Saturday 26 November 2022

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था .


🅾️जमीनदारांची संघटना

१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


🅾️"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


🅾️बरिटिश इंडियन असोसिएशन

०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


🅾️ ईस्ट इंंडिया असोसिएशन

१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


🅾️पणे सार्वजनिक सभा

०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.


०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


🅾️मद्रास महाजन सभा

मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


🅾️इडियन असोसिएशन

०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


🅾️ इडियन नॅशनल युनियन

१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


🅾️ २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण प्रश्नसंच

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा
(२) धर्म आणि जात
(३) भाषा आणि वंश
(४) एकतर धर्म किंवा भाषा

Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?
(१) 15,325, 12
(2) 14,321,10
(3) 16,320,8
(4) 17,324,10

Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??
(1) 7
(२) 15
(3) 16
(4) 14

Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते
(1) कलम 16
(2) कलम 14 
(3) कलम 13
(4) कलम 15

Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??
(1) एन, जी , रंगा
(2) शंकर देव
(3) नरेंद्र देव
(4) श्री, अमृत डांगे

Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???
(1) ना, म, जोशी
(2) लोकमान्य टिळक
(3) लाला लजपतराय ✍✍
( 4) महात्मा गांधी

Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??
(1) लॉर्ड कर्झन
(2) पंचम जॉर्ज 
(4) इंग्लड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट
स्पष्टीकरण:-
1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली

Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??
(1) कबीर 
( 2) मुझिनी
(3) आदिलशहा
(4) अकबर

Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????

(1) 61.6
(2) 64.4
(3) 63.3
(4)66.6

Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????
(1) बिलिगिरी
(2) निलगिरी 連連
(3) नल्लामल
(4) निमगिरी

Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????
(1) एप्रिल-मे
(2) मे-जून
(3) जून-जुलै
(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर

Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??
(1) 3२.5%
(2) 30.5%
(3) 25%☘️☘️
(4) 28%

Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**
(1) 4.5%
(2) 2.5%
(3) 3.5%
(4) 4.0%

Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

(1) मस्ट पेशी  
(2) लाल रक्त पेशी
(3) लिंफोसाइट्स
(4) मिनोसाइट्स

Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)
(2) थेरिया(Theria) 
(3) युथेरिया(Eutheria)
(4) मेतेथेरूया(Metatheria)

१) BCCI  चा वार्षिक पुरस्कार 2018-19 कोणत्या भारतीय क्रिकेट मधील सर्वोच्च पुरस्कार  दिला गेला? 
1) विराट कोहली
2) रोहीत शर्मा 
3) येऊर्वेद चहल
4) जसप्रित बुमरा 
  
2) आॅस्कर पुरस्कार 2020 संबधी योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 92 वा आस्कर होता
ब) पॅरासाईट या कोरियन सिनेमाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. 
क) सर्वोत्कृष्ट अभिनेता
जोक्वीन फिनिक्स याला जोकर साठी मिळाला. 
ड) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार बाॅग जुन हो यांना पॅरासाईट साठी मिळाला.
1) अ,ब,क
2) अ, ब, ड
3)ब,क, ड
4)अ,ब,क,ड

3) कोणत्या भारतीय अभिनेत्रीला World economic forum  चा Kristle  award  मिळाला? 

1) शबाना आझमी
2) दीपिका पादुकोण 
3)प्रियंका चोपड़ा
4) ऐश्वर्या राय

4) जागतिक पुस्तक मेळाव्या संबंधित योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 28वी आव्रूत्ती असून सुरुवात 1972ला झाली.
ब) आयोजन national book trust व India trade promotion यांच्या द्वारा केले जाते.
क) यावर्षीची थीम - गांधी लेखकांचे लेखन
1) ब, क,
2)अ,क
3) अ, ब,क
4) अ

5) संप्रिती हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास आहे?
1)नेपाळ
2) बांग्लादेश 
3)मालदिप
4)मंगोलिया

6)योग्य विधाने ओळखा.
1)अर्थसंकल्पातील बाबी सर्वसामान्यांना समजाव्या यासाठी अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया वर  अर्थशास्त्री नावाची मोहीम सुरू
२)अर्थशास्त्री या द्वारा भारतात अर्थ साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
1) फक्त अ
2) दोन्ही चूक
3)दोन्ही बरोबर 
4)फक्त ब

