Monday 29 November 2021

भूगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

इतिहास प्रश्नसंच


Q1) हडप्पा व मोहोंजदाडो या शहराचा उल्लेख विस्तृत सम्राज्याची जुड़वा राजधानी असा कोणी केला आहे ?   

1) पिग्गट ✔️    

2) जॉन मार्शल 

3) दयाराम सहानी    

4) विसेंट स्मिथ 


Q2) कापसाच्या कापडाचा तुकडा सिंधु संस्कृतीमध्ये कुठे सापडला ?

1) हडप्पा           

2) लोथळ          

3) राखीगढी             

4) 2 व 3✔️


Q3) सिंधु संस्कृतीतील नृत्तिकेची कांस्य मूर्ति कुठे सापडली ?

1) कालीबंगन   

*2) हडप्पा* ✔️          

3) मोहोंजोदाड़ो     

4) लोथल


Q4) हडप्पातील विटांचा आकार कसा होता ?

1) 1:2:3   

2) 1:2:4 ✔️  

3) 2:4:8            

4) 2:8:16


Q5) नांगरलेल्या शेताचा पुरावा सिंधु संस्कृतीमध्ये कोणत्या शहरात सापडतो 

1) लोथल           

2) हडप्पा ✔️         

3) कालीबंगन             

4) राखीगढ़ी


Q6) ऋग्वेदिक संस्कृतीचा काळ कोणाता मानला जातो ?

1) इ.स. पूर्व 1500 ते इ.स.पूर्व 1000 ✔️              

2) इ.स.पूर्व 1000 ते इ.स.पूर्व 600   

3) इ.स.पूर्व 600        

4) इ.स.पूर्व 800 ते इ.स.पूर्व 600

 

Q7) वैदिक काळाची विभागणी केली जाते.

1) पूर्व वैदिक - उत्तर वैदिक✔️   

2) ऋग्वेदिक - अथर्व वैदिक 

3) वैदिक - पौराणिक   

4) यांपैकी नाही


Q8) आर्य शब्दाचा शब्दश: अर्थ आहे.

1) वीर / योद्धा   

2) श्रेष्ठ ✔️         

3) यज्ञकर्ता            

4) विद्वान


Q9) प्रारंभिक आर्यच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

1) संस्कृत बोलत होते   

2) ते घोडेस्वारी करत होते 

3) ते अनेक टोळ्यांनी भारतात आले  

4) ते नगरात राहत असत. ✔️


Q10) ऋग्वेदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय काय होता ?

1) शेती           

2) पशुपालन✔️  

3) व्यापार        

4) शिक्षण / अध्यापन

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती


नमूना पहिला –

उदा.  300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
45 से.
15 से.
25 से.
35 से.
उत्तर : 15 से.
क्लृप्ती :-एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद

 नमूना दूसरा –
उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
1मि. 12से.
1मि. 25से.
36से.
1मि. 10से.
उत्तर : 1मि. 12से.
क्लृप्ती :-एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5

 नमूना तिसरा –
उदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
540मी.
162मी.
270मी.
280मी.
उत्तर : 270 मी.
सूत्र :- गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

 नमूना चौथा –
उदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
54 कि.मी.
40 कि.मी.
50 कि.मी.
60 कि.मी.
उत्तर : 40 कि.मी.  
क्लृप्ती :-वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

 नमूना पाचवा –
उदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
दु.12 वा.
12.30 वा.
1.30 वा.
11.30 वा.
उत्तर : 12.30 वा.
क्लृप्ती :-भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास
 

नमूना सहावा –
उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
दु.12.30 वा.
दु.12वा.
दु.1.30 वा.
दु.1वा.
उत्तर : दु.12.30वा.
क्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 नमूना सातवा –
उदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
300 कि.मी.
240 कि.मी.
210 कि.मी.
270 कि.मी.
उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :-60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?


🧩उठावाचे क्षेत्र मर्यादित :

🅾१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.

🧩योग्य नेतृत्वाचा अभाव :

🅾उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.

🧩एकाच ध्येयाचा अभाव :

🅾१८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.

🧩नियोजनाचा अभाव :

🅾ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.

🧩जनतेच्या पाठिंब्याचा अभाव :

🅾१८५७ च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.

🧩स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत :

🅾फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्‍यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.

🧩लष्करी साहित्यातील तफावत :

🅾लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या २ हजार इंग्रजांनी १ लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो. मला गोर्‍या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्‍या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.

'मुस्लिम लीग’ ची स्थापना.


   🖍ठिकाण :- ढाका
   🖍संस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला
   🖍मुख्यालय :- लखनऊ
   🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये
सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता.

