Tuesday 15 February 2022

काही सामान्य माहिती

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९.महाराष्ट्राचे ह्दय कोणत्या जिल्ह्याला म्हणतात
→बीड

५०.महाराष्ट्राची भिंत कोणत्या जिल्ह्याला म्हणतात
→चंद्रपूर

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती


पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🔹उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🔹उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🔹विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🔹अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🔹रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🔹स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

भारतातील प्रमुख आदिवासीजमाती

जमात                  राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

महाराष्ट्राच्या प्राकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:-

उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.


लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे.

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी आहे व सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा ठाणे आहे


कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

द्रव्याचे वर्गीकरण (Classification of Matter's)

   भौतिक                    रासायनिक
        👇                        👇
  1) स्थायू.            ‌      1) मूलद्रव्य
  2) द्रव.             ‌ ‌       2) संयुगे
  3) वायु.                    3) मिश्रण
  4) आयनायू plasma
  5) Bose Einstein
      Condensate BEC

1)  स्थायू.(Solid)

◆ यांना निश्चित आकार व आकारमान असते.

◆ स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही म्हणून असंपिड्य  असतात.

◆ स्थायू हे अधिक दृढ असतात.

◆ स्थायू मधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्यांच्या दोन कणा मधील अंतर खूपच कमी असते.

◆ यांच्यामध्ये सर्वाधिक आकर्षण (Stong Intraction) असते.

◆ स्थायू हे लवचिक असतात (elastic).

◆ काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात या गुणधर्माला अकार्यता (प्लास्टिसिटी) म्हणतात.

◆ म्हणजेच अकार्यता,स्थितिस्थापकता, दृढता, असंपीड्यता हे स्थायू चे प्रमुख गुणधर्म आहेत.

★ स्थायू चे प्रमुख दोन प्रकार

1) अस्फटिकी स्थायू ( amorphous solid ):-

◆ अनियमित आकाराचे कण मिळून हे स्थायू तयार होतात, यांनाच आभासी स्थायू म्हणतात.

उदा . काच रबर प्लास्टिक
    
2) स्फटिकी स्थायू ( crystalline solid ):-

◆ यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कणे असतात, यामधील कणाची मांडणी ही नियमित असते.

उदा. मिठ, हिरा, ग्राफाईट इ.
============================

2) द्रव (Liquid):-

◆ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो.

◆ यात अंतररेणूय आकर्षित बल (Inter Molecular force of attraction) स्थायू पेक्षा कमी व वायू पेक्षा जास्त असते.

◆ यामध्ये दोन रेणू तील परस्परांत स्थायु पेक्षा जास्त व वायू पेक्षा कमी असते.

◆ द्रव्य कमी संपिड्य असतात
============================

3) वायु (Gases):-

◆वायूला निश्चित आकार व आकारमान  नसते.

◆ वायू मधील दोन रेणू मधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ परंतु दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते.

◆ वायू सर्वात जास्त संपिड्य (Compressible) असतात.
============================

4). आयनायू (plasma )

◆ पदार्थांची ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते.

◆ ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते.

◆ निऑन बल्प यामध्ये निऑन वायू असतो.

◆ Fluorescent bulb - यामध्ये हेलियम वायू असतो.

◆ सूर्य आणि तारे हे याचा अवस्थेमुळे चमकतात.
============================

5) बोस आईन्स्टाईन कंडेनसेट ( BEC )

◆ 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस एन बोस यांनी या पाचव्या अवस्थेतीची संकल्पना मांडली.

◆ या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच BEC शोधून काढली.

◆ खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करुन की अवस्था प्राप्त होते.
============================

◆ बाॅइल्सचा नियम :- दाब आकारमान संबंध नियम
   
◆ तापमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या आकारमानाच्या व्यस्तानुपाती असतो
  
        p1V1 = p2V2
============================

Charles low. -  तापमान आकारमान संबंध नियम

◆ दाब स्थिर असताना दिलेल्या वायूच्या आकारमान हे नेहमी त्याच्या तापमानाच्या समानुपाती असते.

  V directly proportional to T
  
   V1 / T1 =  V2 / T2
============================

★ गे लुस्सेकस  चा नियम:- दाब -  तापमान संबंध

◆ आकारमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या तापमानाशी समानुपाती असतो.

