Wednesday 15 December 2021

आजचे प्रश्नसंच

'पायली एक्सप्रेस' म्हणून यास ओळखले जाते.
A- शायनी अब्राहम
B- पी. टी. उषा
C- ज्योतिर्मयी सिकदर
D- के.एम.बीनामोल
ANS--B

भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग____चे द्योतक आहे.
A- वीरता
B- त्याग
C- शांती
D- समृद्धी
ANS--B

चूनखडीचे रासायनिक नाव_____
A- कॅल्सियम कार्बोनेट
B- मॅग्नेशियम क्लोराइड
C- सोडीयम क्लोराइड
D- सोडियम सल्फाइड
ANS--A

संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष _
A- ऍनी बेसेन्ट
B- विजया लक्ष्मी पंडित
C- सरोजनी नायडू
D- इंदिरा गांधी
ANS--B

भारतामध्ये _राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.
A- महाराष्ट्र
B- मध्य प्रदेश
C- उत्तर प्रदेश
D- पश्चिम बंगाल
ANS--C

प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.
A- इंग्रजी
B- फ्रेंच
C- लॅटिन
D- डच
ANS--B

पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.
A- शुक्र
B- मंगळ
C- गुरु
D- बुध
ANS--A

एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी _अधिवेशन झाले पाहिजे.
A- एकवेळेस
B- दोन वेळेस
C- तीन वेळेस
D- चार वेळेस
ANS--B

विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.
A- कावेरी
B- कृष्णा
C- महानदी
D- ताप्ती
ANS--B

____ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.
A- गोल गुमट
B- हवा महल
C- चारमीनार
D- बुलंद दरवाजा
ANS--C

संदीप सिंह खेळाशी संबंधित आहे.
A- फुटबॉल
B- हॉकी
C- क्रिकेट
D- टेनिस
ANS--B

अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य
A- हिमाचल प्रदेश
B- सिक्कीम
C- महाराष्ट्र
D- केरळ
ANS--C

'जागतिक टपाल दिन' _रोजी साजरा केला जातो.
A- ११ नोव्हेंबर
B- ९ ऑक्टोबर
C- १० ऑक्टोबर
D- १० नोव्हेंबर
ANS--B

देशातील  केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली.
A- हैद्राबाद
B- दिल्ली
C- मुंबई
D- मद्रास
ANS--D

भारतातील पहिली 4G सेवा  राज्यात सुरु झाली.
A- महाराष्ट्र
B- पश्चिम बंगाल
C- दिल्ली
D- आंध्र प्रदेश
ANS--B

भारतामध्ये _राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन आहे.
A- उत्तर प्रदेश
B- महाराष्ट्र
C- बिहार
D- मध्य प्रदेश
ANS--A

हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांच्या रक्षण करण्यासाठी म्हणून या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला.
A- एम.एस.स्वामिनाथन
B- अनिल काकोडकर
C- रघुनाथ माशेलकर
D- वसंत गोवारीकर
ANS--C

भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारा ठिकाण__
A- लेह
B- बीकानेर
C- जैसलमेर
D- चेरापूंजी
ANS--A

"शाह अब्दुल अजीज" पदकचा संबंध_____देशाशी आहे.
A- मलेशिया
B- बांग्लादेश
C- पाकिस्तान
D- सौदी अरब
ANS--D

_हा सर्वात प्राचीन वेद आहे.
A- ऋग्वेद
B- यजुर्वेद
C- सामवेद
D- अथर्ववेद
ANS--A

१६ एप्रिल २००२ रोजी भारताची पहिली 'जनशताब्दी एक्सप्रेस' मार्गावर चालली होती.
A- हावड़ा- पटना
B- मूंबई- मडगाव
C- निजामुद्दीन- कोटा
D- हावड़ा- भुवनेश्वर
ANS--B

प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा___
A- स्वेज
B- पनामा
C- किल
D- यापैकी नाही
ANS--B

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 1/12/2019


१)  सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7    2) 26 व 9   
3) 27 व 8       4) 29 व 6

उत्तर :- 1

२)  17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार
  2) एस.के. पाटील 
  3) ब्रिजलाल बियाणी 
  4) काकासाहेब गाडगीळ

   उत्तर :- 1

३)  कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय।

उत्तर :- 2

४)  घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.
   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.
उत्तर :- 4

५)  आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना

     असेल –
 
I        II

        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv) 40
          v) 10

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii 
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3

६) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4

७) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.