🖌 मुस्लिम लीगची स्थापना ‘All Indian 
Mohammadan Educational Conference’
च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी 
करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती.
🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला.
  🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले.
  🖌मुस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
  🖌पुढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
          📚मुस्लिम लीगचे अध्यक्ष📚
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 मुहम्मद अली जिना

महत्वपूर्ण UPSC नोट्स

✳️हाईडेस्पीज का युद्ध (Battle of the Hydaspes)
🔻समय : 326 ई.पू.
🔻किसके बीच – सिकंदर और पंजाब के राजा पोरस के बीच हुआ, जिसमे सिकंदर की विजय हुई।

✳️कलिंग की लड़ाई (Kalinga War)
🔻समय : 261 ई.पू.
🔻किसके बीच – सम्राट अशोक ने कलिंग पर आक्रमण किया। युद्ध के रक्तपात को देखकर उसने युद्ध न करने की कसम खाई।

✳️सिंध की लड़ाई
🔻समय : 712 ई.
🔻किसके बीच – मोहम्मद कासिम ने अरबों की सत्ता स्थापित की।

✳️तराईन का प्रथम युद्ध (Battles of Tarain)
🔻समय : 1191 ई.
🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे चौहान की विजय हुई।

✳️तराईन का द्वितीय युद्ध (2nd Battles of Tarain)
🔻समय : 1192 ई.
🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे मोहम्मद गौरी की विजय हुई।

✳️चंदावर का युद्ध (Battle of Chandawar)
🔻समय : 1194 ई.
🔻किसके बीच – इसमें मुहम्मद गौरी ने कन्नौज के राजा जयचंद को हराया।

✳️पानीपत का प्रथम युद्ध (First Battle of Panipat)
🔻समय : 1526 ई.
🔻किसके बीच – मुग़ल शासक बाबर और इब्राहीम लोधी के बीच।

✳️खानवा का युद्ध (Battle of Khanwa)
🔻समय : 1527 ई.
🔻किसके बीच – बाबर ने राणा सांगा को पराजित किया।

✳️घाघरा का युद्ध (Battle of Ghagra)
🔻समय : 1529 ई.
🔻किसके बीच – बाबर ने महमूद लोदी के नेतृत्व में अफगानों को हराया।

✳️चौसा का युद्ध (Battle of Chausal)
🔻समय : 1539 ई.
🔻किसके बीच – शेरशाह सूरी ने हुमायु को हराया

✳️कन्नौज/बिलग्राम का युद्ध (Battle of Kanauj or Billgram)
🔻समय : 1540 ई.
🔻किसके बीच – एकबार फिर से शेरशाह सूरी ने हुमायूँ को हराया व भारत छोड़ने पर मजबूर किया।

✳️पानीपत का द्वितीय युद्ध (Second Battle of Panipat)
🔻समय : 1556 ई.
🔻किसके बीच – अकबर और हेमू के बीच।

✳️तालीकोटा का युद्ध (Battle of Tallikota)
🔻समय : 1565 ई.
🔻किसके बीच – इस युद्ध से विजयनगर साम्राज्य का अंत हो गय।

✳️हल्दीघाटी का युद्ध (Battle of Haldighati)
🔻समय : 1576 ई.
🔻किसके बीच – अकबर और राणा प्रताप के बीच, इसमें राणा प्रताप की हार हुई।
     

✳️प्लासी का युद्ध (Battle of Plassey)
🔻समय : 1757 ई.
🔻किसके बीच – अंग्रेजो और सिराजुद्दौला के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई और भारत में अंग्रेजी शासन की नीव पड़ी।

✳️वांडीवाश का युद्ध (Battle of Wandiwash)
🔻समय : 1760 ई.
🔻किसके बीच – अंग्रेजो और फ्रांसीसियो के बीच, जिसमे फ्रांसीसियो की हार हुई।

✳️पानीपत का तृतीय युद्ध (Third Battle of Panipat)
🔻समय : 1761 ई.
🔻किसके बीच – अहमदशाह अब्दाली और मराठो के बीच, जिसमे फ्रांसीसियों की हार हुई।

✳️बक्सर का युद्ध (Battle of Buxar)
🔻समय : 1764 ई.
🔻किसके बीच – अंग्रेजो और शुजाउद्दौला, मीर कासिम एवं शाह आलम द्वितीय की संयुक्त सेना के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई।

✳️प्रथम आंग्ल मैसूर युद्ध
🔻समय : 1767-69 ई.
🔻समाप्त - मद्रास की संधि
🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जिसमे अंग्रेजो की हार हुई।

✳️द्वितीय आंग्ल मैसूर युद्ध
🔻समय : 1780-84 ई.
🔻समाप्त - मंगलोर की संधि
🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जो अनिर्णित छूटा।

