Monday, 3 August 2020

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

​2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)

📚पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांच्या सरकारांकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारांचा आढावा घेणारा ‘2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

📚तसेच 32 निर्देशकांचा वापर करून 180 देशांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आला आहे. हा अहवाल येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केला आहे.भारत 27.6 एवढ्या गुणांसह 168 व्या क्रमांकावर आहे.

ठळक बाबी:-

📚डेन्मार्क हा देश या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे लक्झेमबर्ग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनी या देशांच्या प्रथम दहामध्ये समावेश आहे.तर यादीत तळाशी अफगाणिस्तान, म्यानमार यांच्यानंतर शेवटी लाइबेरिया 180 व्या क्रमांकावर आहे.

📚हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणविषयक इतर धोके यामुळे आरोग्यविषयक खालावलेले परिणाम मिळविणारा भारत क्रमवारीच्या तळाशी आला आहे.हवेची गुणवत्ता, आधुनिक स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घ काळापासून वचनबद्धता दर्शविल्यामुळे डेन्मार्क पर्यावरणविषयक आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट आहे.

📚मासेमारीचे प्रमाणही कमी झाले असून हा व्यवसाय आज जागतिक अडचणीत आहे. याचा विपरीत प्रभाव बहरीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नोंदवला गेला आहे.इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या सारख्या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत अत्याधिक जंगलतोड झाली आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील
B) दरोगा  ✍️
C) जिल्हाधिकारी
D) तलाठी  

2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 )

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️
B) व्हॉईसरॉय - मिंटो
C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु
D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड

3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 )

A)लॉर्ड  लिटन
B) लॉर्ड  रिपन ✍️
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  इल्बर्ट

4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 )

A) लॉर्ड  रिपन 
B) लॉर्ड  लिटन ✍️
C)लॉर्ड  कर्झन
D) लॉर्ड  डफरीन

5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 )

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन 
B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु 
C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️
D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

कोणत्या संघटनेच्यावतीने लेह इथल्या DIHAR केंद्रामध्ये कोविड-19 चाचणी सुविधा स्थापन  करण्यात आली?

(A) संरक्षण संशोधन व विकास संघटना  (DRDO)✅✅
(B) उदय फाउंडेशन
(C) राही
(D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘ई-सचिवालय’ संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) राजस्थान
(B) मध्यप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरयाणा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली?

(A) आर. श्रीलेखा
(B) अरुण कुमार✅✅
(C) आसरा गर्ग
(D) मनीष शंकर शर्मा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जागतिक व्यापार संघटनेनी निरीक्षकाचा दर्जा बहाल केला?

(A) इराण
(B) उझबेकिस्तान
(C) तुर्कमेनिस्तान✅✅
(D) जिबूती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची BRICS CCI संस्थेचे मानद  सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली?

(A) साहिल सेठ✅✅
(B) दया शंकर
(C) प्रशांत गावंडे
(D) बिपिन सुधाकर जाधव

1) पोर्तुगीज यांने प्रथम व्यावसायिक कोठी कुठे उघडली ?

A. कोचीन ✅
B. मुंबई
C. सुरत
D. गुजरात

2) इंग्रजांनी अपली पहिली फैक्ट्री कधी सुरू केली ?

A. 1617
B. 1615
C. 1612 ✅
D. 1600

3) कोणत्या शासकाने ईस्ट इंडिया कंपनीला दीवानी प्रदान केली ?

A. जहाँगीर
B. शाहआलम II ✅
C. सिराजुदौला
D. बाहदुर शाह जफर

4) इंटरलोपर्स कोण होते ?

A. मध्यवर्ती व्यापारी
B. अनाधिकृत व्यापार्यांच्या वेशात सागरी लुटरे ✅
C. आधिकृत व्यापारी
D. समुद्री व्यापारी

5) जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना झाली तेव्हा भारताचा राजा कोण होता?

A. अकबर ✅
B. जहाँगीर
C. शहाजांह
D. बहादुर शाह जफर

              

1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?

(A) दिल्ली
(B) मध्यप्रदेश
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) अंदमान निकोबार बेट

कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?

(A) दिलीप उम्मेन✅✅
(B) टी.व्ही. नरेंद्रन
(C) भास्कर चटर्जी
(D) रतन जिंदल

रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?

(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग
(B) मध्य रेल्वे विभाग
(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग
(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅

परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?

(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट
(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅
(C) परीक्षा अभ्यास
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?

(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅
(B) लेमोगांग क्वापे
(C) एडमा ट्रॉओर
(D) हिरोकी नाकातानी

प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती

प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७

प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c🖋️🖋️

प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी🖋️🖋️
४) संथाली

प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची

प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत

प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद

प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग

प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे🖋️🖋️
३) अमरावती
४)कोल्हापूर

प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट🖋️🖋️
४) केशव चंद्र सेन

प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️
४)१ ते १५ फेब्रुवार

प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत

प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?

