19 जुलै; चालू घडामोडी


1) नुकतेच पृथ्वीराज तोंडैमनने शॉटगन वर्ल्ड कपमध्ये ट्रॅपमध्ये कोणते जिंकले?
✅ कांस्यपदक

2) अजित सिंगने पॅरिसमध्ये पॅरा अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्णपदक

3) जम्मू-काश्मीरने लपलेल्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू आहे?
✅ ऑपरेशन त्रिनेत्र-2

4) NITI आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहे?
✅ तामिळनाडू

5) 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी भारताला सरासरी किती वार्षिक GDP वाढीची आवश्यकता आहे?
✅ 7.6% GDP

6) नुकतेच कोणत्या देशाने त्याची नवीनतम आंतरखंडीय क्षेपणास्त्र Hwasong-18 चाचणी केली?
✅ उत्तर कोरिया

7) 5 वर्षात किती भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले?
✅ 13.5 कोटी

8) पोर्ट ब्लेअर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन हस्ते झाले आहे?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीं

9) नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?
✅ 18 जुलै

10) ओमन चंडी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
✅ केरळ

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
    

Question banks

 प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल


प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

अ. पृथ्वीचे परीभ्रमण 

ब. पृथ्वीचे परिवलन

क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे    

ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे


1) अ,ब 

2) ब, क, ड

3) सर्व कारणीभुत घटक   √

4) अ,ब व क


प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह


1) अ,ब, क 

2) अ, ब, ड 

3) अ,ब,ड √

4) वरील सर्व


प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.


1) अ,क

2) अ 

3) अ,ब 

4) वरील सर्व. √


प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी

इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच 

उ. भुस्तंभ


1) सर्व योग्य 

2) सर्व अयोग्य 

3) क, ड, इ, ई, उ 

4) इ, ई.  √


प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.

ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.


1) अ 

2) ब 

3) क 

4) यापैकी नाही.  √


प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

अ. ऑस्टे्रलिया 

ब. नामिबिया 

क. ब्राझिल 

ड. चिली


1) अ,ब,क 

2) ब व क 

3) अ,ब, क 

4) सर्व योग्य.  √


प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

अ. छोटा नागपूर 

ब.माळवा 

क. बुंदेलखंड 

ड. बाघेलखंड


1) ब,क,ड,अ.  √

2) क,ब,ड,अ 

3) अ,क,ड,ब 

4) ब,क,अ,ड


प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.


1) अ व ब 

2) ब व क 

3) अ व क 

4) सर्व योग्य.  √


प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.


1. चिरोली   

2. गरमसूर 

3. गाळणा 

4. मुदखेड


.      अ     ब      क    ड

1)    3     4      2     1.  √

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

👍




गांधी युगाचा उदय :





सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

साराबंधी चळवळ (सन 1918) -

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.

असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :



भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.

या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.

या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.

या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.

राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.

नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

6. सविनय कायदेभंग आंदोलन :

1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते.

या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :
सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला.

12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली.

385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली.

यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले.

महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.

सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली.

6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले.

आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.
8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :
सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली.

महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.

विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.
9. भारत छोडो आंदोलन (1942) :
क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला.

14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला.

8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली.

प्रति सरकारे -

इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले.

प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.
चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले.

महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली.

सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -

सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.

या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले.

भारतीय सैनिकाचा उठाव -

चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.
या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला.

नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला.

सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.
10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :
सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता.

मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली.

त्रिमंत्री योजना (सन 1946) -

या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले.

या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे.

हंगामी सरकार -

त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.

माऊंट बॅटन योजना -

24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले.

भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली.

3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली.

मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

महाराष्ट्र पोलीस भरती भूगोल imp माहिती.


(1) ✅️   महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


(2) ✅️  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.


(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔


(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.


(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


(27) ✅️  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


(28) ✅️ पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


(30) ✅️ परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


(34) ✅️ पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. 


(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


(42) ✅️ सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.


(43) ✅️  सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.