✳️ तृतीय आंग्ल मैसूर युद्ध
🔻समय : 1790-92 ई.
🔻समाप्त - श्रीरंगपट्टनम की संधि
🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच लड़ाई संधि के द्वारा समाप्त हुई।

✳️चतुर्थ आंग्ल मैसूर युद्ध
🔻समय : 1797-99 ई.
🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच, टीपू की हार हुई और मैसूर शक्ति का पतन हुआ।

✳️चिलियान वाला युद्ध
🔻समय : 1849 ई.
🔻किसके बीच – ईस्ट इंडिया कंपनी और सिखों के बीच हुआ था जिसमे सिखों की हार हुई।

✳️भारत चीन सीमा युद्ध
🔻समय : 1962 ई.
🔻किसके बीच – चीनी सेना द्वारा भारत के सीमा क्षेत्रो पर आक्रमण। कुछ दिन तक युद्ध होने के बाद एकपक्षीय युद्ध विराम की घोषणा। भारत को अपनी सीमा के कुछ हिस्सों को छोड़ना पड़ा।

✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War)
🔻समय : 1965 ई.
🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। भारत पाकिस्तान के बीच शिमला समझौता हुआ।

✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War)
🔻समय : 1971 ई.
🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। फलस्वरूप बांग्लादेश एक स्वतन्त्र देश बना।

✳️कारगिल युद्ध (Kargil War)
🔻समय : 1999 ई.
🔻किसके बीच – जम्मू एवं कश्मीर के द्रास और कारगिल क्षेत्रो में पाकिस्तानी घुसपैठियों के मॉस्को फंसे

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ......

प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात "विदेश नीती" महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता काँग्रेसच्या हातामध्ये आली, पंडित नेहरू यांनी दोन्ही गटात न जाता अलिप्तवाद स्वीकारला , यालाच अलिप्तवादी धोरण म्हंटले गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकर अलिप्त राहण्याच्या विरोधात होते , त्यांनी म्हंटले की "जर उद्या चीन ने आपल्यावर आक्रमण केले तर रशिया मदतीला येणार नाही कारण तो त्या गटाचा भाग आहे आणि अमेरिकासुद्धा मदतीला येणार नाही कारण आपण त्या गटात नाहीत" आणि बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय भविष्य खरे ठरले , नंतर खरंच चीन ने आपल्यावर आक्रमण केले आणि आपल्या देशाचा काही भाग चीनने गिळंकृत केला, आपल्या बाजूने ना रशिया आला  ,ना अमेरिका..

कश्मीर प्रश्नाची पार्श्वभूमी :- इंग्रजांनी भारत सोडून जाताना संस्थानिकांसाठी(राजे ,रजवाडे ) तीन पर्याय ठेवले होते
1)ते भारत देशात सहभागी होऊ शकतात.
2)ते पाकिस्तान देशात सहभागी होऊ शकतात
3)ते स्वतंत्र देश म्हणून सुद्धा राहू शकतात
हैदराबाद संस्थान अर्थात निजाम आणि कश्मीर चा राजा हरिसिंग वगळता सर्व संस्थानिक भारत किंवा पाकिस्तान देशात सहभागी झाले होते . त्या काळातील काँग्रेस सरकारने हैदराबाद संस्थान पोलीस ॲक्शन च्या नावाखाली अर्थात मिल्ट्री पाठवून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले, आणि समर्थन असे केले की "हैदराबाद संस्थानामध्ये प्रजा हिंदू आहे आणि राजा मुसलमान आहे , आणि प्रजेची मागणी आहे की त्यांना भारत देशात सहभागी व्हायचे आहे"..पाकिस्तान ने सुद्धा कश्मीर वर हमला केला आणि हाच तर्क दिला "की कश्मीरची जनता मुसलमान आहे आणि राजा हिंदू आहे आणि मुसलमान लोकांची मागणी आहे की त्यांना पाकिस्तान मध्ये सहभागी व्हायचे आहे "..कश्मीर चा राजा हरिसिंग कश्मीर स्वतंत्र देश ठेवू इच्छित होता त्यामुळे तो भारत किंवा पाकिस्तान मध्ये सहभागी झाला नव्हता. पाकिस्तान कडून पराभव होऊ शकतो म्हणून मजबुरी मध्ये त्याने भारताची मदत मागितली , परंतु पंडित नेहरूंनी एक अट ठेवली "तुम्ही भारतात जर सहभागी होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू " आणि राजा हरिसिंग यासाठी तयार झाला आणि सविधानातील आर्टिकल 370 बनले (काही अटी आणि शर्ती च्या आधारावर कश्मीर देश भारत देशात सहभागी झाला, त्या अटी आणि शर्ती म्हणजेच संविधानातील आर्टिकल  370 होय ) ....

