Monday 27 November 2023

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रो. मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ सलमान रश्दी


Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ रोहित शर्मा


Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

✅ गुजरात


Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?

✅ लडाख


Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?

✅ सिंधुदुर्ग


Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर


Q.11) एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?

✅ विराट कोहली


Q.12) 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी जगातील पहिली महिला स्कायडायव्ह कोण ठरली आहे?

✅ शीतल महाजन


Q.13) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना व्याजारात किती टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?

✅ 1%


Q.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा शुभारंभ केला आहे?

✅ झारखंड


Q.15) दिवाळीच्या दिवशी 22 लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे?

✅ अयोध्या


Q.16) तिन्ही सैन्यांच्या संयुक्त युद्धसराव ‘त्रिशक्ती प्रहार’ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

✅ राजस्थान


Q.17) 14 तासात 800 भूकंपानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?

✅ आइसलँड


Q.18) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे?

✅ जपान


Q.19) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे?

✅ वीरेंद्र सेहवाग


Q.20) राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर

सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- malic ऍसिड✅


2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- टार्टारिक आम्ल✅


3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅


4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅


5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?

उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- सायट्रिक आम्ल✅


7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅


8) किडनी स्टोनला काय म्हणतात?

उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅


9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?

उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅


10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?

उत्तर:-  केरळ✅


11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर :- तिरुवनंतपुरम


13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर:- श्री हरिकोटा✅


14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर:-  नवी दिल्ली✅


15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?

उत्तर:- कटक (ओडिशा)✅


16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?

उत्तर :- भारत✅


17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?

उत्तर:- मेजर ध्यानचंद✅


18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

उत्तर:- हरितगृह वायू✅


19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?

उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?

उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅


21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?

उत्तर:-  1912 मध्ये✅


22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅


23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- मनिला✅


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- नैरोबी, केनिया✅


25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- जिनिव्हा.✅


26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- लंडन✅


28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- व्हिएन्ना✅


29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- जिनिव्हा✅


31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?

उत्तर:- space-x✅


32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅


33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?

उत्तर:- PSLV C37✅


34) शिपकिला पास कोठे आहे?

उत्तर:- हिमाचल प्रदेश✅


35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

उत्तर :-शिपकिला पास✅


36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- सिक्किम✅


37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅


38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- मणिपूर✅


39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?

उत्तर:- मध्य प्रदेश✅


40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?

उत्तर:- ओडिशा✅


41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- कर्नाटक✅


42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- झारखंड✅


43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- महाराष्ट्र✅


44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?

उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅


45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?

उत्तर:- पंचायत शैली✅


46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?

उत्तर:- चारबाग शैली✅


47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?

उत्तर:- हुमायूनची कबर✅


48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?

उत्तर:- द्रविड शैली✅


49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?

उत्तर:- चोल शासक✅


50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?

उत्तर:- तंजोर.✅

━━━━━━━━━━━

महत्वपूर्ण घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 


5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 


9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 


13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा


17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 


21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी


Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र  श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ प्रो.  मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले? 

✅ सलमान रश्दी

   

Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? 

✅ रोहित शर्मा

   

Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? 

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? 

✅ गुजरात

   

Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे? 

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे? 

✅ लडाख

   

Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? 

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे? 

✅ सिंधुदुर्ग

   

Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो? 

✅ 16 नोव्हेंबर


1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Ans- ब्रिजेश दीक्षित


2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?

Ans- न्यू जर्सी


3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे?

Ans- BPR स्वामीनारायण


4: जगातील सर्वात मोठे पहिले  मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?

Ans- कंबोडिया


5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?

Ans- सुवर्ण


6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?