7) मारिया शारापोवा बद्दल योग्य विधाने निवडा. 
अ) वयाच्या 17व्या वर्षी तिने पहीले पदक मिळविले.
ब)  तिच्या कारकीर्दीत तिने एकूण 4 ग्रॅण्डस्लॅम मिळवले. 
क) वयाच्या 18व्या वर्षी अव्वल टेनिसपटू ठरली. 
ड) 2012 व्या लंडन आलिंम्पीकमध्ये तिने एकेरीत रौप्यपदक मिळवले.
1)अ, ब, ड
2)अ, क,  ड 
3) अ, ब, क, ड
4)अ, ड

8) संयुक्त राष्ट्राने नुकतेच दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली. 
1) मलाला युसुफझई
2)ग्रेटा थनबर्ग
3)दोन्ही
4)दोन्ही नाही

9)  खालीलपैकी कोणी 2020 हे  वर्ष गतिशीलता वर्ष म्हणून घोषित केले?

1)भारतीय सेना
2)CRPF
3)CISF
4) BSF

10) चूक नसलेली विधाने ओळखा. 
अ)  Physics,  Chemistry,  Economicsचे  नोबेल पारितोषिक देण्याचा अधिकार The Royal sweedish Academy of science कडे आहे.
ब)  साहित्याचे नोबेल देण्याचा अधिकार The sweedish Academy कडे आहे.
1) फक्त अ
2)फक्त ब
3)दोन्ही 
4) दोन्ही नाही

11)2019 चा भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते ओळखा. 
अ) जेम्स पिबल्स
ब)  मिशेल मेयर
क) दिदियर क्वेलास
ड) पिटर रेडक्लिफ
1) अ ब ड
2)ब क ड
3)अ क ड
4) अ ब क

12) ओल्गा टोकारझुक यांची पुस्तके ओळखा.
अ) flights
ब)  House of Day, House of night
क) The white Tiger
1)अ क
2)अ ब 
3) अ ब क
4) ब क

*13) योग्य विधाने ओळखा.*
अ) आर्थर अश्किन सर्वात वयोवृद्ध नोबेल विजेते आहेत. 
ब) मलाला युसुफझई ही सर्वात कमी वयाची नोबेल विजेती आहे.
1) अ ब
2)फक्त ब
3)फक्त अ
4)दोन्ही नाही

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने


🟤 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला. 


A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✔️

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) 

_____________________________________

⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? 


A. 1890 

B. 1893 ✔️

C. 1896 

D. 1899 

_____________________________________

⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? 


A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✔️

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्युट 

_____________________________________

🟣. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? 


A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम ✔️

D. इंडियन आश्रम 

_____________________________________

🔵 महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ? 


A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य ✔️

_____________________________________

🔵 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ? 


A. सन 1916 

B. सन 1918 ✔️

C. सन 1919 

D. सन 1920 

_____________________________________

🟢 जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ? 


A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन ✔️

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन 

_____________________________________

🟡 _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले. 


A. सन 1930 

B. सन 1933 ✔️

C. सन 1936 

D. सन 1939 

__________________________________

🟠 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ? 


A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान ✔️

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना 

__________________________________

🔴. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 


A. 1 ऑगस्ट 1920 ✔️

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935 

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.


गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा

 ♦️परश्न १ ला : - वृषभ पंत ने १० सामन्यात काही सरासरी धावा काढल्या आणि ११ व्या सामन्यात १०८ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या ६ ने वाढली तर त्याची आता सरासरी धावसंख्या किती असेल ?

१ ) ६०

२ ) ५२

३ ) ५५

४ ) ४८✅


♦️परश्न २ रा : - A आणि B चे मासिक वेतन १४००० रुपये , B आणि C चे १५६०० रुपये व A आणि C चे १४४०० रुपये आहे तर B चे मासिक वेतन किती ?

१ ) १२४००

२ ) १२८००

३ ) १५२००✅

४ ) १६०००


♦️परश्न ३ रा : - एक रेल्वे ताशी १०० किमी वेगाने जाते परंतु प्रत्येक ७५ किमी नंतर ३ मिनिटे थांबते तर रेल्वेला ६०० किमी अंतर पूर्ण करायला किती वेळ लागेल ?