(45) ✅️  सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


(46) ✅️ बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


(47) ✅️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


(50) ✅️ पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


(53) ✅️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


(56) ✅️ नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


पोस्टमन, MTS, मेलगार्ड व पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे..


● महाराष्ट्राविषयी माहिती ●


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

परीक्षेत विचारली जाणारी important पुस्तके


 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव


*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल


*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे


*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख


*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत


*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर


*आय डेअर - किरण बेदी


*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा


*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद


*सनी डेज - सुनिल गावस्कर


*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग


*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील


*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत


*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई


*वाट तुडविताना - उत्तम कांबळे


*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे


*एकच प्याला - राम गणेश गडकरी


*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे


*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 


*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 


*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर


*गिताई - विनोबा भावे


चल्या - लक्ष्मण गायकवाड


*उपरा - लक्ष्मण माने


*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर


*भिजली वही - अरूण कोल्हटकर


*नटसम्राट -  जन्मठेप - वि.दा.सावरकर


*श्यामची आई - साने गुरूजी


*धग - उध्दव शेळके


*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर


*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर


*गोतावळा, झोंबी - आनंद यादव


*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर


&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे


*बलूतं - दया पवार


*बारोमास - सदानंद देशमुख


*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे


*शाळा - मिलींद बोकील


*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके


*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर


गोलपीठा - नामदेव ढसाळ


जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल


*मी कसा झालो - प्र.के.अत्रे


*मी कसा घडलो - आर.आर.पाटील


*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर


*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील


*उनिकी - सी. विद्यासागर राव


*मुकुंदराज - विवेक सिंधू


*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास


*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले


*गीतारहस्य - लोकमान्य टिळक


*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे


माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे


*फकिरा - अण्णाभाऊ साठे


*रामायण - वाल्मीकी


*मेघदूत - कालीदास


*पंचतंत्र - विष्णू शर्मा


*मालगुडी डेज - आर.के.नारायण


*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी


*महाभारत - महर्षी व्यास


*अर्थशास्त्र - कौटील्य


*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय


*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी


*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद


*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे


*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव


*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स


*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.


*गाईड - आर.के.नारायण


*हॅम्लेट - शेक्सपिअर


*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे


*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण


*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी


*शतपत्रे - भाऊ महाजन


*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण


*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर


*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर


*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम


*स्पीड पोस्ट - शोभा डे


*पितृऋण - सुधा मूर्ती


*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे


*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव


*लज्जा - तस्लीमा नसरीन


*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग


*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ


*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा


*राघव वेळ - नामदेव कांबळे


*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर


*गोईन - राणी बंग


*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

महत्वाचे प्रश्नसंच

 ...........................रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920✅✅✅ 

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935


'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान✅✅✅

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना



 साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930 

B. सन 1933✅✅✅ 

C. सन 1936 

D. सन 1939


जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन✅✅✅

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन


कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916 

B. सन 1918✅✅✅

C. सन 1919 

D. सन 1920



महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य✅✅✅


दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम✅✅✅

D. इंडियन आश्रम


महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✅✅✅

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्यु


गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890 

B. 1893✅✅✅ 

C. 1896 

D. 1899


1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✅✅✅

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

ग्रामप्रशासन



· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला. 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959 


· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

बलवंतराय मेहता समिती


· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला. 


· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव. 

यासमितीने केलेल्या शिफारशी 


· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.



· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.



· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी. 


· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे. 


· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा. 


· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

राज्यसेवा प पूर्व परीक्षा सराव पेपर


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

इ.स. 1883 :- इल्बर्ट बिल


🖍 ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात युरोपीय व्यक्तींकरीता ब्रिटिश फौजदारी कायदा तर भारतीय लोकांसाठी मोगलकालीन फौजदारी कायदा लागू करण्यात येत असे. 