   1) क, ड    2) ब, क, ड   
3) अ, ड       4) ब, ड

उत्तर :- 2

८) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.

उत्तर :- 4

९) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

   अ) जे.व्हि.पी. समिती      ब) दार आयोग   

   क) राज गोपालाचारी समिती    ड) सरकारिया आयोग

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड      3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

१०) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

   1) 1 मे 1960    
   2) 1 नोव्हेंबर 1956
    3) 1 मे 1966   
    4) 1 जून 1975

उत्तर :- 2

११) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती   
   ब) 12 वी घटनादुरुस्ती   
   क) 14 वी घटनादुरुस्ती   
   ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क
   2) फक्त अ, क, ड  
  3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1

१२)  2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती  झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड   

      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ

   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड    

4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3

१३)  राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश

   2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश

   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश

    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2

१४) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.

   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4

१५) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे   

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे

4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले

उत्तर :- 2

१६) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

   1) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

   2) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

   3) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीव्दारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

   4) वरील एकही नाही.

उत्तर :- 4

१७) पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा ?

      1) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
      2) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ
      3) छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड                 4) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड

उत्तर  :- 4

१८) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

   1) महाराष्ट्र    2) आंध्रप्रदेश 
  3) गुजरात     4) राजस्थान

   उत्तर :- 2

१९) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?

   1) मराठवाडा
   2) महाराष्ट्र  
   3) आंध्रप्रदेश 
  4) कर्नाटक

   उत्तर :- 3

२०) खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

   1) मराठवाडा 
   2) कोकण   
   3) विदर्भ    
   4) पश्चिम महाराष्ट्र

   उत्तर :- 3

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

⚛⚛तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?

1)    1956-61

2)   1961-66✅✅

3)    1960-65

4)    1659-64

⚛⚛राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?

1)    बेंगलोर

2)   दिल्ली

3)    पुणे✅✅

4)    चेन्नई

⚛⚛मोरार्जी देसाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे

अभय घाट✅✅

एक ता स्थळ

वीरभूमी

किसान घाट

(1)ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
(1)पेटीएम
(2)भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)✅✅
(3)पेयू
(4)फोनपे

⏩⏩Solution ⏩⏩व्यवहार जलद आणि सुरक्षित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) ‘वज्र’ नावाचे नवे व्यासपीठ तयार केले आहे.

 

(2)भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
(1)चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी✅✅
(2)रजनीश कुमार
(3)अरुंधती भट्टाचार्य
(4)संजीव चड्ढा

⚛⚛Solution ⏩⏩चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी ह्यांची भारतीय स्टेट बँक (SBI) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती SBIचे विद्यमान अध्यक्ष रजनीश कुमार ह्यांच्या जागी झाली आहे.

(3)नवी दिल्ली येथून PRAGATI या व्यासपीठाच्या माध्यमातून साधल्या गेलेल्या 32 व्या संवादाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी होते. ‘PRAGATI’मधला ‘T’ हा अक्षर काय दर्शवितो आहे?
(1)टोटल
(2)तत्काल
(3)टाइमली✅✅
(4)यापैकी नाही

⚛⚛Solution ⏩⏩माहिती व दळणवळण (ICT) तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) या बहुपद्धती डिजिटल आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आतापर्यंत 32 वेळा जनसंवाद साधला आहे. 22 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधानांनी 2020 या वर्षातला पहिला जनसंवाद साधला. ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) व्यासपीठ हे एक अद्वितीय एकात्मिक आणि परस्परसंवादी व्यासपीठ आहे. हे मंच सामान्य जनतेच्या तक्रारींना संबोधित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचबरोबर योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मदत करते. यामध्ये डिजिटल डेटा मॅनेजमेंट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान या तीन नवीनतम तंत्रज्ञानांना एकात्मिक केलेले आहे. ही एक तीन (PMO, केंद्र शासनाचे सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव) स्तरीय प्रणाली आहे. याचा शुभारंभ 25 मार्च 2015 रोजी झाला आणि दर महिन्याला चौथ्या बुधवारी (प्रगती दिन) हा कार्यक्रम घेतला जातो.

(4)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित वृद्धीदर पूर्वीच्या 6.1 टक्क्यांवरून _______ एवढा कमी केला आहे.
(1)4.5 टक्के
(2)4.6 टक्के
(3)4.8 टक्के✅✅
(4)4.9 टक्के

⚛⚛SOLUTION ⏩⏩आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी त्यांच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालात 2019-20 या वर्षासाठी भारताचा वृद्धीदर 4.8 टक्के एवढा असणार असा अंदाज व्यक्त केला आहे, जो यापूर्वी 6 टक्के एवढा अंदाजित केला गेला होता.