१ ) ६ तास २१ मिनिटे✅

२ ) ६ तास २४ मिनिटे

३ ) ६ तास २७ मिनिटे

४ ) ६ तास ३० मिनिटे


♦️परश्न ४ था : - अहमदाबाद ते मुंबई हे अंतर ६५० किमी असेल व दोन रेल्वे एकाच वेळी अहमदाबाद व मुंबई वरून एकमेकीकडे निघाल्या तर त्या १० तासात भेटतात परंतु जर दुसरी गाडी ४ तास २० मिनिटे उशिरा सुटली तर त्या एकमेकींना दुसऱ्या गाडीच्या वेळेच्या नंतर ८ तासात एकमेकींना भेटतात तर त्या दोन रेल्वेगाड्यातील वेगातील फरक किती चा असेल ?

१ ) ८ किमी/तास

२ ) १२ किमी/तास

३ ) ५ किमी/तास✅

४ ) निश्चित सांगता येत नाही

 


♦️परश्न ५ वा : -  ८६ : २९ : : ९८ : ?

१ ) ३०

२ ) ३२✅

३ ) ३४

४ ) ३६

 

♦️परश्न ६ वा : - A हा B पेक्षा दुप्पट वेगाने काम करत असेल आणि जर A ते काम B पेक्षा २० दिवस लवकर संपवत असेल तर दोघे मिळून तसे तीन काम किती दिवसात संपवतील ?

१ ) ४० दिवसात✅

२ ) ४५ दिवसात

३ ) ४२ दिवसात

४ ) ४८ दिवसात

 

 ♦️परश्न ७ वा : - एका टाकीला ३ नळ आहेत त्यातील २ नळ टाकी अनुक्रमे ३ तास आणि ३ तास ४५ मिनिटात भरतात तर तिसरा नळ टाकी १ तासात रिकामी करतो जर ते नळ अनुक्रमे दुपारी १ वाजता , २ वाजता , तिसरा नळ ३ वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल ?

१ ) ४ : २०

२ ) ४ : ४५

३ ) ५ : २०✅

४ ) ५ : ४५


♦️परश्न ८ वा : - एक नळ रिकामी टाकी २० मिनिटात भरतो तर दुसरा नळ टाकी ५ लिटर प्रति सेकंद दराने रिकामी करतो जर दोन्ही नळ एकत्र रिकाम्या टाकीत सुरू केले तर टाकी १०० मिनिटात रिकामी होते तर टाकीची क्षमता किती लिटर ची असेल ?

१ ) ७५०० लिटर✅

२ ) ६५०० लिटर

३ ) १५०० लिटर

४ ) ६००० लिटर


♦️परश्न ९ वा : - जर एक बस आपल्या सामान्य वेगापेक्षा २/३ पट वेगाने गेली तर ३ तास उशिरा पोहचते जर ती बस सामान्य वेगात गेली असती तर किती तासात निर्धारित ठिकाणी पोहचली असती ?

१ ) ८ तासात

२ ) १० तासात

३ ) १२ तासात

४ ) ६ तासात✅


♦️परश्न १० वा : - सागर एका गावाला चालत जाऊन परत येताना घोड्यावर आला तर त्याला एकूण ५ तास ४५ मिनिटे लागली जर तो दोन्ही वेळेस जाणे आणि येणे घोड्याचा वापर केला असता तर त्याचा २ तास वेळ वाचला असता जर त्याने दोन्ही वेळेस चालतच प्रवास केला असता तर किती वेळ लागला असता ?

१ ) ३.७५ तास

२ ) ३.५ तास

३ ) ७.७५ तास✅

४ ) ११.७५ तास

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

1)खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही?

1)वेण्णा

2)कोयना

3)वारणा

4)येरळा ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

2) लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

1)लांजा

2) चिपळूण

3)खेड✔️✔️

4)दापोली

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

3) वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या......... चे सुद्धा संवर्धन असते?

1)मृदा

2)पाणी

3)प्राणी

4)वरील सर्व ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

4) दसराज्ञ पुढीलपैकी कोणात  घडले  होते?

1) पुरोहित व विश्वामित्र

2) विश्वामित्र व भरत जमात✔️✔️

3) सुदास व वैशिष्ट

4) पुरू व विश्वामित्र

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

5) तक्षशिला हे शहर कोणत्या दोन नद्या दरम्यान प्रदेशात बसले होते?