  P directly proportional to T

p1/T1.= p2 / T2
▂▂

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰

क्ष-किरणांचा शोध

◼८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीतील व्युर्झबर्ग विद्यापीठात विल्हेल्म रोंटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. कॅथोड किरणांवर संशोधन करताना रोंटजेनला लागलेला हा शोध विज्ञानाच्या इतिहासात क्रांतिकारी शोध म्हणून नोंदला गेला आहे.

◼काचेच्या निर्वात नळीमधून उच्च दाबाचा विद्युतप्रवाह जाऊ  दिल्यास, त्यातील कॅथोडपासून (ऋण इलेक्ट्रोड) कॅथोड किरणांची निर्मिती होते.

◼ कॅथोड किरण म्हणजे प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन असतात. कॅथोड किरण नळीच्या बाहेर विविध परिस्थितींत कुठपर्यंत पोहोचू शकतात, यावर रोंटजेन संशोधन करत होता.

◼हे कॅथोड किरण बेरियम प्लॅटिनोसायनाइडसारख्या प्रतिदीप्त (फ्लुओरेसन्ट) पदार्थावर पडताच, असे पदार्थ अंधारात चमकू लागतात. त्यामुळे या कॅथोड किरणांचा प्रतिदीप्त पदार्थाच्या साहाय्याने वेध घेता येतो.

◼हा प्रयोग चालू असताना, रोंटजेनला अचानक दोन मीटर अंतरावर ठेवलेली बेरियम प्लॅटिनोसायनाइडची पट्टी चमकू लागल्याचे लक्षात आले. कॅथोड किरण हवेतून इतक्या दूरवर पोहोचणे शक्य नव्हते.

◼कॅथोड किरणांची निर्मिती थांबवल्यास पट्टीचे चमकणेही थांबत होते. कॅथोड किरणांबरोबरच निर्माण होणारे हे किरण वेगळ्याच प्रकारचे किरण असल्याचे रोंटजेनने जाणले.

◼कॅथोड किरण नळीच्या काचेवर जिथे आदळत होते, तिथेच हे अज्ञात किरण निर्माण होत होते. कारण चुंबकाच्या मदतीने काचेच्या नळीतील कॅथोड किरणांची दिशा बदलल्यावर या किरणांच्या निर्मितीचे स्थानही त्यानुसार बदलत होते. प्रत्यक्ष या किरणांवर मात्र चुंबकत्वाचा परिणाम होत नव्हता.

◼रोंटजेनने त्यानंतर काचेच्या नळीतील विविध घटकांचा या किरणांवर होणारा परिणाम, तसेच त्यांची भेदनशक्ती अभ्यासली. शिशाचा अपवाद वगळता, हे किरण अनेक धातूंतून पार होत होते. हे किरण फोटोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेटवरही परिणाम घडवत होते.

◼जेव्हा रोंटजेनने शिशाची पट्टी दोन बोटांत धरून त्याची प्रतिमा फोटोग्राफीच्या प्लेटवर नोंदवली, तेव्हा त्याला त्या प्रतिमेत आपल्या दोन बोटांतली हाडेही स्पष्टपणे दिसली.

◼सहा आठवडय़ांच्या सखोल अभ्यासानंतर रोंटजेनने आपले हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज् ऑफ दी फिजिकल-मेडिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेकडे सादर केले.

◼हे किरण ‘क्ष-किरण’ या नावे ओळखले जाऊ  लागले. कोणतीही इजा न करता शरीरातील हाडांच्या स्थितीचे दर्शन घडवणारे हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात अल्पकाळातच प्रचंड लोकप्रिय झाले. या संशोधनासाठी रोंटजेनला १९०१ सालचे- म्हणजे पहिले- नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

· शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.

खनिज - फॉस्फरस

· उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता

· अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात

· स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या

खनिज - पोटॅशियम

· उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता

· अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो

· स्त्रोत - सुकी फळे

खनिज - कॅल्शियम

· उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

· अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

· स्त्रोत - तीळ व पालेभाज्या

खनिज - लोह

· उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

· अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.

