Friday 3 July 2020

निर्मल भारतअभियान

सुरुवात :- भारत सरकारद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 2012 मध्ये नाव बदलून निर्मल भारत अभियान करण्यात आले

उद्देश शौचालय बांधून व त्याद्वारे उघड्यावरील उत्सर्गाची पद्धत पूर्णपणे बंद करून आरोग्य व स्वच्छतेचे प्रोत्साहन देणे

निर्मल भारत योजनेअंतर्गत स्वतंत्र शौचालय बांधण्याकरिता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहन मदत दिली जाते

आता दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी घर असलेले भूमिहीन मजूर शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे यांच्यासाठी योजना लागू केली आहे

प्रति सौचालय बांधकामाची किंमत 5500 ( रुपये 6000 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) निर्धारित केली आहे व त्यावरील केंद्रशासनाच्या वाटा 3:2 ( रुपये 3700 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) राज्य शासनाचा वाटा 1400 व लाभार्थ्यांची योगदान 900 याप्रमाणे आहे

या अभियानांतर्गत नोव्हेंबर 2012 पर्यंत 71.72 लाख स्वतंत्र कौटुंबिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे

इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती


५७६ गौतम बुद्धाचा जन्म

५२७ महावीरांचा जन्म

३२७-३२६ अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, त्यामुळे भारत आणि युरोपदरम्यानचा खुष्कीचा मार्ग खुला झाला.

३१३ जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण

३०५ चंद्रगुप्त मौर्याकडुन सेल्युकसचा पराभव

२७३-२३२ अशोकाचे साम्राज्य

२६१ कलिंगची लढाई

१४५-१०१ श्रीलंकेचा चौल राजा एलाराचे राज्य, विक्रम संवत्सराची सुरुवात

इस ७८ शक संवत्सराची सुरुवात

१२० कनिष्काचे राज्यारोहण

३२० गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदु सुवर्णयुगाची सुरुवात

३८० विक्रमादित्याचे राज्यारोहण

४०५-११ चिनी प्रवासी फा-हियानची भारतभेट

४१५ कुमार गुप्त १ ला चे राज्यारोहण

४५५ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण

६०६-६४७ हर्षवर्धनाचे साम्राज्य

७१२ सिंधमध्ये पहिल्यांदा अरबांचे आक्रमण

८३६ कनौजच्या राजा भोजचे राज्यारोहण

९८५ चौल राजा राजराजाचे राज्यारोहण

९९८ सुलतान महमुदचे राज्यारोहण

१०००-१४९९
१००१ मौहम्मद गझनीचे भारतावर पहिल्यांदा आक्रमण, पंजाबचा राजा जयपालचा पराभव

१०२५ मौहम्मद गझनीद्वारा सोमनाथ मंदिराची तोडफोड

११९१ तराईचे पहिले युद्ध

११९२ तराईचे दुसरे युद्ध

१२०६ कुतुबुद्दिन ऐबकाचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२१० कुतुबुद्दिन ऐबकाचा मृत्यू

१२२१ चेंगीझ खानाचे भारतावर आक्रमण (मंगोल आक्रमण)

१२३६ रझिया सुलतानचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२४० रझिया सुलतानचा मृत्यू

१२९६ अल्लाउद्दिन खिलजीचे राज्यारोहण

१३१६ अल्लाउद्दिन खिलजीचा मृत्यू

१३२५ महम्मद बिन तुघलकाचे राज्यारोहण

१३२७ तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहुन दौलताबदेला आणि तेथून दख्खनला नेली.

१३३६ दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना

१३५१ फिरोजशाहाचे राज्यारोहण

१३९८ भारतावर तैमूरलंगचे आक्रमण

१४६९ गुरुनानक यांचा जन्म

१४९४ फरघणामध्ये बाबरचे राज्यारोहण

१४९७-९८ वास्को द गामाची पहिली भारतसफर (युरोपातुन केप ऑफ गुड होपमार्गे भारतात येण्याच्या सागरी मार्गाचा शोध)

१५००-१७९९
१५२६ पानिपतची पहिली लढाई, बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला, भारतात बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना केली.

१५२७ खान्याची लढाई, बाबरने राणा संगाचा पराभव केला.