Ans - श्रीलंका

महाराष्ट्रातील खनिजे / खनिज संपत्ती :-


१) भंडारा. :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट


२)नागपूर. :- मँगनीज, लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, जांभा, संगमरवर, टंगस्टन, अभ्रक, दगडी कोळसा 


३)चंद्रपूर.  :-  लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट 


४)गडचिरोली :- लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट, तांबे,अभ्रक


५)कोल्हापूर. :- बॉक्साईट, जांभा


६)सिंधुदूर्ग :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट, चुनखडी, डोलोमाईट, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


७)रत्नागिरी :- बॉक्साईट, क्रोमाईट, डोलोमाईट, चुनखडी, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


८)यवतमाळ :- चुनखडक, दगडी कोळसा 

ठाणे व रायगड :- बॉक्साइड, मीठ, खनिजतेल


९)बॉम्बे  :- खनिज तेल

भारताला लाभलेला समुद्र किनारा (राज्यानुसार उतरता क्रम)


Trick: GATMKO BKG


G: गुजरात (1700 KM)

A: आंध्रप्रदेश (1011 KM)

T: तामिळनाडू (907 KM)

M: महाराष्ट्र (720 KM)

K: केरळ (560 kM)

O: ओरिसा (457 KM)


B: बंगाल (374 KM)

K: कर्नाटक (258 KM)

G: गोवा (113 KM)


भारताला लाभलेला एकूण समुद्र किनारा

= 6100 (9 राज्यांचा) + 1417 (UT)

= 7517 KM

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅



2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६



4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅



6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०



7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद



8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना



9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु



10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन



12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा



13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी



14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅



15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत



16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन



17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर



18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत



19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत



20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर



 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या




गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे 

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस.



⭐️ ०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन

🐻 ०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन

🌊 १४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन

🌳 २१ मार्च : जागतिक वन दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☂️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🐟 २२ मे : जागतिक जैवविविधता दिन

🌴 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

🌊 ०८ जून : जागतिक समुद्र दिन

🍃 १५ जून : जागतिक वारा दिन

🏜️ १७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन

🌳 २८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन

⭐️ ३१ जुलै : जागतिक रेंजर दिन 

👨‍🔬 १० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन

⭐️ १६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन 

🦁 ०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन

🏭 ०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

⛰️ ११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन

☀️ १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

Saturday 18 November 2023

महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या

⭕️➡️ पहिली घटना दुरुस्ती 1951 = 9 वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट.

⭕️➡️ 31 वी घटनादुरुस्ती 1972 = लोकसभा सदस्य संख्या 525 वरून 545.

⭕️➡️42 वी घटनादुरुस्ती 1976 = मिनी राज्यघटना =

1) धर्मनिरपेक्ष,समाजवादी ,एकात्मता हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आले.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम 51 (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

5) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण.

6) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला.

7) राज्यसूचीतील 5 विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

⭕️➡️ 44 वी घटना दुरुस्ती 1978 =

1) संपत्तीचा हक्क विभाग 3 मधून वगळला.

2) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

3) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

4) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (5 वर्षे) पुनर्स्थापित केला.

⭕️➡️ 52 वी घटनादुरुस्ती 1985 = दहावे परिशिष्ट जोडले .

➡️⭕️ 61वी घटनादुरुस्ती 1989 = मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष.

➡️⭕️ 73 वी घटनादुरुस्ती 1992 =   पंचायतराज संस्थानांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी ‘पंचायत’ या शीर्षकाखाली संविधानामध्ये 9 व्या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नवीन ‘11 व्या’ परिशिष्टामध्ये पंचायतीच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

⭕️➡️ 74 वी घटनादुरुस्ती 1992 = शहरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी पंचायत या शीर्षकाखाली संविधानामध्ये 9 (क) या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय ‘12 व्या’ परिशिष्टामध्ये नगरपालिकांच्या 18 कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

⭕️➡️ 86 वी घटनादुरुस्ती 2002 = कलम 21 अ शिक्षण हक्क.