· स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी

सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी) :

शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.
____________________________

सामान्य ज्ञान

1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण
(B) वार्षिक गति के कारण
(C) छमाही गति के कारण
(D) तिमाही गति के कारण
ANSWER - (A) दैनिक गति के कारण

2. सबसे बड़ा ग्रह है ?
(A) बृहस्पति
(B) पृथ्वी
(C) युरेनस
(D) शुक्र
ANSWER - (A) बृहस्पति

3. सबसे छोटा ग्रह है ?
(A) मंगल
(B) शनि
(C) बुध
(D) नेप्चून
ANSWER - (C) बुध

4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?
(A) प्रशान्त महासागर में
(B) हिन्द महासागर में
(C) आर्कटिक महासागर में
(D) अन्य
ANSWER - (B) हिन्द महासागर में

5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?
(A) ताँबा और जस्ता
(B) निकेल और ताँबा
(C) लोहा और जस्ता
(D) लोहा और निकेल
ANSWER - (D) लोहा और निकेल

6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?
(A) फ्रांस
(B) रुसी संघ
(C) कनाडा
(D) संयुक्त राज्य अमेरिका
ANSWER - (B) रुसी संघ

7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?
(A) ब्राजील
(B) भारत
(C) अमेरिका
(D) चीन
ANSWER - (C) अमेरिका

8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?
(A) ओसाका
(B) टोकियो
(C) नागासाकी
(D) याकोहामा
ANSWER - (A) ओसाका

9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?
(A) जवाहरलाल नेहरू
(B) रवीन्द्र नाथ टैगोर
(C) बाल गंगाधर तिलक
(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी
ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक

10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?
(A) लॉर्ड केनिंग
(B) नील आर्मस्ट्रांग
(C) जॉन मथाई
(D) अन्य
ANSWER - (A) लॉर्ड केनिंग

11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?
(A) अशासकीय संस्था
(B) आर्य समाज ने
(C) ब्राह्म समाज ने
(D) अन्य
ANSWER - (B) आर्य समाज ने

12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?
(A) नर्मदा
(B) सिंधु नदी
(C) कोसी
(D) गोदावरी
ANSWER - (A) नर्मदा

13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?
(A) पूंजी मुद्दे ने
(B) DLF ने
(C) सेबी (SEBI) ने
(D) अन्य
ANSWER -(C) सेबी (SEBI) ने

14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?
(A) केरल राज्य में
(B) कर्नाटक राज्य में
(C) तमिल नाडु राज्य में
(D) त्रिपुरा राज्य में
ANSWER -(B) कर्नाटक राज्य में

15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?
(A) कावेरी नदी
(B) गंडक नदी
(C) दामोदर नदी पर
(D) यमुना नदी
ANSWER - (C) दामोदर नदी पर

16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?
(A) तारापुर परमाणु संयंत्र
(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.
(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र
(D) अन्य
ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र

17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -
(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड
(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स
(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स
(D) (A) और (D)
ANSWER - (D) (A) और (D)

18. आगरा शहर को किसने बसाया ?
(A) सिकन्द लोदी
(B) अकबर
(C) बहलोल लोदी
(D) शाहजहाँ
ANSWER -(D) शाहजहाँ

19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?
(A) पुराण
(B) जातक
(C) मुदकोपनिषद्
(D) महाभारत
ANSWER -(C) मुदकोपनिषद्

20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?
(A) गुरुमुखी
(B) ब्राह्यी
(C) देवनागरी
(D) हयरोग्लाइफिक्स
ANSWER - (C) देवनागरी

21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?
(A) असम
(B) उड़ीसा
(C) बिहार
(D) बंगाल
ANSWER -(A) असम

22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?
(A) अण्डमान निकोबार
(B) लक्षद्वीप
(C) केरल
(D) तमिलनाडु
ANSWER -(D) तमिलनाडु

23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?
(A) सुभाषचन्द्र बोस
(B) जवाहरलाल नेहरू
(C) बल्ल्भभाई पटेल सी
(D) इनमें से कोई नहीं
ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस

24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?
(A) नई दिल्ली में
(B) लन्दन में
(C) बम्बई में
(D) इनमें से कोई नहीं
ANSWER -(B) लन्दन में

25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?
(A) सरदार पटेल
(B) पं. जवाहरलाल नेहरू
(C) महात्मा गांधी
(D) लोकमान्य तिलक
ANSWER - (A) सरदार पटेल

26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?
(A) हिटलर
(B) जिन्ना
(C) चर्चिल
(D) माउण्टबेटन
ANSWER - (C) चर्चिल

27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?
(A) बर्नार्ड शा
(B) लिओ टॉलस्टॉय
(C) कार्ल मार्क्स
(D) इन में से कोई नहीं
ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय

28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?
(A) 1859
(B) 1869
(C) 1879
(D) 1889
ANSWER -(B) 1869

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...