१५३० बाबरचा मृत्यू आणि हुमायुनचे राज्यारोहण

१५३९ शेरशहा सुरीने हुमायुनचा पराभव केला आणि भारताचा सम्राट बनला.

१५४० कनौजची लढाई

१५५५ हुमायुनने पुन्हा दिल्लीचे तख्त काबीज केले.

१५५६ पानिपतची दुसरी लढाई

१५६५ तालिकोटची लढाई

१५७६ हल्दीघाटीची लढाई, राणा प्रतापचा अकबराद्वारा पराभव

१५८२ अकबरने दिन-ए-इलाही पंथाची स्थापना केली.

१५९७ राणा प्रतापचा मृत्यू

१६०० ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

१६०५ अकबरचा मृत्यू आणि जहांगीरचे राज्यारोहण

१६०६ गुरु अर्जुन देवांना देहदंड

१६११ जहांगीर आणि नूर जहाँचा विवाह

१६१६ सर थॉमस रोई आणि जहांगीरची भेट

१६२७ शिवाजी महाराजांचा जन्म आणि जहांगिराचा मृत्यू

१६२८ शाहजहान भारताचा सम्राट

१६३१ मुमताज महलचा मृत्यू

१६३४ ब्रिटिशांना भारतात बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी

१६५९ औरंगजेबाचे राज्यारोहण, शाहजहान कैदेत.

१६६५ शिवाजी महाराज औरंगजेबाद्वारा कैद

१६६६ शाहजहानचा मृत्यू

१६७५ शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांना देहदंड

१६८० शिवाजीराजांचा मृत्यू

१७०७ औरंगजेबाचा मृत्यू

१७०८ गुरु गोबिंदसिंगांचा मृत्यू

१७३९ नादिरशाहाचे भारतावर आक्रमण

१७५७ प्लासीची लढाई, लॉर्ड क्लाईव्हद्वारा भारतात ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वाची स्थापना

१७६१ पानिपतची ३ री लढाई, दुसरा शाह आलम भारताचा सम्राट

१७६४ बक्सरची लढाई

१७६५ क्लाईव्हची भारतातील कंपनीचा गव्हर्नर म्हणून नेमणुक

१७६७-६९ पहिले म्हैसूर युद्ध

१७७० बंगालचा दुष्काळ

१७८० महाराजा रणजित सिंगांचा जन्म

१७८०-८४ दुसरे म्हैसूर युद्ध

१७८४ पिट्स इंडिया ऍक्ट

१७९०-९२ तिसरे म्हैसूर युद्ध

१७९३ बंगालचा कायमस्वरुपी तोडगा

१७९९ चौथे म्हैसूर युद्ध, टिपू सुलतानचा मृत्यू

१८००-१९००
१८०२ भसिनचा तह

१८०९ अमृतसरचा तह

१८२९ सतीच्या प्रथेवर बंदी

१८३० ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडला भेट

१८३३ राजा राम मोहन रॉय यांचे निधन

१८३९ महाराज रणजित सिंग यांचे निधन

१८३९-४२ पहिले अफगाण युद्ध

१८४५-४६ पहिले शीख-इंग्रज युद्ध

१८५२ दुसरे इंग्रज-बर्मी युद्ध

१८५३ ठाणे-मुंबई दरम्यान पहिली रेल्वेगाडी धावली आणि कलकत्त्यामध्ये पहिली तारसेवा सुरु

१८५७ १८५७ चा उठाव

१८६१ रविंद्रनाथ टागोरांचा जन्म

१८६९ महात्मा गांधींचा जन्म

१८८५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना

१८८९ जवाहरलाल नेहरुंचा जन्म

१८९७ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म

१९००-१९७०
१९०४ तिबेट मोहीम

१९०५ लॉर्ड कर्झनद्वारा बंगालची पहिली फाळणी

१९०६ मुस्लिम लीगची स्थापना

१९११ दिल्ली दरबार, ब्रिटनच्या राजा आणि राणीची भारतभेट, दिल्ली भारताची राजधानी

१९१६ पहिले महायुद्ध सुरू

१९१६ मुस्लिम लीग आणि कॉंग्रेसमध्

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू

इतिहास :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...