1)सिन्धु व झेलम ✔️✔️

2)चिनाब व रावी

3)झेलम व चिनाब

4)रावी व झेलम

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

6) शिवराम जानबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा1910मध्ये आयोजित केली होती, त्यांच्या वर कोणाचा प्रभाव होता?

1)जी. बी. वालन्गकर

2)जोतिबा फुले

3)वरील दोन्ही ✔️✔️

4)वरील पैकी नाही

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈


7)' बंदीस्त वर्ग मध्ये जात होय' ही व्याख्या  कोणी केली?

1)महात्मा गांधी

2)महात्मा फुले

3)सावरकर

4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

8)कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?

A) एअर इंडिया

B) भारतीय रेल्वे✔️✔️

C) मनुष्यबळ व विकास मंत्रालय, भारत सरकार

D) महिला व बाल विकास मंत्रालय

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

9) जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

1) नामदेव ढसाळ

2) जे. व्ही. पवार

3) अरुण कांबळे

4) राजा ढाले ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

10) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1)बोस – आईनस्टाईन कंडनसेट✔️✔️

2)फर्मआयोनिक कंडनसेट

3)एरिक – कॅटरले कंडनसेट
  
4)कार्नेल टर्मस् कंडनसेट

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

जे. पी 👇

1)खालीलपैकी कोणत्या राज्याने 2020-21 मधील आर्थिक वर्षात ' प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण ’  अंतर्गत मंजूर घरापैकी एकही घर पूर्णत्वास नेलेले नाही?

उत्तर :-👇 
        आसाम

Q : कोणत्या संस्थेने नाग अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

(अ) डीआरडीओ✔️✔️

(ब) इसरो

(क) नासा

(ड) यूएसए

Q  : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत SBI कार्ड शेअर्समध्ये किती टक्के घट झाली आहे?

(अ) सात टक्के

(ब) पाच टक्के

(क) चार टक्के

(ड) आठ टक्के✔️✔️

Q : युनिसेफच्या अहवालानुसार अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमात कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?

(अ) पंजाब

(ब) हरियाणा✔️✔️ 

(क) राजस्थान

(ड) गुजरात

Q :सुमारे पाच दशकांपासून संसद भवनात अन्न पुरवित असलेल्या उत्तर रेल्वेने कोणाची नेमणूक केली व त्यांची जागा घेतली आहे?

(अ) राष्ट्रीय विकास महामंडळ

(ब) भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी)✔️✔️

(क) भारतीय विकास महामंडळ

(ड) पर्यटन विकास महामंडळ

Q  :हरियाणा लोकसेवा आयोगाचे नुकतेच नवीन अध्यक्ष कोण बनले?

(अ) नंदकिशोर राव

(ब) आशुतोष गुलाब

(क) रामकुमार शर्मा

(ड) आलोक वर्मा✔️✔️



कोणत्या दिवशी ‘कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २८ एप्रिल

कोणते विधान भारतीय संविधानातील कलम २२३ याचे वर्णन करते?
उत्तर :-  उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

कोणत्या देशाने ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ याचा औपचारिकपणे प्रारंभ केला?
उत्तर :- भारत,जपान,ऑस्ट्रेलिया

‘Ct व्हॅल्यू’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
उत्तर :- सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू

कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-०१’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले?
उत्तर :- चीन

कोणत्या दिवशी कामगार स्मृतिदिन साजरा करतात?
उत्तर :- २८  एप्रिल

कोणत्या राज्यात ‘स्टरलाईट कॉपर प्लांट’ आहे?
उत्तर :-  तामिळनाडू

कोणत्या देशाने "मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह" नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :-  सौदी अरब

‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (दुरुस्ती) अधिनियम-२०२१' याची कोणती व्याख्या स्पष्ट करते?
उत्तर :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 'सरकार' याचा अर्थ दिल्लीचे 'नायब राज्यपाल' असेल.

वर्ष २०२१ मध्ये, कोणत्या दिवशी ‘पक्के छत्र नसलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- १२ एप्रिल

प्रश्न.  1

ऑस्कर 2021 मध्ये कोणत्या चित्रपटाला 'बेस्ट फिल्म' हा पुरस्कार मिळाला आहे?

A) द  फादर

B) द मॉरितोनियन

C) यंग वूमेन

D) नोमैलेंड✅

प्रश्न .2

सौदी अरेबिया या देशाने नुकतेच किती टन ऑक्सिजन भारताला पाठवण्यात  आले आहे ?

