Tuesday 18 July 2023

19 जुलै; चालू घडामोडी


1) नुकतेच पृथ्वीराज तोंडैमनने शॉटगन वर्ल्ड कपमध्ये ट्रॅपमध्ये कोणते जिंकले?
✅ कांस्यपदक

2) अजित सिंगने पॅरिसमध्ये पॅरा अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्णपदक

3) जम्मू-काश्मीरने लपलेल्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू आहे?
✅ ऑपरेशन त्रिनेत्र-2

4) NITI आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहे?
✅ तामिळनाडू

5) 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी भारताला सरासरी किती वार्षिक GDP वाढीची आवश्यकता आहे?
✅ 7.6% GDP

6) नुकतेच कोणत्या देशाने त्याची नवीनतम आंतरखंडीय क्षेपणास्त्र Hwasong-18 चाचणी केली?
✅ उत्तर कोरिया

7) 5 वर्षात किती भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले?
✅ 13.5 कोटी

8) पोर्ट ब्लेअर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन हस्ते झाले आहे?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीं

9) नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?
✅ 18 जुलै

10) ओमन चंडी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
✅ केरळ

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
    

पोस्टमन, MTS, मेलगार्ड व पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे..


● महाराष्ट्राविषयी माहिती ●


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

परीक्षेत विचारली जाणारी important पुस्तके


 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव


*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल


*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे


*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख


*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत


*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर


*आय डेअर - किरण बेदी


*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा


*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद


*सनी डेज - सुनिल गावस्कर


*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग


*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील


*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत


*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई


*वाट तुडविताना - उत्तम कांबळे


*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे


*एकच प्याला - राम गणेश गडकरी


*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे


*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 


*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 


*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर


*गिताई - विनोबा भावे


चल्या - लक्ष्मण गायकवाड


*उपरा - लक्ष्मण माने


*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर


*भिजली वही - अरूण कोल्हटकर


*नटसम्राट -  जन्मठेप - वि.दा.सावरकर


*श्यामची आई - साने गुरूजी


*धग - उध्दव शेळके


*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर


*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर


*गोतावळा, झोंबी - आनंद यादव


*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर


&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे


*बलूतं - दया पवार


*बारोमास - सदानंद देशमुख


*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे


*शाळा - मिलींद बोकील


*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके


*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर


गोलपीठा - नामदेव ढसाळ


जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल


*मी कसा झालो - प्र.के.अत्रे


*मी कसा घडलो - आर.आर.पाटील


*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर


*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील


*उनिकी - सी. विद्यासागर राव


*मुकुंदराज - विवेक सिंधू


*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास


*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले


*गीतारहस्य - लोकमान्य टिळक


*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे


माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे


*फकिरा - अण्णाभाऊ साठे


*रामायण - वाल्मीकी


*मेघदूत - कालीदास


*पंचतंत्र - विष्णू शर्मा


*मालगुडी डेज - आर.के.नारायण


*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी


*महाभारत - महर्षी व्यास


*अर्थशास्त्र - कौटील्य


*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय


*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी


*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद


*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे


*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव


*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स


*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.


*गाईड - आर.के.नारायण


*हॅम्लेट - शेक्सपिअर


*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे


*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण


*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी


*शतपत्रे - भाऊ महाजन


*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण


*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर


*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर


*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम


*स्पीड पोस्ट - शोभा डे


*पितृऋण - सुधा मूर्ती


*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे


*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव


*लज्जा - तस्लीमा नसरीन


*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग


*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ


*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा


*राघव वेळ - नामदेव कांबळे


*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर


*गोईन - राणी बंग


*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

महत्वाचे प्रश्नसंच

 ...........................रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920✅✅✅ 

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935


'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान✅✅✅

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना



 साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930 

B. सन 1933✅✅✅ 

C. सन 1936 

D. सन 1939


जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन✅✅✅

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन


कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916 

B. सन 1918✅✅✅

C. सन 1919 

D. सन 1920



महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य✅✅✅


दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम✅✅✅

D. इंडियन आश्रम


महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✅✅✅

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्यु


गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890 

B. 1893✅✅✅ 

C. 1896 

D. 1899


1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✅✅✅

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

ग्रामप्रशासन



· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला. 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959 


· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

बलवंतराय मेहता समिती


· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला. 


· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव. 

यासमितीने केलेल्या शिफारशी 


· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.



· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.



· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी. 


· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे. 


· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा. 


· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

सपर्धा परीक्षा तयारी-प्रश्न सराव

💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे

उत्तर :- 2
चंद्रपूर


💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%

उत्तर :- 4
 9.28 टक्के


💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा

उत्तर - 4

पद्मा


💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश


उत्तर :- 2
         गोवा राज्यात आहे.

💥 सर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश


उत्तर - 3

 कर्नाटक

💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा

उत्तर :- 2
           गुजरात

( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )

 💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 4
        गोपाळ कृष्ण गोखले

💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 पढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 3
           सुधारक
        ( गोपाळ गणेश आगरकर )

💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी


उत्तर :- 4
         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.

ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....

💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969

उत्तर :- 2
        मुख्यालय - बंगळूरू


💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979

उत्तर :- 3
        1958 मध्ये झाली

💥 पढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV

उत्तर :- 3
         ( TMV )


💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
 ( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली

उत्तर :- 4
         ऑर्निथोफिली



प्रश्नमंजुषा


१.  "स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९" अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे? 

१. जयपूर ✍️✍️

२. जोधपूर 

३. दुर्गापूर 

४. अहमदाबाद


२.  एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा : 

अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे. 

ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला. 

वरील कोणती विधाने अचूक आहेत. 


१. केवळ अ

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


३.  मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे. 

ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते. 

क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते. 


१. केवळ अ आणि ब 

२. केवळ ब आणि क ✍️✍️

३. केवळ अ आणि क 

४. सर्व


४.  युनोकडुन कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो? 

१. २१ मार्च 

२. २४ एप्रिल 

३. २३ मार्च 

४. २० मार्च ✍️✍️


५.  'गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार' च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 

अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही 

४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️


६.  आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

१. दीप्ती शर्मा 

२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️

३. अंजुम चोप्रा 

४. रूमेली धर


७.  जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? 

१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️

२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 

३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती 

४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक


८. १९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी 'भुमीगत चळवळीत' भाग घेतला? 

अ. डॉ. राम मनोहर लोहिया 

ब. जयप्रकाश नारायण 

क. पंडित जवाहरलाल नेहरू 

ड. एस. एम. जोशी 

१. फक्त अ, ब, क 

२. फक्त अ, ब, ड ✍️✍️

३. फक्त ब, क, ड 

४. अ, ब, क, ड


९.  खालीलपैकी कोणी "हिंदू सेवा संघ" ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?

१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️

२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी 

३. काँ. देवजीभाई 

४. बाळासाहेब खेर


१०.  खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :

अ. " आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. "

ब. " राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. "

१. विधान अ: दादाभाई नौरोजी,  विधान ब: लोकमान्य टिळक 

२. विधान अ: लोकमान्य टिळक,  विधान ब: दादाभाई नौरोजी 

३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️

४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक


११.  खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.

ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने "भारताची आशा" असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे? 

१. गोपाळ कृष्ण गोखले 

२. गोपाळ गणेश आगरकर 

३. दादाभाई नौरोजी✍️✍️ 

४. स्वामी दयानंद सरस्वती


१३.  खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा  यांनी म्हटले आहे?

१. मंत्रिमंडळ 

२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️

३. लोकसभा व राज्यसभा 

४. वरील सर्व


१४.  अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद  राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

१. कलम ३३५✍️✍️

२. कलम १७

३. कलम ३४०

४. कलम ३३८


१५.  प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?

 उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️

प्रश्न मंजुषा

१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅

२. झरिया व खेत्री

३. ब्राम्हणी व देवगढ 

४. बोकारो व राजमहाल


२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन

२. ईथेन व आयसो ईथेन 

३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅

४. प्रोपेन व आयसो प्रोपेन



३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी

२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स

४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅



५.  जोड्या लावा :

अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध


१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅

२. अ-३, ब-२, क-४, ड-१

३. अ-१, ब-४, क-२, ड-३

४. अ-१, ब-२, क-४, ड-३



६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान 

२. हलके लढाऊ विमान ✅

३. वैमानिकरहित लक्ष्य विमान 

४. जेट ट्रेनर




७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅ 

२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे

३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून

४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून




८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ

२. हाँवर्ड एकेन✅

३. थिओडोर मँमन

४. के.आर. पोर्टर



९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३

२. १५ आँगस्ट १९९५✅

३. १५ आँगस्ट १९९७

४. १५ आँगस्ट १९९९



१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.

२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.

३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅

४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.




११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा 

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा


१. अ-३, ब-२, क-३, ड-१

२. अ-२, ब-१, क-३, ड-४

३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅

४. अ-२, ब-३, क-४, ड-१



१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?


१. परम आनंद

२. परम अनंत✅

३. परम सुलभ 

४. परम तेज



१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?


१. कलकत्ता - हावडा

२. मुंबई - दिल्ली

३. कराची - लाहोर✅

४. मुंबई - ठाणे


१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?

अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स


१. अ आणि ब

२. ब आणि क

३. अ आणि क✅

४. अ, ब, आणि क



१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?


 उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते. 

त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


1) इंग्रज शासन काळात कोणते क्षेत्र अफीम उत्पादनसाठी प्रसिद्ध होते? 


A. उत्तरप्रदेश

B. महाराष्ट्र

C. केरल

D. बिहार ✅


◾️सरुवातीस पुर्तगाली चीन बरोबर व्यापार करत नंतर ब्रिटिश करत


* औषधशास्त्रात अफूचा वापर जास्त होत


2) 18व्या शतकात बंगालमधे वस्त्र उद्योगाचे पतन होण्याचे काय कारण होते? 


A. ब्रिटन द्वारा वस्त्र उद्योगावर बंदी मुळे

B. स्थानिक जनते द्वारा कंपनीच्या विरोधामुळे

C. ब्रिटन ला निर्यात केलेल्या मालाला असलेल्या जास्त करामुळे ✅

D. यापैकी काही नाही



 3) नीळ शेतकरयाच्या दुर्दशेवर लिहलेल्या' नील दर्पण' या नाटकरुपी पुस्तकाचे लेखक कोण होते? 


A. लाला लाजपत राय

B. राजा राममोहन राय

C. रवींद्रनाथ टैगोर

D. दीनबंधु मित्र ✅


◾️परथम नाटक 'नीलदर्पण' (ढाका, 1860)


* तपस्विनी 1863

* सधवार एकादशी - 1866

* लीलावती - 1867

* जमाई बारिक- 1872

* कमलकामिनी'-1873



 4) इंग्रजानी प्रथम कॉफ़ीच्या बागा कुठे लावल्या? 


A. वायनाड ✅

B. कुर्ग 

C. नीलगिरि 

D. चिकमंगलूर 


◾️अरेबियन देशातून बाबा बूदान यांनी कॉफीचे काही बी कमरेला बांधून चोरून आणले व म्हैसूर (केरळ) प्रांतात शेती केली


 5) भारतामधे इंग्रजाच्या काळात प्रथम जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली? 


A. लॉर्ड डलहौजी

B. लॉर्ड मिंटो

C. लॉर्ड कर्जन

D. लॉर्ड मेयो ✅



◾️कार्यकाल 1869 ते 1872

जनगणना सुरु 1872

 


1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले?

उत्तर : मायलान


2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला?

उत्तर : TCS


3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?

उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो


4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 6 ऑक्टोबर


5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?

उत्तर : नवी दिल्ली


6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?