⭕️➡️ 91वी घटनादुरुस्ती 2003 =

1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. (अनु. 75 क)

2) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी असू नये (अनु. 164 ‘क’)

⭕️➡️ 93 वी घटनादुरुस्ती 2005 = ओबीसींना शिक्षण संस्था आरक्षण

⭕️➡️ 97 वी घटना दुरुस्ती = 2011 सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा

➡️⭕️ 100 घटनादुरुस्ती 2015 =  भारत-बांगलादेश भू सीमा करार

⭕️➡️ 101 घटना दुरुस्ती 2017 =  जीएसटी विधेयक.

⭕️➡️ 102 वी घटनादुरुस्ती 2018 =  राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा.

⭕️➡️ 103 वी घटनादुरुस्ती 2019 = आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी दहा टक्के आरक्षण.

⭕️➡️ 104 वी घटना दुरुस्ती 2020 = लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 2030 पर्यंत आरक्षणा. अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभा/विधानसभा आरक्षण रद्द करण्यात आला.

---------------------------------------------

Friday 17 November 2023

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅


1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
तात्या टोपे
मंगल पांडे✅✅✅
नानासाहेब पेशवे
बहादुरशहा जफर


चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तरांखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
बिहार✅✅✅



जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
पाचवा
सहावा✅✅✅
सातवा
आठवा



नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
5+3+3+4✅✅✅
5+10+12
5+8+4
5+4+3+2



कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
नादौन पोलीस ठाणे✅✅✅
नानखारी पोलीस ठाणे
रामपूर पोलीस ठाणे
नेरवा पोलीस ठाणे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे



प्रश्न १ : जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ? 

       1)  कडू 

       2)  खारट 

       3)  गोड ✔️ 

       4)  आंबट 

 

प्रश्न २ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्‍याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ? 

      1)  कार्ल लँडस्टेनर ✔️ 

      2)  विल्यम हार्वे 

      3)  जॉर्ज लिनॅक 

      4)  प्रफुल्ल सोहनी 

 

प्रश्न ३ : एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ? 

      1)  दोन महीने 

      2)  तीन महीने ✔️ 

      3)  चार महीने 

      4)  सहा महीने 

 

प्रश्न ४  : सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ? 

      1)  महात्मा गांधी 

      2)  बाबासाहेब आंबेडकर 

      3)  विनोबा भावे 

      4)  राजा राममोहन रॉय ✔️ 

 

प्रश्न ५ : महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ? 

      1)  महात्मा फुले ✔️ 

      2)  कर्मवीर भाऊराव पाटील 

      3)  शाहू महाराज 

      4)  वि.रा. शिंदे 

 

प्रश्न ६ : भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ? 

      1)  लॉर्ड लिटन 

      2)  लॉर्ड रिपन ✔️ 

      3)  लॉर्ड कर्झन 

      4)  लॉर्ड मेयो 

 

प्रश्न ७ : पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ? 

      1)  अन्नामलाई 

      2)  कोरोमंडल 

      3)  निलगिरी ✔️ 

      4)  वरीलपैकी नाही 

   

प्रश्न ८  : राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ? 

      1)  काटेरी वन 

      2)  इस्त्रायली लाकूड 

      3)  खैर 

      4)  जोंजोबा ✔️ 

 

प्रश्न ९  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? 

      1)  नांदेड 

      2)  औरंगाबाद ✔️ 

      3)  उस्मानाबाद 

      4)  परभणी 

 

प्रश्न १०  : खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ? 

      1)  कोकणी  

      2)  कोरकू 

      3)  कोरबा ✔️ 

      4)  मावची 

 

प्रश्न ११ : म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ? 

      1)  अरुणाचलप्रदेश ✔️ 

      2)  नागालँड 

      3)  मणीपुर 

      4)  आसाम 

 

प्रश्न १२ : ‘लोकांची योजना’ चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते  ? 

      1)  बाबासाहेब आंबेडकर 

      2)  श्रीमान नारायण 

      3)  पंडित नेहरू 

      4)  एम.एन रॉय ✔️ 

 

प्रश्न १३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ? 

      1)  पंजाब नॅशनल बँक v 

      2)  देना बँक 

      3)  कॅनरा बँक 

      4)  सिंडीकेट बँक 

 

प्रश्न १४ : जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ? 