🖍 1857 च्या उठावानंतर मात्र परीस्थिती बदलली व इंग्रज लोकांप्रमाणे भारतीय लोकंही ब्रिटिश  

राजसत्तेचे प्रजानन बनल्याने सर्वांनाच ब्रिटिश फौजदारी कायदा लागू करण्यात आला. परंतु युरोपीयनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार मात्र भारतीय न्यायाधीशांना दिल्या 

गेला नाही. 


🖍 1873 च्या क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना  

युरोपियनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.  

हा अधिकार उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना होता. परंतु जिल्हा स्तरावर मात्र फक्त युरोपीयन 

न्यायाधीशांनाच होता. 


🖍 करिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुधारणा करण्याचे काम 1882 मध्ये रिपन सरकारने हाती घेतले त्यावेळी सनदी सिव्हील सर्व्हिसमध्ये असलेले बिहारीलाल गुप्ता यांनी न्यायदान पध्दतीतील हे दोष रिपनच्या नजरेस आणून दिले. 


🖍 परेसिडेंन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना युरोपीयन गुन्हेगांरांविरुध्द खटले चालविण्याचा असलेला अधिकार जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होताच उच्च पदी नेमणूक होऊनही त्यांनी तो गमावला होता. 


🖍 यावेळी रिपन यांनी भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपीय न्यायाधीशांप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुध्द खटले चालविण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस केली. 


🖍 सदरील प्रस्तावावर इंडिया कौन्सिल मध्येही चर्चा झाली. परंतु इंडिया कौन्सिलचा विधीतज्ज्ञ सर हेन्री मेन हा त्यावेळी पॅरीसला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता रिपनने योजलेली सुधारणा ही युरोपीय तसेच अँग्लो इंडियन गटाला बोचक ठरण्याचा संभव असल्याने प्रथम या गटांशी विचार विमर्श कारावा अशी सूचना त्याने केली. 

  परंतु त्याचे हे पत्र चुकून भारतमंत्र्यांच्या खिशात राहून गेल्याने रिपन पर्यंत ते पोहोचलेच नाही व यामुळे आपण योजलेल्या सुधारणेला इंडीया कौन्सिल व भारतातील ब्रिटिश अधिकारी वर्ग यांच्याकडून विरोध होणार नाही असे रिपनला वाटल्याने त्याने त्या दिशेने पाऊल उचलले.


🖍 तयाच्या मार्गदर्शनाखालील सी.पी. इलबर्ट या कार्यकारी मंडळाच्या विधीसदस्याने तद्संबंधी विधेयक तयार करुन 2 फेब्रुवारी 1883 रोजी विधीमंडळापुढे मान्यतेकरीता ठेवले. 


🖍 यान्वये उच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा आरोपीचा हक्क कायम ठेवून भारतीय जिल्हा 

न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार देण्याची तरतूद त्या विधेयकात केली होती. 


🖍 परंतु विधेयक सादर होताच विधीमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी याबद्दलची तीव्र नापसंती व्यक्त केली व लगेचच भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपन विरुध्द भडकला. 


🖍 28 फेब्रुवारी 1883 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये त्यांनी मोठी सभा घेतली व इलबर्ट 

बिलाविरुध्द आंदोलन सुरु करण्याकरीता अँग्लो इंडियन ॲण्ड युरोपीयन डिफेन्स असोसिएशन या  

नावाची संघटना देखील स्थापन करण्यात आली. तसेच युरोपीय महिलांचीही एक समिती तयार  

करण्यात आली. 


🖍 सटेटस्मन या केवळ एका इंग्रजी वृत्तपत्राचा अपवाद वगळता इंग्रजी वृत्तपत्रेप्रामुख्याने सुशिक्षित  

भारतीयांविरुध्द विषारी प्रचार करु लागली. 


🖍 इग्रजी वृत्तपत्रांव्दार युरोपीय व अँग्लो इंडियन गटांनी रिपनवर कठोर शब्दात टिकेचे प्रहार तर केलेच, परंतु कलकत्त्याच्या भर रस्त्यावर त्याच्याशी उद्दामपणे वागून त्याची उघडपणे अप्रतिष्ठा करण्याइतपत त्यांची मजल गेली होती. 