उत्तर : अभिजीत बॅनर्जी


7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 15 ऑक्टोबर


8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

उत्तर : मार्गारेट अ‍ॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो


9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

उत्तर : जलशुद्धीकरण


10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम



सवातंत्र्यपूर्व काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा इतिहास

♦️1688 :- भारतातील पहिल्या महानगरपालिकेची मद्रास येथे स्थापना.


♦️1842 :- भारताततील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये.


♦️1865 :- व या दोन्ही वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या


♦️1869 : विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.


♦️1870 :- लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव.


♦️1882 :- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मंजूर केला. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक-लॉर्ड रिपन


♦️1899 :- कलकत्ता म्युनिसिपल कायदा मंजूर.


♦️1907 :- हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमीशनची स्थापना.


♦️1919 :- स्थानिक स्वराज्य संस्था करिता विकेंद्रीकरण

आयोग नियुक्ती.


♦️1919 :- भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायती कायदे मंजूर. स्थानिक शासन भारतीयाकडे सोपविला.


♦️1920 :- महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा मंजूर.


♦️1926 :- स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन.


♦️1926 :- कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत अॅक्टनुसार ग्रामपंचायती स्थापण्याचे प्रयत्न.


♦️1935 :-1935 च्या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावर.


इंग्रज अधिकारी व कामगिरी

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी  बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक  कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी  कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची  स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा   जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा  जनक.


राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९

 पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?


1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट



. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?


अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.


ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).


क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


1) फक्त अ    

2) फक्त ब ☑️

3) फक्त क    

4) वरीलपैकी एकही नाही


  खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?


अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C


1) अ, ब    

2) अ, ब, क ☑️

3) ब, क, ड    

4) अ, ब, क, ड



  वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?


1) चाल    

2) घनता      

3) जडत्व    

4) त्वरण ☑️


 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?


1) मिथेन ☑️

2) क्लोरीन    

3) फ्लोरीन    

4) आयोडीन



 राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:

1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.

2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.


📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?


(A) केवळ 1 ✅✅

(B) केवळ 2

(C) 1 आणि 2

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



गवर्नर और गवर्नर जनरल


1- राबर्ट क्लाइव (1757-60 और 1765-67 )

2- वेन्सिटार्ट (1760-64) 

3- कर्टियर (1769-72)


  📌बगांल के गवर्नर जनरल 🌎


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


1- वारेन हेस्टिंग्स (1772-74) बंगाल का प्रथम गवर्नर जनरल 

2- लॉर्ड कॉर्नवालिस (1786-1793 और 1805) 

3- सर जॉन शोर (1793-98 )

4- लॉर्ड वेलेजली 1798-05) यह स्वंय बगाल का शेर कहता था 

5 - सर जॉर्ज बार्लो( 1805-07) 

6- लॉर्ड मिंटो प्रथम (1807-13) 

7- लॉर्ड हेस्टिंग्स (1813-23) 

8- लॉर्ड एमहस्टर् (1823-28) 

9-लॉर्ड विलियम बेंटिक (1828-33) 


❇️भारत के गवर्नर जनरल 🌎

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


1- लॉर्ड विलियम बेंटिक (1833-35) भारत का प्रथम गवर्नर जनरल 

2- लॉर्ड मैटकॉफ (1835-36) 

3- लॉर्ड ऑकलैंड (1836-42) 

4- लॉर्ड एलनबरो ( 1842-44)

5- लॉर्ड हार्डिग प्रथम ( 1844-48) 

6- लॉर्ड डलहौजी (1848-56) 

7- लॉर्ड केनिंग (1856-57)

प्रश्नमंजुषा


 अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा     क) महाराष्ट्र
         4) नरोरा            ड) राजस्थान
                                  इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3  ✔️✔️
__________________________________
 फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1  ✔️✔️
__________________________________
 खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व

उत्तर :- 1 ✔️✔️

__________________________________
 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

___________________________________
 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

___________________________________
 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

___________________________________
 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

___________________________________
 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
___________________________________

 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 सनदी सेवकांना ....... बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हृदय (Heart)






स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

◾️वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स

◾️कार्य :
हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

◾️हृदयाची रचना:
मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये
१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.
अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.
१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)
उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.
उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.
हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

◾️हृदयाची कार्यपद्धती :
अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. (Rhythmic Contraction And Relaxation Of the Auricles And Ventricles)
मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.