      1)  जागतिक बँक 

      2)  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 

      3)  स्टेट बँक ऑफ इंडिया ✔️ 

      4)  बँक ऑफ स्वित्झर्लंड 

 

प्रश्न १५ : ........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ? 

  1) 42 

  2) 44 ✔️ 

  3) 45 

  4) 46 

 

प्रश्न १६ : राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ? 

      1)  लोकसभा सदस्य 

      2)  राज्यसभा सदस्य 

      3)  विधानसभा सदस्य 

      4)  विधान परिषद सदस्य ✔️ 

 

प्रश्न १७ : ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ? 

      1)  पाच 

      2)  नऊ 

      3)  सात ✔️ 

      4)  अकरा 

 

प्रश्न १८ : संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ? 

      1)  केंद्रशासन 

      2)  राज्यशासन 

      3)  राज्य निवडणूक आयोग ✔️ 

      4)  जिल्हाधिकारी 

 

प्रश्न १९ : देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे . 

      1)  निशी वासुदेव 

      2)  उषा अनंत सुब्रमन्यम 

      3)  आशादेवी रावल 

      4)  अरुंधती भट्टाचार्य ✔️ 

 

प्रश्न २० : ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ? 

      1)  मेंढा लेखा ✔️ 

      2)  कोसबाड 

      3)  किकवी 

      4)  हेमलकसा 

 

प्रश्न २१ : ‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ? 

      1)  अनुसूचीत जाती 

      2)  अनुसूचीत महिला 

      3)  महिला 

      4)  वरील सर्व ✔️ 

1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट  - भारतीय शस्र कायदा


◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक - प्रथम फॅक्टरी कायदा


◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

इंग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट* 


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक.

संयुक्त पूर्व परीक्षा

◾️गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

A)  1992

B) 1993

C) 1994✅

D) 1995


◾️कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?

A) भारत-चीन

B) भारत-बांगलादेश

C) भारत-पाकीस्तान✅

D) भारत-नेपाळ


◾️अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

A) 11 सप्टेंबर 2001✅

B) 12 सप्टेंबर 2001

C) 25 सप्टेंबर 2001

D) 26 सप्टेंबर 2001


◾️भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे केली ?

A) महाराष्ट्र

B) गुजरात

C) मध्यप्रदेश

D) राजस्थान✅


◾️संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?

A) 10 जून

B) 5 जून✅

C) 15 जून

D) 20 जून


◾️1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

A) ब्राझील ✅

B)  जपान

C) न्यूझीलँड

D) चीन


◾️भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारल्या गेली ?

A)  26 नोंव्हें. 1949✅

B) 26 डिसें. 1949

C)  26 जाने. 1949

D) 26 जाने. 1950


◾️__________ हे महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.

A) सातारा

B) कोल्हापूर✅

C)  पूणे

D) अमरावती


◾️_________ मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

A) दूध

B) अंडी

C) हिरव्या पालेभाज्या✅

D) द्विदल धान्ये


◾️खालीलपैकी “हिंदू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A) आनंद यादव

B) नरेंद्र जाधव

C) मोहन धारीया

D) भालचंद्र नेमाडे✅


◾️“आगाखान कप ______ खेळाशी संबंधीत आहे.

A) हॉकी✅

B) फुटबॉल

C) क्रिकेट

D)  गोल्फ


◾️कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते ?

A)  समाजवादी

B) भांडवलशाही

C)  साम्यवादी

D) मिश्र✅


◾️भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

A)  भारताचे राष्ट्रपती

B) पंतप्रधान✅

C)  भारताचे उपराष्ट्रपती

D) वित्त मंत्री


◾️घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो ?

अ]  प्राथमिक वस्तू

ब]  इंधन

क] उत्पादित वस्तू

पर्यायी उत्तरे

A) फक्त अ आणि क

B)  फक्त अ आणि ब

C) फक्त ब

D)  वरील सर्व✅


◾️पी.डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता ?