🖍 आता पार्लमेंटच्या बऱ्याच सदस्यांनी रिपनच्या विरोधकांचा पक्ष उचलून धरल्याने रिपनला उघडपणे पाठिंबा देणे हे ग्लॅडस्टनला शक्य झाले नाही. 


🖍 बऱ्याच विचाराअंती रिपनने त्यात फेरफार करुन नव्याने ते विधेयक विधीमंडळापुढे ठेवले व 25 जानेवारी 1884 रोजी ते पारीत झाले. 


🖍 यान्वये भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटला चालविण्याचा अधिकार दिला गेला असला, तरी देखील सदरील खटला ज्युरी समाेर चालवावा व ज्युरींपैकी निम्मे सदस्य तरी युरोपीय असावेत अशी मागणी करण्याचा अधिकार हा युरोपीयनांना देण्यात आला. 


🖍 अखेर इलबर्ट बिल पास झाले, तरीही वर्णभेदावर आधारीत पक्षपात नाहीसा करणे व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरींने भारतीय न्यायाधीशांना खटले चालविण्याचा अधिकार देणे हे या बिलामागील मुख्य उद्दिष्ट मात्र अत्यंत काैतुकास्पद व हिम्मतीने प्रयत्न करुन सुध्दा लॉर्ड रिपन यास साध्य करीता आले नाही.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?


A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?


A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?


A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?


A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.


1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) अमरावती

3) बुलढाणा

4) औरंगाबाद



2. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?

1) वेबनाड (केरळ)

2) पुलीकत (आंध्रप्रदेश)

9) चिल्का (ओरिसा)

4) लोणार (महाराष्ट्र)



3. जगातील लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

1) प्रथम

2) द्वितीय

3) तृतीय

4) चतुर्थ



4. जर्मनी या देशाची राजधानी कोणाती आहे ?

1) बर्लीन

2) वॉन

3) ओस्लो

4) टोकियो



5. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

1) अमेझॉन

2) नाईल

3) मिसिसीपी

4) सिंधू



6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

1) सिंह

2) वाघ

3) हती

4) चित्ता



7. ‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ?

1) आंध्रप्रदेश

2) तामिळनाडू

3) केरळ

4) गोवा



8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

1) सिक्कीम

2) गोवा

3) केरळ

4) पंजाब



9. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

1) लोकमान्य टिळक

2) नाना पाटील

3) वासूदेव बळवंत फडके

4) विनायक दामोदर सावरकर



10. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

1) 58 व्या वर्षापर्यंत

2) 60 व्या वर्षापर्यंत

3) 62 व्या वर्षापर्यंत

4) 65 व्या वर्षापर्यंत



11. राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधीत आहे ?

1) कलम 368

2) कलम 370

3) कलम 371

4) कलम 343



12. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

1) 1 मे 1960

2) 1 मे 1961

3) 1 मे 1962

4) 1 मे 1956



13. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो ?

1) जिल्हाधिकारी

2) मुख्य कार्यकारी अधिकारी

३) जिल्हा परिषद अध्यक्ष

4) जिल्हा पोलीस निरिक्षक



14. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ?

1) राज्यशासन

2) जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी

3) जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक

4) मुख्य कार्यकारी अधिकारी वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी



15. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

1) न्युर्याक

2) लंडन

3) वॉशिंग्टन

4) टोकियो



16. ‘पॉवर्टी ॲण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहीला ?

1) मनमोहन सिंग

2) दादाभाई नौरोजी

3) बाबासाहेब आंबेडकर

4) राजाराममोहन राय



17. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्वं



18. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्व



19. सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात ?

1) A+

2) B+

3) C+

4) 0+



20. डॉट्स (DOTS) ही उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात ?

1) कुष्ठरोग

2) क्षयरोग

3) पोलिओ

4) कर्करोग



21. उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोपार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) बुलडाणा

3) यवतमाळ



22. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?

1) गुरुशिखर

2) माऊंट एव्हरेस्ट

3) कळसुबाई

4) धुपगड



23. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्हयात आहे ?