◾️हृदयाचे ठोके (Heart Beats):
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging

◾️रक्तदाब (Blood Pressure) :
रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.
धमनी -केशवाहिन्या – शिरा / नीला
रक्तभिसरणाचा मार्ग: शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते ; १) फुफ्फुस रक्तभिसरण २) देह रक्तभिसरण

१) फुफ्फुसी रक्तभिसरण (Pulmonary Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात: शरीराच्या सर्व भागाकडून  उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -> फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -> ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे

२) देह रक्ताभिसरण (Systemic Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात:
डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -> डाव्या निलयात उतरते -> जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -> तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.

◾️Heart Surgery:
पहिले हृदय प्रत्यारोपण (1st Human-ti-Human Heart Transplant) 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.

◾️हृदयरोग (Heart Diseases):
जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.

विविध क्षेत्रांचे जनक

 राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी

आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय

भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु

राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे

आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग

विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा

अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई

मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम

कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै

भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल

सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके

शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा

पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी

निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी

हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन

श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन

पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र

नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा

हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी

सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

सर्जरीचे जनक - सुश्रुत

मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक

मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस

न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड

कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग

वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस

उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन

आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन

क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस

जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल

इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ

वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता

विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन

इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे

टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ

न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन

नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव

भूमितीचा पिता ⟶ युक्लिड

आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी

आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स

कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज

खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस

अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ

जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल

इतिहास पिता ⟶ हेरोडोटस

होमिओपॅथी फादर - हेनेमॅन

प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता

रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर

रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे

बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतातील विक्रमी महिलेचे नाव


⚜️01 -इंदिरा गांधी= भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला


⚜️02- विजयालक्ष्मी पंडीत= संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)


⚜️03 -सी. बी. मुथम्मा = पहिली महिला राजदूत


⚜️04 -सरोजिनी नायडू = पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)


⚜️05 -सुचेता कृपलानी = पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)


⚜️06 -राजकुमारी अमृत कौर= पहिली महिला केंद्रीय मंत्री


⚜️07 -सुलोचना मोदी = पहिली भारतीय महिला महापौर


⚜️08 -सावित्रीबाई फुले = पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका


⚜️09- फातिमाबिबी मिरासाहेब=  भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)


⚜️10- कार्नेलिया सोराबजी = पहिली भारतीय महिला बॅरिस्टर


⚜️11 -हंसाबेन मेहता = भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)


⚜️12 -मदर टेरेसा=  नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)


⚜️13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)


⚜️14 -भानू अथय्या=  ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला


⚜️15 -मंजुळा पद्मनाभन = पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)


⚜️16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी=  विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर


⚜️17- कमला सोहोनी= केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


⚜️18 -किरण बेदी = पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)


⚜️19 -कल्पना चावला=  अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)


⚜️20 -बच्चेंद्री पाल=  एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)


⚜️21- संतोष यादव = दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक


⚜️22  करनाम मल्लेश्वरी=  ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल


⚜️23 -आरती साहा = इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू


⚜️24- कॅप्टन चंद्रा = पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला


⚜️25 -संगीता गुजून सक्सेना= युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर


⚜️26 -उज्ज्वला पाटील-धर=  शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला


⚜️27 -डॉ. अदिती पंत = अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ


⚜️28 सुरेखा यादव-भोसले=  आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर


⚜️29 -देविकाराणी रौरिच= दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)


⚜️30 -रिटा फारिया = पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)


⚜️31 -सुष्मिता सेन= पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)


⚜️32 -डॉ. इंदिरा = हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर


⚜️33 -इंदिरा चावडा=  भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी


⚜️34 -शीतल महाजन = पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...