(5) ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
(1) कानपूर
(2)झारिया✅✅
(3)गाझियाबाद
(4)बरेली

⚛⚛SOLUTION ⏩⏩‘ग्रीनपीस इंडिया’ या संस्थेच्या अहवालानुसार, झारखंडचे झारिया हे शहर भारतातले सर्वात प्रदूषित शहर आहे. तर झारखंडचेच धनाबाद हे भारतातले द्वितीय क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. ही दोनही शहरे कोळशाच्या समृद्ध भांडार आणि उद्योगांसाठी प्रसिध्द आहे.

(6) कोणत्या व्यक्तीने 2019 या वर्षासाठी ‘ग्लोबल सिटिझन प्राइज: सिस्को युथ लीडरशीप अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला?
(1)प्रिया प्रकाश✅✅
(2)सौगत गुप्ता
(3)अनिल राय गुप्ता
(4)संदीप पटेल

⚛⚛SOLUTION ⏩⏩प्रिया प्रकाश (भारतातल्या ‘हेल्थसेटगो’ कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) ह्यांनी 2019 या वर्षासाठी ‘ग्लोबल सिटिझन प्राइज: सिस्को युथ लीडरशीप अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला. सिस्को या कंपनीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार लंडनमध्ये एका कार्यक्रमात दिला गेला. प्रकाश ह्यांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी हा पुरस्कार दिला गेला.

(7) कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
(1)राम नाथ कोविंद✅✅
(2)एम. व्यंकय्या नायडू
(3)अमित शहा
(4)नरेंद्र मोदी

⚛⚛SOLUTION ⏩⏩राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार संशोधन, शैक्षणिक, क्रिडा, कला व संस्कृती, समाज सेवा आणि शौर्य यासह अनेक गटात दिले गेलेत.

⚛⚛‘जनगणना 2021’ विषयक परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
(A) दिसपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) अहमदाबाद
(D) लखनऊ

⚛⚛शक्तीकांत दास हे रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत?
A) 24
B) 25✅✅
C) 26
D) 22

⚛⚛"ISRO "ची स्थापना कधी झाली?
A)1965
B)1968
C)1959
D)1969✅✅

⚛⚛महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
A) उद्धव ठाकरे
B) आदित्य ठाकरे
C) अनिल देशमुख✅✅
D) विलासराव देशमुख

⚛⚛मुंबई येथील डेक्कन कॉलेज येथे रा. गो. भंडारकर यांनी कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले?
A) संस्कृत✅✅
B) गणित
C) मराठी
D) इंग्रजी

⚛⚛राष्ट्रीय सभा (काँग्रेस) च्या स्थापनेच्या संबंधीत योग्य विधानांची निवड करा.

1) राष्ट्रीय सभेच्या स्थापनेआधी अॅलन ह्यूम यांनी 1883 मध्ये 'इंडियन नॅशनल युनियन' ची स्थापना केली.

2) डिसेंबर 1885 मध्ये पुण्यास कॉलऱ्याची साथ सुरु होती. म्हणून पुण्याऐवजी मुंबईस अधिवेशन घेण्याचे ठरले.

3) अध्यक्षस्थानी कानपूरचे थोर कायदेपंडित व्योमेश्चंद्र बॅनर्जी हे होते.

4) सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेला पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते.

(1) फक्त 1 व 2✅✅
(2) 3 व 4
(3) 2 व 4
(4) 2 व 3

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 

A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 

A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट     ब. अनुताई वाघ     क. ताराबाई मोडक     ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क

चालू घडामोडी प्रश्नसंच


Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार

Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का

Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स

Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :-  शेन्झेन

Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल

Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल

Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे

Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा

Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी

Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?
उत्तर :- 12

Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?
उत्तर :-  जपान

Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?
उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना

Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?
उत्तर :-  ब्लॅक फंगस

Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर :- एस. जानकीरमन

Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?
उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!

Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :-  क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन

Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?
उत्तर :- सागरी अभयारण्य

Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?
उत्तर :-  राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण

Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर:- मुंबई

Q21) कोणत्या व्यक्तीची आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?
उत्तर :- हेमंत बिस्वा सरमा

Q22) कोणत्या व्यक्तीने ‘2021 लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला?
उत्तर :-  राफेल नदाल

Q23) कोणता देश द्वितीय विश्वयुद्धात जर्मनी देशाने आत्मसमर्पण केल्याचा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा करतो?
उत्तर :- रशिया

Q24) कोणत्या संस्थेने ‘नेचर इन ए ग्लोबलाइज्ड वर्ल्डः कन्फ्लिक्ट अँड कन्झर्वेशन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- IUCN

Q25) हिंद महासागरात अनियंत्रित स्थितीत पडलेला ‘लाँग मार्च 5B’ अग्निबाण कोणत्या देशाचा आहे?
उत्तर :- चीन

Q26) विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक कल्याणसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?
उत्तर :-  CBSE दोस्त फॉर लाइफ

Q27) राजकीय आणि धार्मिक संस्थांना SSE मंचाद्वारे निधी उभा करण्यास परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) या मंचांच्या संदर्भातील तांत्रिक गटाचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :-  हर्ष कुमार भानवाला

Q28) कोणत्या राज्यात ‘हक्की पिक्की’ ही आदिवासी जमाती आढळते?
उत्तर :-  कर्नाटक

Q29) कोणते जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ‘हर घर जल’ संकल्प पूर्ण करणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले?
उत्तर :-  पुडुचेरी

Q30) कोणत्या संस्थेने “कनेक्टेड कॉमर्स: क्रिएटिंग ए रोडमॅप फॉर ए डिजिटली इंक्लूसिव भारत" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- नीती आयोग

महत्त्वाचे प्रश्नसंच

1). भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करणयात आली आहे  ?

1)   121 व्या

2)   124व्या✅

3)   123 व्या

4)   122व्या

2).आयसीसीच्या ऑगस्ट 2021 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा बहुमान कोणत्या खेळाडूला मिळाला ?

1)जसप्रीत बुमराह

2)जो रूट ✅

3)विराट कोहली

4) जे पी ड्युमिनी

3). कोणती संस्था एक नवीन पृथ्वी प्रणाली वेधशाळेची रचना करणार, जी हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी समर्पित असेल?

2) ईस्ञो 

2) कनेस
 
3) रोसकॉसमॉस

4) नासा

4). सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग .......?

1) प्रथिने तयार करण्यासाठी होतो

2)साबण तयार करण्यासाठी होतो

3) रसायनिक खते तयार करण्यासाठी होतो✅

4)कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो

5). कोणते झाड 'टाऊंग्या' लागवडीसाठी सर्वसाधारणपणे वापरत नाहीत?

1) साग

2) साल

3) निलगिरी

4) अशोका✅

6).अलीकडे आयआयटी मद्रास स्टार्टअप पाय बीम इलेक्ट्रिकने कोणती ई बाइक लाँच केली?

1) पेटिक

2) पिस्तू

3) प्रति

4) पिमो✅

7). भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल नाक्यावर प्रत्येक वाहनाला ……यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही याविषयीची खात्री करण्यासाठी मार्गदर्शके जाहीर केली आहेत?

1) 15 सेकंद

2) 20 सेकंद

3) 10 सेकंद✅

4) यापैकी नाही

8).…… आणि ……हे जीवनसत्व 'C' चा सर्वाधिक पुरवठा करतात?

1) पेरू आणि द्राक्षे

2) पेरू आणि आवळा ✅

3) आवळा आणि लिची

4) आवळा आणि संत्रा

9). ज्या भागावर विशेषकरून झाडे आणि लाकूड फाट्याच्या वनस्पती कमी अंतरावर (दाट) घेतली जातात अशा भागाला काय म्हणतात? 

1) सामाजिक वने

2) कुरण 

3) वने ✅

4) यापैकी एकही नाही 

10). स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा पुढीलपैकी कोणत्या योजनेचा भाग आहे?

1) दीनदयाळ अंत्योदय योजना ✅

2) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना 

3) दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना

4) दीनदयाळ स्पर्श योजना

11). प्लेग हा आजार ..... जीवाणूमुळे होतो?
                   
1) यार्सीनिया पेस्टीस ✅

2)हिमोफीलस एनफ्ल्यूएन्झा

3)स्ट्रेप्टोकॉकस सिफिलीस

4) हिब्रिओकेलोरी

Latest post

1909 चा कायदा ,1919 चा कायदा ,

1909 चा कायदा भारतीय सुधारणा चळवळीला सुरुवात 1909 च्या कायदयास मोर्ले – मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात. मोर्ले हे भारतमंत्री तर मिंट...