A) प्रति व्यक्ती, प्रति महिना, मिळणारे उत्पन्न

B)  प्रति व्यक्ती, प्रति महिना, उपभोग खर्च✅

C)  वरील दोन्ही

D)  यापैकी नाही


◾️सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?

A) महसूल-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण

B)  सार्वजनिक गुंतवणूक-स्थुल देशांतर्गत उत्पादन प्रमाण

C)  वरील दोन्ही✅

D)  यापैकी नाही


◾️योजना काळतील, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ]  देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले.

ब]  आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान, तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला.

क] दारिद्रय व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले.

ड] उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A)  ब, क आणि ड

B) ब आणि क

C) अ आणि ब✅

D)  क आणि ड


◾️खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?

A) अतिगरिबी आणि भूख यांचे उच्चाटन

B) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता

C)  बालमृत्यूदर कमी करणे

D) कृषी शाश्वतता साध्य करणे✅

राज्यघटना प्रश्नसंच

१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम 360 ✅✅✅

ड) कलम 365


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅✅✅

ड) वरीलसर्व


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅✅✅

ड) सहा महिने


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅✅✅

ड) महाराष्ट्र


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅✅✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅✅✅

ड) यापैकी नाही


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅✅✅

ड) व्ही. के. सिंग


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅✅✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅✅✅

क) कलम २६३

ड) कलम २६४


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅✅✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७


११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅✅✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 


१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅✅✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅✅✅


१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅✅✅


१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅✅✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅✅✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅✅✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅✅✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


१.11 डिसेंबर 1946✅✅✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅✅✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅✅✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅✅✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅✅✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅✅✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती

भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.

●पहिला राष्ट्रध्वज : १९०४ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

Thursday 9 November 2023

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- छत्रपती संभाजीनगर 


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


1) देशाचे नवीन 12 वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत

उत्तर :- हिरालाल समरिया


2)37 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे?

उत्तर :- गोवा


3) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे?

उत्तर :- ’मेरा युवा भारत’


4) जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान?

उत्तर :-111


5) नुकताच ‘आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर:- १३ ऑक्टोबर



1) 'डॉ. पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना' कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे?

✅ कर्नाटक


2) महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे?

✅ वेरूळ


3) श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ निर्मला सीतारामन


4) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात  कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

✅ गुजरात


5) भारताने कोणत्या देशाकडून 'S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स' खरेदी केले आहे?

✅ रशिया


6) दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हां साजरा करण्यात येतो?

✅ 5 नोव्हेंबर


7) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या जमराणी धरण प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

✅ उत्तराखंड*


8) भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणते राज्यात स्थापन करण्यात आला आहे?

✅हिमाचल प्रदेश


9) 'व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अशोक गाडगीळ


Q.1) SBI बँकेचे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

✅ महेंद्रसिंग धोनी

   

Q.2) 2023 साठीच्या बॅलन डी’ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? 

✅ लिओनेल मेस्सी

  

Q.3) नुकतेच भारतीय नौदलाद्वारे अनावरण करण्यात आलेल्या 25T बोलार्ड पूल डग जहाजाला काय नाव देण्यात आले आहे? 

✅ महाबली

   

Q4) जगातील पहिल्या एआय सेफ्टी समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? 

✅ राजीव चंद्रशेखर

 

Q.5) नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या अखोरा-अगरताळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक लाईनची एकूण लांबी किती आहे? 

✅ 12.24 किमी

  

Q.6) वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर (WPI) स्पर्धेत सर्वोच्च पारदर्शक कोणी पटकावले आहे? 

✅ विहान तल्या विकास

  

Q.7) कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे भारतातील तरुणांना समर्पित ‘मेरा युवा भारत’ व्यासपीठ सुरू केले? 

✅ *31 ऑक्टोबर 2023

   

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्याने वन्यजीव संरक्षणासाठी  होस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्णेल सिस्टीम लॉन्च केली आहे? 