1) रत्नागिनी

2) रायगड

4) सिंधुदुर्ग



24. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिले आहेत ?

1) 35

2) 36

3) 34

4) 37



25) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

1) त्र्यंबकेश्वर

2) महाबळेश्वर

3) अमरकंटक

4) भीमाशंकर



26. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

1) दारणा

2) प्रवरा

3) वैतरणा

4) भोगावती



27. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) सिंधुदुर्ग

2) रायगड

3) सातारा

4) नागपूर



28. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

1) हरिण

2) काळवीट

3) वाघ

4) मोर



29. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे ?

अ.ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे)

क. रसायणी-पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)

1) फक्त अ ठिकाणी

2) फक्त व ठिकाणी

3) अ, ब, क ठिकाणी

4) अ, ब, ड ठिकाणी



30. मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) नांदेड

2) औरंगाबाद

3) परभणी

4) लातूर



31. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

1) एड्स

२) सार्स

3) स्वाईन फ्ल्यू

4) हिवताप



32. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला ?

1) आईन्स्टाईन

2) एडिसन

3) ग्राहम बेल

4) अलेक्झांडर बेल



33. ऑर्निर्थालॉजी शास्त्र कशासी संबधीत आहे ?

1) जीवाणूंचा अभ्यास

2) पक्षी अभ्यास

3) फुलांचा अभ्यास

4) हाडांचा अभ्यास



34. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूची आहे ?

1) मिथेन

2) इथेन

3) ब्युटेन

4) प्रोपेन



35. ‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधीत आहे ?

1) जठर

2) यकृत

3) आतडे

4) फुफ्फुस



36. मीठाचे रासायनिक नाव काय आहे ?

1) सिल्व्हर ब्रोमाईड

2) सोडीयम क्लोराईड

3) कॅल्शीशम सल्फाईड

4) पोटॅशियम नायट्रेट



37. प्रकाश वर्ष के कशाचे एकक आहे ?

1) प्रकाशाची तीव्रता

2) अंतर

3) ध्वनी तीव्रता

4) उष्णता



38. भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ?

1) जनरल

2) अॅडमिरल

3) चीफ मार्शल

4) ब्रिगेडीयर



39) कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण ?

1) कृष्ण केशव दामले

2)राम गणेश गडकरी

3) वि.वा.शिरवाडकर

4) प्रल्हाद केशव अत्रे



40) नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता ?

1) अंजली वेदपाठक

2) अपर्णा पोपट

3) जसपाल राणा

4) अभिनव बिंद्रा



41. सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) बीड

2) परभणी

3) उस्मानाबाद

4) औरंगाबाद



42. 1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले ?

1) तात्या टोपे

2) झाशीची राणी लक्ष्मीबाई

3) नानासाहेब पेशवे

4) कुवरसिंह



43. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ?

1) इंग्रज

2) डच

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच



44. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

1) महात्मा फुले

2) न्यायमुर्ती रानडे

3) दादोबा तर्खंडकर

4) राजा राममोहन राय



45. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली ?

1) संत तुकाराम

2) संत ज्ञानेश्वर

3) संत एकनाथ

4) संत नामदेव



46. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

1) अण्णाभाऊ साठे

2) विनोबा भावे

3) कर्मवीर भाऊराव पाटील

4) क्रांतिसिंह नाना पाटील



47. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे ?

1) LED दिवे

2) गोबर गॅस

3) LPG गॅस

4) गरोदर माता



48. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

1) प्रविण दिक्षित

2) राकेश मारिया

3) सतिश माथूर

4) यापैकी नाही



49. स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे ?

1) विद्या बालन

2) प्रियंका चोप्रा

3) दिपिका पदुकोन

4) अनुष्का शर्मा



50) महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

1) मुकुल रोहतगी

2) नसिम झैदी

3) नीला सत्यनारायण

4) जे.एस. सहारिया



1) पद्मश्री

51. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ?

1) इनॅक

2) परम

3) आ.बी.एम.

4) डेल



52. अँड्रॉईड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ?