A)45 मेट्रिक टन

B)68 मेट्रिक टन

C)70 मेट्रिक टन

D)80 मेट्रिक टन✅


खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीला 'सुपर कॅबिनेट ' असे ओळखले जाते?
A)राजकीय व्यवहार समिती ✅

B)संसदीय व्यवहार समिती

C)आर्थिक व्यवहार समिती

D) नियुक्त्या संदर्भातील समिती

प्रश्न . 4
कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे ?

A)मौर्य

B)गुप्त

C)मोगल✅

D)सलतन

प्रश्न. 5
शरीरातील विविध अवयव व  उतींना जोडण्याचे कार्य कोणत्या ऊती करतात?

A)अभिस्तर ऊती

B)स्नायू ऊती

C)चेता ऊती

D)संयोजी ऊती✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#  : थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली

# :  डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर

# : जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर

(ड) 2 नोव्हेंबर

# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?

(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️
Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?

#  : कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?
(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान  


#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो?
अ) राष्ट्रीय शिक्षक दिन

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन

ड) शिक्षक दिन    

#  :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?

अ) 25 वे

ब) 26 वे   

क) 27 वे 

ड) 28 वे✔️    

#  : अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप

Answer  : the JC Daniel Award 2020  

#  : अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक

#:आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️

Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)

#: 31  ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️

#  : नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा

#  :कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स

Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 )

# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश

# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ   

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️  

# :ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही

#:आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


#  : प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी

# : जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

: राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही

  : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45

2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅

3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021

4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड

5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅


9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter

8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा

10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा
___________________________

गणित मैत्री प्रश्नमंजुषा

🎈परश्न १ ला : -  ७८ या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?

(१) १३

(२) १२✅

(३) ०६

(४) २६


🔸🔹🔹🔸


🎈परश्न २ रा : -  दोन संख्यांचा गुणाकार ४३३५ असून , त्यांचा ल. सा. वि.२५५ आहे.तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?

(१) ३४

(२) १३

(३) १९

(४) १७✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ३ रा : -  दोन संख्यांचा म. सा. वि. २५ व ल. सा. वि. ३५० आहे , तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

(१) ४५

(२) १७५

(३) ३५

(४) ५०✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ४ था : -  तीन अंकी लहानात लहान अशी संख्या कोणती , की जिला ५ , १२ व १५ या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी ४ उरतात ?

(१) १२०

(२) १२४✅

(३) २४०

(४) १८०


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ५ वा  : -  एका संख्येतुन ८ वजा करून ८ ने भागल्यास उत्तर २ येते , तर त्या संख्येतुन ४ वजा करून ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?

(१) २

(२) ३

(३) ४✅

(४) ६



🎈परश्न ६ वा  : -  गुरुनाथने १२००० रु.भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला . ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागिदारी स्विकारली . वर्षाअखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० रु. मिळाले ; तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती ?

(१) १२००० रु.

(२) १८००० रु.

(३) १५००० रु.✅

(४) १०००० रु.


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ७ वा  : - एका परीक्षेत ३०% विद्यार्थी गणितात नापास झाले . २०% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व १०% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले , तर दोन विषयाच्या या घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?


(१) ४०%

 २) ३०%

(३) ७०%

(४) ६०%✅


🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈


 🎈परश्न ८ वा : -  एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी ४९५ रुपयांस विकले . तेव्हा त्याला एकात खरेदीच्या १०% नफा व दुसर्‍यात १०% तोटा झाला . तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?

 (१) ना नफा ना तोटा

(२) १% नफा

(३) १% तोटा✅

(४) ०.१% तोटा


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ९ वा  : -   १ मार्च १९९७ रोजी शनिवार होता . तर १ जुलै १९९७ रोजी कोणता वार असेल ?

(१)  बुधवार

(२) गुरुवार

(३) मंगळवार✅

(४) सोमवार


🔸🔹🔹🔸


🎈परश्न १० वा  : - एका चौरसाची बाजु ८ सेमी आहे व दुसर्‍या चौरसाचा कर्ण ८ सेमी आहे , तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांमध्ये किती चौ.सेमी चा फरक  असेल ?

(१) १६

(२) ३२✅

(३) ०८

(४) २४

प्रश्नमंजुषा


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...