✅ कर्नाटक

   

Q.9) कोणत्या देशाने इसराइल-हमास युद्धादरम्यान गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता? 

✅ जॉर्डन

  

Q.10) जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ दीप नारायण नायक


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० वे पदक कोणत्या खेळात जिंकले?

Ans- महिला कबड्डी


वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली?

Ans- ५२


नवी दिल्ली येथे ५२ वी GST परिषद कोणाच्या अध्यक्ष खाली पार पडली?

Ans- निर्मला सीतारामन


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- रौप्य


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कब्बडी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

Ans- इराण


1) ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ दिनानाथ राजपूत


2) क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर  कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले?

✅ एकनाथ शिंदे


3) मायक्रोन भारतातील पहिला अर्ध संवाहक कारखाना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

✅ गुजरात


4) अगरतळा-अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे?

✅ बांगलादेश


5) राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ गुजरात


6) सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार केंद्र उघडणारी भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

✅ केरळ


7) 2034 चा फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

✅ सौदी अरेबिया

जिल्हा परिषद


जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

राज्यघटना -



1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?


१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.


अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.


ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.


क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.


ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड

गटविकास अधिकारी (B.D.O)


पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.


गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बहमनी साम्राज्य 1347- 1538



 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली

◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347).

◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण

◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता.

◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.

◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता

◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली.

◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.

🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही

◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.

◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.

◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.

◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.

◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या

◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.

◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे
माहिती संकलन:- सचिन गुळीग सर

महत्वाचे प्रश्नसंच

 1. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

B. बँक ऑफ इंडीया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया

उत्तर 

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

------------------------------------------------------------------------------------------

2. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

A. नाबार्ड

B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. आय.सी.आय.सी.आय

उत्तर

A. नाबार्ड

------------------------------------------------------------------------------------------

3. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

A. बडोदा

------------------------------------------------------------------------------------------

4. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

C. मुंबई

------------------------------------------------------------------------------------------

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ?

A. नाशिक

B. देवास

C. साल्बोनी

D. नवी दिल्ली

उत्तर 

D. नवी दिल्ली

------------------------------------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?

A. उषा थोरात

B. जे.के.उदेशी

C. चंदा कोचर

D. किरण मुजूमदार शॉ

उत्तर 

B. जे.के.उदेशी

------------------------------------------------------------------------------------------

7. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?

A. पुणे , महाराष्ट्र

B. इचलकरंजी, महाराष्ट्र

C. हुबळी, कर्नाटक

D. झांग , पंजाब

उत्तर 

D. झांग , पंजाब

------------------------------------------------------------------------------------------

8. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 10 डिसेंबर

B. 1 डिसेंबर

C. 31 ऑक्टोबर

D. 1 मे

उत्तर 

A. 10 डिसेंबर

------------------------------------------------------------------------------------------

1

9. 'मी का नाही ?' ह्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. पारू नाईक

B. लक्ष्मीनारायण त्रिपाठी

C. राजन गवस

D. द.भि.कुलकर्णी

उत्तर 

A. पारू नाईक

------------------------------------------------------------------------------------------

10. T-20 हे औषध कोणत्या आजाराशी संदर्भित आहे ?

A. टी.बी.

B. मधुमेह

C. कुष्ठरोग

D. एड्स

उत्तर 

D. एड्स

------------------------------------------------------------------------------------------

11. _____ हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते.

A. गुलाब

B. कमळ

C. मोगरा

D. पांढरी लिली

उत्तर 

B. कमळ

------------------------------------------------------------------------------------------

12. ____ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

A. अमेझॉन

B. नाईल

C. सिंधू

D. ब्रम्हपुत्रा

उत्तर 

B. नाईल

------------------------------------------------------------------------------------------

13. भारतातील सर्वाधिक पाऊसाचे मावसिनराम हे ठिकाण _ ह्या राज्यात आहे.