1) मायक्रोसॉफ्ट

2) गुगल

3) अॅपल

4) यापैकी नाही



53. श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

1) पद्मश्री

2) पद्मविभूषण

3) पद्मभूषण

4) भारतरत्न



54. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले ?

1) पी.व्ही.सिंधू

2) दिपा मलिक

3) साक्षी मलिक

4) सायना नेहवाल



55. सन 2016 -17 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?

1) मुंबई

2) कर्नाटक

3) राजस्थान

4) गुजरात



56. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

1) रघुराम राजन

2) उर्जित पटेल

3) बी.सुब्बाराम

4) यापैकी नाही



57. नवीन 2000 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे ?

1) महात्मा गांधी

2) मंगळयान

3) चंद्रयान

4) यापैकी नाही



58. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले ?

1) पे-टीएम

2) पैसा

3) मोबीक्युक

4) भीम



59.14 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्याम आले होते ?

1) नवी दिल्ली

2) नोएडा

3) अहमदाबाद

4) बेंगलोर



60) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?

1) शिवनेरी

2) रायगड

3) राजगड

4) सिंहगड



उत्तरे 

1 – 2, 2 – 3, 3 – 2, 4 – 1, 5 – 2, 6 – 2, 7 – 2,

8 – 2, 9 – 4, 10 – 4, 11 – 1, 12 – 1, 13 – 2,

14 – 2, 15 – 3, 16 – 2, 17 – 1, 18 – 4, 19 – 4,

20 – 2, 21 – 2, 22 – 3, 23 – 4, 24 – 2, 25 – 1,

26 – 2, 27 – 2, 28 – 4, 29 – 4, 30 – 3, 31 – 3,

32 – 2, 33 – 2, 34 – 1, 35 – 2, 36 – 2, 37 – 2,

38 – 2, 39 – 3, 40 – 2, 41 – 3, 42 – 3, 43 – 3,

44 – 4, 45 – 2, 46 – 3, 47 – 3, 48 – 3, 49 – 4,

50 – 4, 51 – 2, 52 – 2, 53 – 2, 54 – 3, 55 – 4,

56 – 2, 57 – 2, 58 – 4, 59 – 4, 60 – 2.

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1)"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई


उत्तर : लालबहादूर

शास्त्री


2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)


A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942

उत्तर : 1942


3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि

तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)


A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक

D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक



5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल

B. लालबहादूर शास्त्री

C. जवाहरलाल नेहरू

D. विनोबा भावे


उत्तर : लालबहादूर शास्त्री


7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930

B. 1919

C. 1942

D. 1945


उत्तर : 1942


8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले

B. दयानंद सरस्वती

C. मुळ शंकर

D. एम. जी. रानडे


उत्तर : दयानंद सरस्वती


Q.1 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.


1. 4

2. 5

3. 6 ✅

4. 8



Q2) वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?

1.म्युच्युअल फड  

2.वस्तू विनिमय  ✅

3.भागभांडवल बाजार

4.परकीय चलन बाजार



Q3.12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?


1.आरबीआय 

 2.नाबार्ड  ✅

3. एक्झिम बँक

4. वरीलपैकी काहीही नाही



Q4)एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?


1.पेपल

2.मास्टरकार्ड  ✅

3.व्हिसा

4.मेझॉन



Q5.ऑपरेशन ट्विस्ट कोणत्या बँकेची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणे व विकणे हे आहे?


1.आरबीचा  ✅

2.एसबीआय

 3.एचडीएफसी

 4.BoB



Q6.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?


1. 25%

2.29%  ✅

3.32%

4. 36%



Q7)भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?


1.2 ऑक्टोबर 1958  ✅

2.2 ऑक्टोबर 1968

3.2 ऑक्टोबर 1978

4.2 ऑक्टोबर 1988



Q.8 राज्य सरकारांचा महसूल वगळता खालील स्त्रोतांकडून महसूल उठविला जातो?


1. करमणूक कर

2. खर्च कर

3.कृषी होय  ✅

4.जमीन महसूल



Q9. वित्तीय तूट म्हणजे काय?


