Monday 25 December 2023

तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका


१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?

अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र


२………………या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.

वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.

अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क) जगदीशचंद्र बोस✅ द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती


३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?

अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी✅ क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट


४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?

अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब) वर्गीस कुरियन✅

क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा


५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे …………..व …………….आहे.

अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३✅ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही


६…………….रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.

अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५✅ द) १ एप्रिल १९९५


७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.

अ) विक्रीकर ब) आयात कर क) स्थानिक कर द) प्राप्तिकर✅


८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?

अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी

क) गट विकास अधिकारी✅ द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी


९. महाराष्ट्र …………हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी✅ द) लोकायुक्त


१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …………तासांनी पुढे आहे.

अ) अडीच ब) साडेचार क) साडेपाच✅ द) साडेसात


११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?

अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग

क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द) त्रिपुरा : इम्फाळ✅


१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान………..

अ) संपूर्णत : बरोबर आहे✅ ब) संपूर्णत : चुकीचे आहे

क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे


१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी………….. हा ग्रंथ लिहिला

अ) अर्कीक होम इन द वेदाज ब) गीता रहस्य✅

क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार


१४. ” जय जवान, जय किसान” हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?

अ) जवाहरलाल नेहरू ब) लालबहादूर शास्त्री✅

क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण


१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.

ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.

क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.

द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.✅


१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील…………या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.

अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस✅

ब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस

क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस

द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन


१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या …….यांना जाहीर करण्यात आला?

अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा✅


१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ………..हे आहेत.

अ) शरद पवार✅ ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.


१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री……….आहेत.

अ) फौजिया खान ब) प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड इ) दिवाकर रावते✅


२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये …….जिल्हे व …..तालुक्यांचा समावेश केला आहे.

अ) २२ व १२५ ब) १२ व २५✅ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही


२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून…….. झालेले आहे.

अ) ८२.९ %✅ ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %


२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल✅


२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?

अ) ग्रामसेवक ब) तलाठी✅ क) पोलीस पाटील द) सरपंच


1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️


महाराष्ट्रातील पंचायत राज....!!



आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌸1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌸2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌸3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌸4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🌸5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌸6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🌸7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌸8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🌸9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌸10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌸11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🌸12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌸13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🌸14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌸15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌸16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌸17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌸18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌸19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌸20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌸21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🌸22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌸23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🌸24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌸26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌸28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌸29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌸30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌸31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌸32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌸33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🌸34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌸35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌸36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🌸37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌸38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌸39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌸40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक

ग्रामसेवक / सचिव.


🧩निवड :

🅾जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🧩नेमणूक :

🅾 मुख्य कार्यकारी अधिकारी

🧩नजीकचे नियंत्रण :

🅾गट विकास अधिकारी

🧩कर्मचारी :

🅾ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🧩ग्रामसभा :

🅾 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🧩बैठक :

🅾आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🧩सभासद :

🅾गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🧩अध्यक्ष :

🅾सरपंच नसेल तर उपसरपंच

🧩ग्रामसेवकाची गणपूर्ती :

🅾एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.



1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


चालू घडामोडी :- 25 डिसेंबर 2023

◆ भारताचे माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार 125 रुपयांचे नाणे काढणार आहे.

◆ इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही पहिली महिला ठरली आहे.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात 140 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली असून गुजरात राज्यात सर्वाधिक 28 खाजगी विद्यापीठ आहेत.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 15 खाजगी विद्यापीठे आहेत.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

◆ चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद डी. गुकेश याने पटकावले आहे.

◆ ओपेक या संघटनेतून अंगोला देश बाहेर पडला आहे.

◆ 2024 मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा सहाव्या क्रमांकाची असणार आहे.

◆ कवयित्री सुकृता पॉल कुमार यांना 'मीठ आणि मिरपूड' साठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार जाहीर.

◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने जूट शेतकऱ्यांसाठी 'पाट-मित्रो ॲपचे अनावरण केले.

◆ प्रोफेसर मविता लाडगे यांना रसायनशास्त्र शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी नायहोम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ पूनम खेत्रपाल सिंग यांना 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल ने सन्मानित.

◆ 2022 आणि 2023 चे SASTRA - रामानुजन पुरस्कार बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेल्या युनकिंग तांग आणि रुईीझयांग झांग या गणितज्ञांना प्रदान करण्यात आले.

◆ नौदलाच्या 'इंफाळ' या स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिकेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेव्हल डॉकयार्ड येथे  मंगळवारी मुंबईमध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे.

◆ इंफाळ ही स्वदेशी बनावटीची सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून विशाखापट्टणम श्रेणीच्या विनाशिकेतील तिसरी आहे.

◆ इंफाळची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड येथे झाली आहे.

◆ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या दालनातील पाटीवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिले आहे.

◆ मुलाला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे, त्याबाबत त्या मुलाचे वडील सक्ती करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

◆ 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या देदीप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस 'सुशासन दिन' म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले.

◆ 2014 साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात 25 डिसेंबरला सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती.

◆ 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...