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका :-
कश्मीर जसा ही भारतात विलीन झाला ,तातडीने कॅबिनेटची बैठक बसली ,आणि पाकिस्तान सोबत च्या युद्धाची रणनीती ठरवली गेली, बाबासाहेबांनी भूमिका मांडली की "महार रेजिमेंटच्या सैन्याला तातडीने कश्मीरला पाठवण्यात यावे" आणि सर्वप्रथम पठाणकोट वरून हेलिकॅप्टर उडाले ते महार रेजिमेंटच्या जवानांना घेऊन , श्रीनगरला पोहोचल्यानंतर एक मिनिटाची विश्रांती न घेता महार रेजिमेंटच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला , श्रीनगर पासून 20 किलोमीटरवर असलेले पाकिस्तानी सैन्य 100 किलोमीटर पाठी मागे हटले, बाबासाहेब आंबेडकर यांनी युद्धनीती वरील 400 पुस्तके वाचली होती , जी त्यांच्या ग्रंथालयात होती, महार रेजिमेंटच्या  जवानांना वीर चक्र आणि परमवीर चक्र सुद्धा मिळाली ..बाबासाहेबांचे युद्धासंबंधी धोरण असे होते की "संपूर्ण कश्मीर ताब्यात घेऊ आणि भारताचे सैन्य लाहोरपर्यंत घेऊन जाऊ , तोपर्यंत कश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा युनोमध्ये घेऊन जायचा नाही " ..

पंडित नेहरू ची ऐतिहासिक चूक :-
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणाविरोधात जाऊन " संपूर्ण कश्मीर ताब्यात घेण्या  अगोदरच ,नेहरू ने काश्मीरप्रश्न युनोमध्ये मांडला , आणि जी भीती बाबासाहेब आंबेडकरांना होती तेच झाले , युनोने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला आणि LOC अर्थात लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली आणि कश्मीरप्रश्न खितपत पडला ..बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर कश्मीर प्रश्नाचा निकाल त्याच काळात निघाला असता ....
2)नंतरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बाबासाहेबांनी दुसरी योजना तयार केली " जम्मू आणि काश्मीरचे तीन राज्यांमध्ये विभागणी करणे a)जम्मु , हिंदूंचा भूभाग ( ऐतिहासिक दृष्ट्या जम्मू हा कधीच कश्मीर देशाचा भाग नव्हता,) b)लेह आणि लदाख (बुद्धिस्ट लोकांचा भूभाग) c) कश्मीर चे खोरे ...मुसलमान लोकांचा भूभाग
जम्मू आणि लेह लदाख भारतात विलीन करायचा आणि कश्मीर खोऱ्या बाबत तेथील लोकांचे जनमत घ्यायचे ..आणि कश्मीर खोर्‍यातील लोकांचे म्हणणे काय आहे "त्यांना भारतात विलीन व्हायचे आहे, की त्यांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे, हे ठरवण्याचा अधिकार तेथील लोकांना देण्यात यावा ...परंतु असे जनमत न घेता कश्मीर चा प्रश्न तसाच भिजत ठेवण्यात आला ....
  बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रातील तज्ञ व्यक्ती होते, MA, Phd, Msc, Dsc एवढ्या कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डिग्र्या घेतल्या होत्या ...त्यामुळे देशाची प्रचंड संपत्ती कश्मीर प्रश्नावर लावण्यात येत होती , एवढा प्रचंड पैसा जर देशाच्या विकासावर खर्च केला असता तर देश प्रगतीपथावर गेला असता , परंतु काश्मीरचा प्रश्‍न तसाच ठेवल्यामुळे प्रचंड पैसा अर्थात साधन आणि संसाधन कश्मीर वरती खर्च करावे लागते , सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यामुळे प्रचंड प्रमाणात युद्धाची तयारी करून ठेवावी लागते , देश हितासाठी हे करणे योग्य आहे परंतु जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही योजनेवर नेहरूंनी अमलबजावणी केली असती तर कश्मीर प्रश्नाचा निकाल लागला असता ...काँग्रेस आणि नेहरूंच्या ऐतिहासिक चुकीची सजा आज ही देश भोगत आहे , आमच्या वीर जवानांना शहीद व्हावे लागत आहे ...हे सर्व नेहरुच्या चुकीच्या विदेश नीती आणि कश्मीर बाबत चुकीचे धोरण ठरवल्यामुळे झाले आहे ...
बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता , त्या चार कारणांपैकी हे एक प्रमुख कारण होते की "नेहरूचे कश्मीर प्रश्नावर चुकीचे धोरण आहे अर्थात नेहरुची विदेश निती खराब आहे "

------------------------------------------------

कॅग कर्तव्ये.

🅾घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

🅾भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

🅾ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

🅾कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

🅾संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

🅾केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

🅾विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

🅾तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...