(A) उत्तरप्रदेश
(B) हरयाणा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?

(A) कविता सेठ
(B) छेको असाकावा
(C) राजीव जोशी✅✅
(D) सत्य चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?

(A) 25 मे✅✅
(B) 26 मे
(C) 27 मे
(D) 28 मे

🚿महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा🚿

1). पुढील पैकी राष्टीय उत्पन्नाची योग्य वैशिष्टये कोणती?

   अ. राष्टीय उत्पन्न ही 'साठा' संकल्पना नसुन ती एक 'प्रवाही' संकल्पना आहे.
ब.  राष्टीय उत्पन्न पैशाच्या स्वरुपात व्यक्त केले जाते.
क.  राष्टीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश असतो.
ड. राष्टीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तु व सेवा याचे मुल्य होय. 
पर्याय :- 1) अ,ब,ड योग्य.
            2) ब,क,ड योग्य.
            3) अ,ड योग्य.
            4) सर्व योग्य.✅✅

2). 8 Nov 1927 रोजी सर जाँन सायमन याच्या अध्यक्षते खाली ..... सदस्याचे एक कमिशन नेमले.

1. 5
2. 6
3. 7✅✅
4. 8

3).  30 Oct 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्म निदर्शने करत असताना ...... या अधिकाऱ्याने लाठी हल्याचा आदेश दिला, त्यामध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय हे नेते गंभीर जखमी झाले.

1. जेम्स स्टँक 💐
2. लाँड् एल्गिन
3. जाँन लाँरेन्स
4. लाँड् लान्सडाऊन

4). पोर्णिमेला आणि अमावस्येचा चंद्र, सुर्य व पुथवी एकाच रेषेत येते या दिवशी चंद्र व सुर्य याचा एकति गुरुत्वीय बलामुले पुथ्वीवर सर्वात मोठी भरती येते याला ........ भरती म्हणतात.

1. उधानाची✅✅
2. आवर्तिची
3. सौम्य
4. उग्रभरती.

5). ..... चंद्र आणि सुर्य पुथ्वीला काटकोण करतात या दिवशी येणारी भरतीला भांगेची भरती म्हणतात.

1. षष्टीला
2. अष्टमिला✅✅
3. सप्तमिला
4. व्दितीयेला

6).  योग्य विधान ओळखा 
अ. संप्लवन या कि्येत वायुरुपातील बाष्प घनरुपात रुपातंरीत होत.
ब. घन रुपातील वुष्टीला हिमवुष्टी म्हणतात.
क. उच्च अक्षवुत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटी पर्यत हिमवुष्टी होते.
ड. उष्ण कटिबंधात सुमारे ५०००m  पैक्षा जास्त उंचीवर हिमवुष्टी होते.

1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. सर्व योग्य✅✅
4. अ,ब,क

7). चुकीचे विधान ओळखा.

अ.  भारत, आफि्का, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळयात गारा पडतात.

ब.  विषुववूत्तीवर वातावरणातील   उष्णतेमुळे गारा पडत नाहीत.

क. शीत कटीबंधात उध्वा्गामी प्रवाह नसल्याने गारा पडतात.

1. अ,ब,क योग्य.
2. सर्व चुक.
3. फक्त ब चुक
4. फक्त क चुक✅✅

8). एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातुन विशिष्ठ रचना तयार होते या रचनेस ...... असे संबोधतात.

1. आर्वत✅✅
2. परावर्त
3. प्रतिरोध
4. आरोह.

9).  बँकांचे राष्ट्रीयीकरण जोड्या जुळवा.

1. १ जने १९४९ - (   ) अ) स्टेट                    
बँक  आँफ इंडीया.

2. १ जुलै १९५५ - (   ) ब) ७ सहयोगी बँकांचे राष्ट्रीयीकरण

3. १९५९ - (   ) क) रिझव्ह्  बँक आँफ इंडीया.

1. क,अ,ब✅✅
2. अ,ब,क
3. ब,क, अ
4. अ,क,ब

10). योग्य विधान ओळखा.

अ. आर्वत पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो व क्षेत्र देखील विस्तीर्ण  असते.

ब.  उष्ण कटिबंधात पडणारा आर्वत पाऊस मर्यादीत क्षेत्रावर पडतो व वादळी स्वरुपाचा असतो.

क. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो.

ड. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.

1. अ,ब,क योग्य.
2.  ब,क,ड, योग्य.
3.  सर्व योग्य.✅✅
4.   सर्व चुक.

11).  स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोर्डस मार्फत न होता तो गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्सामार्फत चालवल्या जावा अशी शिफारस ....... ने केली.

1. रिपन कमिशन.
2.  राँयल कमिशन. ✅✅
3.  मेयो कमिशन.
4.  माँटेग्यू कमिशन.