1.नवीन चलन नोटा छापणे

2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे

3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅

4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न


Q10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:

1.1 मार्च, 1944 

2.1 मार्च, 1945

3.1 मार्च, 1946

4.1 मार्च, 1947 ✅



Q11.भांडवळाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना............ याने मांडली.

1.मार्शल  

2.जे.एस.मिल 

3.कार्ल मार्क्स  ✅

4.अॅडम स्मिथ 



Q12.भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?

1.उत्तरप्रदेश 

2.बिहार 

3.राजस्थान 

4.मध्यप्रदेश ✅



Q13) 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते:

1.एक औंस सोने  

2.एक पौंड सोने

3.एक यू.एस. डॉलर  ✅

4.एक ब्रिटिश पौंड 



Q14)न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून के.व्ही. कामथ यांची जागा कोण घेणार?


1.मिशेल टेमर

2.मार्कोस प्रडो ट्रोयझो  ✅

3. सर्जिओ मोरो

4. दिलमा 



Q15) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) नंदुरबार ✅


 १) पुढे दिलेल्या पदांचा उतरता क्रम लावा? 

अ) राष्ट्रपती    
ब) भारतरत्न सन्मान मिळालेल्या व्यक्ती      
क) उपपंतप्रधान                    ड) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१) अकबड   ✅✅
२) डअकब    
३) अडबक   
४) अ ब क ड

 २. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? 

 एलफीन्स्टन
 एस.एन.डी.टी.
 फर्ग्युसन ✅✅
 विलिंग्टन

 ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे? 

 १)  ISRO✅✅
 २)  GSI
 ३)  DAE
 ४)  CSIR

 ४) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा. 

          प्रकल्प                     राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार    ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा        ड) राजस्थान
                               इ) उत्तर प्रदेश
 1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ ✅✅           2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

 ५)  तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?  

 A) जळगाव 
 B) नाशिक  
 C) नंदूरबार ✅✅
 D) धुळे 

 ६) भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ? 

अ. बिहार
ब. कर्नाटक
क, तेलंगणा
ड. मध्यप्रदेश

 A) फक्त अ, ब, क  ✅✅
 B) फक्त अ, ब, ड  
 C) फक्त ब, क, ड  
 D) फक्त अ, क, ड

 ७)योग्य कथन/कथने ओळखा. 

अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात. * 

 A) फक्त अ  
 B) फक्त अ, ब  ✅✅
 C) फक्त अ, क 
 D) वरील सर्व 

 ८) खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल ? 

अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून
ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर
क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव
ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

 A) फक्त अ 
 B) वरील सर्व  
 C) क आणि ड 
 D) ब आणि क ✅✅

 ९) महाराष्ट्रातील प्रसिद्ध ' यावलीचा संग्राम '  पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आणि कुठल्या राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होता? 

१) वऱ्हाड -सविनय कायदेभंग 

२) मराठवाडा -चले जाव 

३) पश्चिम महाराष्ट्र - चले जाव 

४) वऱ्हाड - चले जाव ✅✅


 10) ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत. 

 1) आंबे
 2) चिकू ✅✅
 3) द्राक्ष
 4) नारळ

 ११) 1916 राष्ट्रीय काँग्रेस चे   अधिवेशन खालीलपैकी कोठे पार पडले? 

१) लाहोर

२) पुणे 

३) कोलकाता

४) यापैकी नाही -लखनौ ✅✅

 12) कोणत्या राज्यात कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी ‘मिशन फतेह’ अभियान चालविले जात आहे? 

(A) गुजरात
(B) पंजाब ✅✅
(C) जम्मू व काश्मीर
(D) राजस्थान

 १३) अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

A. रक्त गोठलेले असते
B. रक्त थंड असते
C. शरीराचे तापमान बाहेरच्य तापमानानुसार बदलत राहते✅✅
D. शरीराचे तापमान स्थिर असते

 14) ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला कारण :, 

(a) त्यांना ताग उद्येग गाबद्दल आकर्षण होते 
(b)भारतीय उद्योग धंध्यांचा विकास करणे 
(c) भारतीयांना रोजगार मिळवून देणे .
(d) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे .

A. (a) फक्त
B. (a) आणि (b)फक्त
C. (a)' (b) आणि (c) फक्त
D. (a) आणि (d) फक्त ✅✅


 15) . दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ? 

A. चिनाब ✅✅
B. कृष्णा
C. पेन्नार
D. कावेरी


* 16) जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक 2020 नुसार भारताचे स्थान कितवे आहे?** 

  ✅भारताचा क्रमांक 142 वा 


ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम



०१. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.


०२. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.


०३. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.


०४. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.


०५. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.


०६. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.


०७. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.


०८. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.


०९. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.


१०. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

सपर्धा परीक्षा तयारी-प्रश्न सराव

💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे

उत्तर :- 2
चंद्रपूर


💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%

उत्तर :- 4
 9.28 टक्के


💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा

उत्तर - 4

पद्मा


💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश


उत्तर :- 2
         गोवा राज्यात आहे.

💥 सर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश


उत्तर - 3

 कर्नाटक

💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा

उत्तर :- 2
           गुजरात

( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )

 💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 4
        गोपाळ कृष्ण गोखले

💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 पढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 3
           सुधारक
        ( गोपाळ गणेश आगरकर )

💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी


उत्तर :- 4
         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.

ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....

💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969

उत्तर :- 2
        मुख्यालय - बंगळूरू


💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979

उत्तर :- 3
        1958 मध्ये झाली

💥 पढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV

उत्तर :- 3
         ( TMV )


💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
 ( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली

उत्तर :- 4
         ऑर्निथोफिली



प्रश्नमंजुषा


१.  "स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९" अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे? 

१. जयपूर ✍️✍️

२. जोधपूर 

३. दुर्गापूर 

४. अहमदाबाद


२.  एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा : 

अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे. 

ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला. 

वरील कोणती विधाने अचूक आहेत. 


१. केवळ अ

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


३.  मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे. 

ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते. 

क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते. 


१. केवळ अ आणि ब 

२. केवळ ब आणि क ✍️✍️

३. केवळ अ आणि क 

४. सर्व


४.  युनोकडुन कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो? 

१. २१ मार्च 

२. २४ एप्रिल 

३. २३ मार्च 

४. २० मार्च ✍️✍️


५.  'गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार' च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 

अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही 

४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️


६.  आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

१. दीप्ती शर्मा 

२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️

३. अंजुम चोप्रा 

४. रूमेली धर


७.  जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? 

१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️

२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 

३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती 

४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक


८. १९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी 'भुमीगत चळवळीत' भाग घेतला? 

अ. डॉ. राम मनोहर लोहिया 

ब. जयप्रकाश नारायण 

क. पंडित जवाहरलाल नेहरू 

ड. एस. एम. जोशी 

१. फक्त अ, ब, क 

२. फक्त अ, ब, ड ✍️✍️

३. फक्त ब, क, ड 

४. अ, ब, क, ड


९.  खालीलपैकी कोणी "हिंदू सेवा संघ" ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?

१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️

२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी 

३. काँ. देवजीभाई 

४. बाळासाहेब खेर


१०.  खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :

अ. " आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. "

ब. " राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. "

१. विधान अ: दादाभाई नौरोजी,  विधान ब: लोकमान्य टिळक 

२. विधान अ: लोकमान्य टिळक,  विधान ब: दादाभाई नौरोजी 

३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️

४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक


११.  खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.

ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने "भारताची आशा" असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे? 

१. गोपाळ कृष्ण गोखले 

२. गोपाळ गणेश आगरकर 

३. दादाभाई नौरोजी✍️✍️ 

४. स्वामी दयानंद सरस्वती


१३.  खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा  यांनी म्हटले आहे?

१. मंत्रिमंडळ 

२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️

३. लोकसभा व राज्यसभा 

४. वरील सर्व


१४.  अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद  राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

१. कलम ३३५✍️✍️

२. कलम १७

३. कलम ३४०

४. कलम ३३८


१५.  प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?

 उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...