कीर्ती चक्र-

रणांगणा व्यक्तिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या शौर्याबद्दल किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च सन्मान पदक.
हे पदक चांदीचे असते.
सन 2013 चा हा सन्मान मेजर महेश कुमार, लोहित सोनोवाल (मरणोत्तर) आणी अविनाश टॉमी यांना देण्यात आला.
3. शौर्य चक्र-

रणांगणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रात दाखविलेल्या किंवा असामान्य त्यागाबद्दल दिले जाणारे तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पदक असून हे पदक ब्रोंझचे असते.
ज्ञानपीठ पुरस्कार  :

भारतात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.
1965 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
5 लाख रुपये व वाग्देवीची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
44 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2008 : अखलख खान शहरयार (उर्दू साहित्य : ख्वाब के दार बंद है या काव्यसंग्रहासाठी)
45 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2009 : हिंदी लेखक अमरकांत व श्रीलाल शुल्क यांना संयुक्त.
46 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2010 : कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार.
47 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2011 : प्रतिभा राय (ओरिया)
48 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2012 : रावुरी भारव्दाज (पकडू रालू या तेलगू कादंबरीसाठी)
49 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : केदारनाथ सिंह (दिल्ली) हिंदी साहित्यासाठी
50 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : भालचंद्र नेमाडे (मराठी साहित्यासाठी)
दादासाहेब फाळके पुरस्कार:

चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य दादासाहेब फाळके यांच्या नावाने सन 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
10 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2010 : के. बालाचन्दर
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2011 : सोमित्र चॅटर्जी बंगाली चित्रपट निर्माते
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2012 : अभिनेता प्राण (प्राण कृष्ण सिकंद)
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2013 : गुलजार
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2014 : शशीकपूर
62 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2014:

सर्वोकृष्ट चित्रपट                  – कोर्ट (मराठी)
उत्कृष्ट मराठी चित्रपट            – किल्ला
उत्कृष्ट करमणूक प्रधान चित्रपट – मेरीकोम
सर्वोकृष्ट दिग्दर्शक                – श्रीजीत मुखर्जी (बांगला, चतुष्कोन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता               – विजय (कन्नड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री               – कंगणा रानावत (व्कीन-हिंदी)
सर्वश्रेष्ट पार्श्वगायक              – सुखविंदरसिंग (हैदर)
सर्वश्रेष्ट गायिका                  – उषा उन्नीकृष्णन (तामिळ)
सर्वश्रेष्ट संगीतकार               – मुथुकुमार (तामिळ)
सर्वश्रेष्ट बालकलाकर           – जे. विग्नेश, व रमेश (तामिळ)
विशेष ज्युरी पुरस्कार          – ख्वाडा (मराठी)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 7.5 लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह या स्वरुपात देण्यात येतो.
2014 चा पुरस्कार सानिया मिर्झा यांना प्रदान करण्यात आला.
2013 : रंजन सोढी;    
2012 : विजय कुमार, योगेश्वर दत्त;    
2011 : गगन नारंग (नेमबाज);
2010 : सायना नेहवाल (बॅडमिंटन);    
2009 : एम.सी. मेरीकोम (बॉक्सिंग), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग), सुशिलकुमार (कुस्ती) या तीन खेळाडूंना विभागून.
ध्यानचंद पुरस्कार – 2014 :

रोमिओ जेम्स (हॉकी);
शिवप्रकाश मिश्रा (टेनिस);
पी.पी, नायर (व्हालीबॉल)
यांना 2014 चा ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र दिले गेले.
द्रोणाचार्य पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 1985 मध्ये सुरू करण्यात आला.
द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी द्रोणाचार्याची मूर्ती, पाच-पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले गेले.
नवलसिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
अनुपसिंग (कुस्ती),
हरबनसिंग (अॅथलेटिक्स जीवनगौरव),
स्वतंतर राजसिंग (बॉक्सिंग जीवनगौरव)
निहार अमीन (जलतरण जीवनगौरव)
यांना 2014 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अर्जुन पुरस्कार – 2014 :

1961 पासून दिले जाऊ लागलेल्या अर्जुन पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा व सन्मानपत्र असे आहे.
नेमबाज    – जितू राय
हॉकी       – पी.आर. श्रीजेश
तिरंदाजी   – संदीप कुमार
बॅडमिंटन    – के श्रीकांत
वेटलिफ्टिंग  – सतीश शिवलिंगम
पॅरासेलिंग   – शरद गायकवाड
कबड्डी     – अभिलाषा म्हात्रे
रोलर स्केटिंग- अनुपकुमार यामा
जिम्न्यास्टिक – दीपा कर्माकर
कुस्ती – बबिता बजरंग
क्रिकेट – रोहित शर्मा
नौकानयन – स्वर्णसंग विर्क
वुशु – संथोई देवी
अॅथलॅटिक्स – एम.आर. पुनम्मा
कबड्डी – मनजित चिल्लर
*महाराष्ट्रातील पुरस्कार :

महाराष्ट्र भूषण –

‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार युती सरकारने 1996-97 साली कला, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील व्यक्तीसाठी सुरू केला होता.
2003 मध्ये यात बदल करून समाज प्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येते.
1996-97      –  पू.ल.देशपांडे
1997-98      – लता मंगेशकर
1998-99      – सुनील गावस्कर
1999-2000  – डॉ. विजय भटकर
2000-01     – सचिन तेंडुलकर
2001-02     – भीमसेन जोशी
2002-03     – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग
2003-04     – बाबा आमटे
2004-05     – डॉ. रघुनाथ माशेलकर
2005-06   – रतन टाटा
2006-07  –  रामराव कृष्णराव उर्फ दादासाहेब पाटील
2007-08  –  मंगेश पाडगावकर आणि नारायण विष्णु उर्फ नानासाहेब धर्माधिकारी.
2008-09  –  सुलोचना लाटकर (दीदी)
2009-10  –  डॉ. जयंत नारळीकर
2010-11  –  डॉ. अनिल काकोटकर
2014-15  –  बाबासाहेब पुरंदरे
लता मंगेशकर पुरस्कार-

हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पाच लाख रु. व मानचिन्ह या स्वरूपाचा देण्यात येतो.
2010 – सुलोचना चव्हाण   
2011- यशवंत देव.   
2012 – आनंदजी शहा
2013 – अशोक पत्की    
2014 – कृष्णा कल्ले    
2015 – प्रभाकर जोग
लोकमान्य टिळक पुरस्कार – 2015:

लोकमान्य टिळक ट्रस्ट, पुणे तर्फे दिल्या जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार 2015 मल्याळम मनोरमाचे संपादक मॅमन मॅथ्यु यांना देण्यात आला.
एक लाख रुपये, सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2008     –    मॉटेकसिंग अहलुवालिया
2009     –    प्रवण मुखर्जी
2010     –    शिला दिक्षित
2011     –    कोटा हरिनारायण
2012     –    डॉ. प्रकाश व विकास आमटे
2013     –    दिल्ली मेट्रोचे शिल्पकार इ. श्रीधरण
2014     –    श्रावण गर्ग (दैनिक भाष्करचे संपादक)     

______________________________

एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती

एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती :

(अ) एकमान पद्धत
नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.
336 रु.
168 रु.
420 रु.
उत्तर : 252 रु. 

स्पष्टीकरण :-
दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252
नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16
24
27
36
उत्तर : 27

स्पष्टीकरण :-
एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना
नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26
121
84
169
उत्तर : 169

क्लृप्ती :-
एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.
नमूना चौथा –

उदा. 60 चा 2/5 =?

12
24
18
30
उत्तर : 24

क्लृप्ती :-
60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4
नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5
3
2
8
उत्तर : 3

क्लृप्ती :-
80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3
नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200
180
210
240
उत्तर : 240

स्पष्टीकरण :-
400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240
नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.
200 ली.
250 ली.
245 ली.
उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-
350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर
नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50
60
120
75
उत्तर : 60

स्पष्टीकरण :-
1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60
(ब) एकमान पद्धत
नमूना पहिला –

उदा. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रु. तर एका खुर्चीची किंमत किती?

15 रु.
150 रु.
105 रु.
140 रु.
उत्तर : 105 रु.

स्पष्टीकरण :-
अनेकांवरून एकाची किंमत काढताना भागाकार करावा व एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा.यानुसार 1680 ÷ 16 = 105
नमूना दूसरा –

उदा. 12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

250
150
125
180
उत्तर : 150

स्पष्टीकरण :-
60 सेकंद = 1 मिनीट, 12 सेकंदांत 1 पोळी यानुसार60 सेकंद = 1 मिनीट = 5 पोळ्या:: 30 मिनिटात = 5×30 = 150अर्धातास = 30 मिनीटे:: 60/12 × 30 = 150

काळ, काम आणि वेग विषयी संपूर्ण माहिती

काळ, काम आणि वेग विषयी संपूर्ण माहिती

नमूना पहिला –

उदा.10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?

6
8
10
4
उत्तर : 4

क्लृप्ती :-
माहिती भाग = प्रश्न10×6×12=20×9×xयानुसार X = 10×6×12/20×9= 4
नमूना दूसरा –

उदा. ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

8
12
15
10
उत्तर : 12

स्पष्टीकरण :-
‘अ’ ला एक काम करण्यास 20 दिवस लागतात आणि ‘ब’ ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. त्यानुसार ‘अ’ एक दिवसात 1/20 x काम करतो आणि ‘ब’ एक दिवसात 1/3 x काम करतो:: दोघे मिळून एक दिवसात 1/20+1/30=3/60+2/60=5/60 भाग काम करतात दोघे मिळून ते कामा X= 60/5=12 दिवसात पूर्ण करतील.
नमूना तिसरा –

उदा. ‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

4
12
8
6
उत्तर : 4

स्पष्टीकरण :-
‘अ’ ला एक काम संपविण्यास 12 दिवस लागतात,जर ‘अ’, ‘ब’ च्या दुप्पट काम करतो, तर ‘ब’ ला ते काम करण्यास 24 दिवस लागतील.:: ‘अ’ व ‘ब’ हे दोघे एक दिवसात 1/12+1/24=3/24 काम करतील:: ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या एवढे काम करतो, म्हणजेच 3/24 काम करतो‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून एक दिवसात 3/24+3/24=6/24 भाग काम करतात.:: तिघे मिळून ते काम 24/6=4 दिवसांत पूर्ण करतील.
नमूना चौथा –

उदा. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?

15
8
12
10
उत्तर : 10

स्पष्टीकरण :-
3 मुले = 2 पुरुष म्हणजेच 15 मुले = 10 पुरुष,यावरून 10 पुरुष ते काम 20 दिवसांत करतात.: 20 पुरुष ते काम 10 दिवसांत करतील.
नमूना पाचवा –

उदा. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?

12
9
10
16
उत्तर : 9

स्पष्टीकरण :-
6 पुरुष किंवा 8 मुले म्हणजे 3:4 प्रमाण म्हणजेच 4 मुलाएवढे 3 पुरुष काम करतात.यानुसार 12 मुलाएवढे 9 पुरुष काम करतील आणि 6 पुरुष 24 दिवसांत काम करतील:: 7+9=16 याप्रमाणे  6×24/16 = 9, म्हणजेच 16 पुरुष 9 दिवसांत काम पूर्ण करतील.
 

______________________________

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...