12).  लोकहिताच्या दुष्टीने किवा अधिक अखिल भारतीय सेवा निर्मान करण्याचा फक्त राज्य सभेला प्राप्त झाला आहे. तर कलम कोणती?

1.  311,
2.  312,✅
3.  309,
4.  302,

13).  अँग्लो इंडियन जमातीस पुरेसे प्रतिनिधीत्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतुन 2 सदस्साची नेमनुक  ..... कलमे नुसार करु शकतात.

1. 330,
2.  331,✅✅
3.  333,
4.  332,

14).  असे दोन देश ......च्या काँमन्स सभाग्रुहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे.

1.  इग्लंड व लंडन
2.  कँनडा व लंडन
3.  रशिया व यूके
4.  कँनडा व इग्लंड✅✅

15).  समाजसुधारक ओळखा

अ. मुंबईतील एल्फिन्स्टन काँलेजमध्ये इंग्रजी व इतिहास चे प्राध्यापक.

ब.  पुण्यात न्यायाधीश म्हणुन कार्य.

क.  विधवा विवाहाचे समर्थन करताना त्यानी मुंबईत एक विधवा विवाह घडवुण आणला.

ड.  १८९६ साली पुण्यात 'डेक्कन सभा' ही मवाळ वादी संघटना स्थापन केली.

1.  गोपाळ गणेश आगरकर
2.   न्या. महादेव गोविंद रानडे✅
3.   गणेश वासुदेव जोशी
4.  महात्मा फुले.

१६. C-DAC ( center for Development of Advanced Computing ) :- ची स्थापना कोठे व कधी झाली?

उत्तर :  पुणे., १९८८ ला

१७. संगनकाच्या मेमरीचे एकक सांगा.

उत्तर : बाइट

१८. लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष याच्या पदच्युत करण्यास कलम कोणती?

उत्तर : कलम ९४

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प..

🔰कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

🔴ठळक बाबी...

🔰हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🔰कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🔰शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🔰हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली.


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ  कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

🔰या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

🔴नायट्रोजन डायऑक्साइड हानिकारक का आहे?

🔰नायट्रोजन डाय ऑक्साइड लालसर तपकिरी रंगाचा, पाण्यात काही प्रमाणात विरघळणारा वायू आहे. तापमान जास्त असताना झालेले वादळ आणि मातीतील सूक्ष्म जिवाणू तसेच जीवाश्म इंधन वापरणारी औष्णिक विद्युत केंद्रे आणि वाहनांमधून या वायूचे हवेत उत्सर्जन होते.

🔰या वायूमुळे डोकेदुखी, श्वासनलिकेचा व फुप्फुसाचा दाह इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.

🔰हा वायू आम्लवर्षां, जमिनीलगतचा ओझोन, प्रकाश-रासायनिक धुके अशा पर्यावरणास हानीकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो.
हा हवेची गुणवत्ता कमी करतो. यामुळे खालचा ओझोन थर कमी होतो.

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती.


🔰चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

🔰गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

🔰भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

🔰टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील झाले गुजरात भाजपाचे अध्यक्ष.

🔰भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत.

🔰या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जीतूभाई वाघाणी यांच्यकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सीआर पाटील यांची पक्षाने या पदासाठी निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

🔰एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही सीआर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.

एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश.

🔰31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.

🔰1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.

🔰राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही  अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे. उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

🔴योजनेविषयी..

🔰‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013’ अंतर्गत देशातल्या सर्व लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' ही महत्वाकांक्षी योजना राबवविण्यात येत आहे. ही योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. देशाच्या कोणत्याही भागात नागरिक असला तरी देखील लाभार्थीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मार्फत या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

🔰प्रामुख्याने कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असणार्‍या कामगारांना शिधेचा पुरवठा अबाधितपणे होत राहावा त्यासाठी तयार केली गेलेली ही योजना सार्वजनिक वितरणातला भ्रष्टाचार लक्षात घेऊन तयार देशभरात राबवली जात आहे.

🔰स्वस्त धान्य दुकानांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल’ (e-PoS) यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक-आधार प्रमाणिकरण झाले की, त्यांना शिधापत्रिकावर अन्नधान्य देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची e-PoS उपकरणे प्रत्येक रास्त धान्य दुकानांमध्ये बसविणे, बायोमेट्रिक-आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थींचा आधार तपशील यंत्रणेमध्ये समाविष्ट करून ही कार्यप्रणाली सक्षम करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींना त्यांच्या बोटांचे ठसे अथवा डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे ओळख पटवून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

Latest post

नचिकेत मोर समिती.

स्थापना - Sept 2013 - RBI ने स्थापन केलेली. अहवाल - 2014 लघुव्यवसाय व कमी उत्पन्न कुटुंबांनी एकात्मिक वित्तीय सेवा समिती. शिफारशी - A) प्रत्...