A. मेघालय

B. सिक्किम

C. मणिपूर

D. अरुणाचल प्रदेश

उत्तर 

A. मेघालय

------------------------------------------------------------------------------------------

14. आगाखान कप _ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी

B. फुटबॉल

C. क्रिकेट

D. लॉन टेनिस

उत्तर 

A. हॉकी

------------------------------------------------------------------------------------------

15. _____ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

A. नाशिक

B. रत्नागिरी

C. औरंगाबाद

D. पोर्ट ब्लेअर

उत्तर 

D. पोर्ट ब्लेअर

------------------------------------------------------------------------------------------

16. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष _ हे होते.

A. मनमोहन सिंग

B. मोरारजी देसाई

C. वीरप्पा मोईली

D. आर.के.लक्ष्मणन

उत्तर

C. वीरप्पा मोईली

------------------------------------------------------------------------------------------

17. खालीलपैकी कोणती पर्वत रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते ?

A. लुशाई

B. गोरो

C. खासी

D. जैतीया

उत्तर 

A. लुशाई

------------------------------------------------------------------------------------------

18. तामिळनाडू राज्यात ____ महिन्यात पाऊस पडतो.

A. जून

B. ऑगस्ट

C. ऑक्टोबर

D. डिसेंबर

उत्तर 

D. डिसेंबर

-----------


लॉर्ड कॉनविलिसाने खालीलपैकी कोनत्य ठकानी 'प्राांतीक न्यायालयची (Circuit Court) स्थपना केली होती?

१) ढाका

 २) कलकत्ता

 ३)मुरशीदाबाद 

४) मद्रास

१) अ व ब 

२) फक्त क 

३) अ, ब, क ✔️

४) वरील सवण उत्तर पयाणय


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय विकास संस्था स्थपणा कधी झाली(IDA)

5 )1945

4) 1954

3)1932

2)1960✔️

1)1962


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था (IAEA) स्थपणा मुख्यालय कुठे  आहे

@ टोकीयो

#   व्हिएन्ना ✔️

$  रोम

% पॅरिस

&  लंडन


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


भारत  संयुक्त राष्ट्र संघटनेचा  सभासद केव्हा झाला

1 )30 ऑक्टोम्बर 1946

2 ) 30 ऑक्टोम्बर 1945✔️

3) 22 ऑगस्ट 1947

4) 15 ऑगस्ट 1947

5) 16 ऑगस्ट 1947


🏏🏏🏏🏏🏏🏏🏏


जागतिक हवामान संघटना कुठे झाली (WMO)

Z) लंडन

Y) वाशिंग्टन

X) नौरोबी

W) जिनिव्हा✔️

V) पॅरिस


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

           

संयुक्त राष्ट्र संघटनेची किती प्रकरणात विभागली असून त्यात किती कलमे आहे

+ 20 प्रकरणे व 450 कलमे

× 19 प्रकरणे व 229 कलमे

÷ 19 प्रकरणे व 119 कलमे✔️

-  20 प्रकरणे व 229 कलमे

=  19 प्रकरणे व 450 कलमे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


कोणाच्या काळात राष्ट्रीय नियोजन कॉन्सिल स्थापन करून नवा प्रयोग केला गेला

1) indira gandhi

2) राजीव गांधी

9) संजय गांधी

8) मोरारजी देसाई

7) लालबहादूर   शास्त्री ✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


नियोजन आयोगाची पहिली बैठक कधी झाली

A ) 15  मार्च 1948

B ) 15 मार्च 1949

C)  15 मार्च 1950✔️

D)  15 मार्च 1951

E)   15 मार्च 1965


📗📗📗📗📗📗📗


रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरु झाली 

99) सांगली✔️

98) सातारा

97) रत्नागिरी

96) रायगड

95 पुणे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


अंत्योदय योजना सुरु करणारे पहिले राज्य 

Z) महाराष्ट्र

X) गुजरात

Y) आसाम

C) मणिपूर

V) राज्यस्थान✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

JP

खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये .....या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भारताला कांस्य पदक  मिळवून दिले होते

  उत्तर हेलसिंकी फिनलॅंड

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...