Saturday 5 August 2023

प्रश्न मंजुषा


 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?


1.महाराष्ट्र ✔️

2.उत्तर प्रदेश

3.गुजरात

4.मध्य प्रदेश


 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?


१.मध्य प्रदेश

२.कर्नाटक ✔️

३.ओडिशा  ‌‌

४. पश्चिम बंगाल



 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?


१.12

२.16 

३.26 ✔️

४. 22




प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?


१.8 महिने

२.3 महिने ✔️

३.6 महिने

४.12 महिने



 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?


१.जी-यात्रा

२.सारथी ✔️

३.स्पॉटिफाई

४.मी-परिवाहन


 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?


१. गंगा

२. कावेरी

३.नर्मदा

४.गोदावरी ✔️



प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?


१.भारत आणि पाकिस्तान ✔️

२.भारत आणि चीन

३.भारत आणि म्यानमार

४.भारत आणि अफगाणिस्तान



 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?


१.बौद्ध ✔️

२.हिंदू

३.जैन

४.वरीलपैकी नहीं



 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?


१.अकबर ✔️

२.हुमायूं

३.शाहजहां

४. शेरशाह सुरी




 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?


१. नायट्रस ऑक्साईड ✔️

२.कार्बन मोनॉक्साईड

३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड






 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?


१.राज कपूर

२.दादा साहेब ✔️

३.मीना कुमारी

४.अमिताभ बच्चन



स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे



 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?


१.कोनराड झुसे ✔️

२.केन थॉम्पसन

३.लन ट्यूरिंग

४.जॉर्ज बुले




 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?


१.लखनौ ✔️

२.हैदराबाद

३.जयपूर

४.म्हैसूर




 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?


१.अलादीन ✔️

२.युनिव्हर्सल सोल्जर

३.वेग

४.लोह माणूस



Q.15  जागतिक यकृत दिन २०१९ ची  थिम काय होती ?


➡️ Love Your Liver and Live Longer

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. डोंगरी वारे 

2. दारिय वारे ✅

3. स्थानिक वारे

4. या पैकी नाही 


2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.

2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅

3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.

4. या पैकी नाही 


3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.

2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.

3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇

1. फक्त 1

2. फक्त 2

3. फक्त 3 ✅

4. सर्व बरोबर


4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1. 1607✅

2. 1707

3. 1807

4. 1907


5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇

1. स्लेट

2. बेसाल्ट✅

3. टाईमस्टोन 

4. कार्टज


6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

पर्याय 

👇👇👇👇👇👇👇

1. छोटा नागपूर 

2. अरवली ✅

3. माळवा 

4. विंध्य


7⃣ खालील विधानाचा विचार करा.

1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.

2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.

3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. फक्त 1 व 2 

2. फक्त 2 व 3

3. फक्त 1 व 3 ✅

4. फक्त 3


8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅

2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 

3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा

4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना


9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇

1. कोयना 

2. धोम ✅

3. चांदोली 

4. राधानगरी


1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

पर्याय :- 

1. अहमदनगर

2. पुणे 

3. सातारा 

4. वरील सर्व✅


1⃣जनागड चा नवाब याने पाळलेल्या ८०० कुत्र्यापैकी नवाब मोहमद महाबत खानजी यांची विशेष आवडती कुत्रीचे नाव काय होते ?

पर्याय:-

👇👇👇👇

1) जोमिनिका

२) नुस्तरी

३)रोमानिका 

४)रोशन आरा✅✅

 

2⃣ 'शाळा व कॉलेजपेक्षा कारखाने भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यास जास्त हातभार लावू शकतील' हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?

पर्याय:-

👇👇👇

1)न्या. रानडे ✅✅

2)आचार्य प्रफुल्लचंद्र रे

3)दादाभाई नौरोजी

4)महात्मा फुले



3⃣खरिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबीलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि .............आणि........यांनी लोकांना परकीय आक्रमका विरूद्ध भडकावले?

पर्याय:-

👇👇👇

1) चंद्रगुप्त, चाणक्य✅✅

2)अशोक, बिंदुसार

3) चंद्रगुप्त, बिंबसार

4)अशोक रधागुप्त


4⃣तया व्यक्तच नाव सांगा,जिने स्वतः च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता:

"इथे- एक - असा चिरनिद्रा घेत आहे ज्यान माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं?

पर्याय:-

👇👇👇

1) आर के लक्ष्मण

2) बी के एस अयंगार

3)पू.ल. देशपांडे

4) खुशवंत सिंग✅✅



5⃣जलै १९४७ पर्यंत काही संस्थानचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती?

a) बडोदा

b) त्रावणकोर

c) बिकानेर

d) भोपाळ

पर्याय:-

👇👇👇

१)वरील सर्व

२)a,c

३)b,c

४)b,d ✅✅


6⃣इग्रजी सत्ते विरूद्ध  महात्मा गांधी नेतृत्वाखलील अहिंसक आंदोलनापैकी

जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती?

पर्याय:-

👇👇👇

१)चले जाव

२) स्वदेशी वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ

३)सविनय कायदेभंग चळवळ✅✅

४) उपोषण


7⃣खालीलपैकी कोणत्या बौध्द ग्रंथात सोळा महाजन पदाचा उल्लेख आढळतो?

पर्याय:-

👇👇👇

1) अंगुत्तर निकाय✅✅

2) प्रज्ञापरमितासूत्र

3) नीतिशास्त्र

4) दिर्घ निकाय


♻️♻️विभाग अर्थशास्त्र♻️♻️


8⃣Lamitye हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच पार पडला?

पर्याय:-

👇👇👇

1)मालदीव

2)मॉरिशस

3)सेशेल्स✅✅

4)सिंगापूर


9⃣ई-टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील पहिले शहर कोणते? 

पर्याय:-

👇👇👇

1) बेंगळूरु

2) नागपूर✅✅

3) बडोदा

4) मुंबई


🔟खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

अ) भारताने तिसरे अवमूल्यन जुलै 1993 ला केले.

ब) तिसरे अवमूल्यन झाले त्यावेळी तत्कालीन वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते.

पर्याय:-

👇👇👇

1) अ योग्य

2) ब योग्य 

3) अ, ब योग्य 

4) अ, ब अयोग्य✅✅



१. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल? 
१) समभूज त्रिकोण 
२) काटकोन त्रिकोण 
३) सरळ रेषा 
४) वरीलपैकी कोणतीही नाही 

उत्तर 2

2 कृषी दुष्काळाचा कोणती  कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान
ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
 पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त २) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त ४) अ, ब आणि क
  
उत्तेर 1

प्र. ३. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत
नाही? 
१) फ्रांस २)स्विझरलँड३) स्वीडन ४) पेरु 

उत्तर 2

प्र. ४. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? 
 १) १९८० २) १९८५ ३) १९९० ४) १९९५

उत्तर  3

प्र5 Which beach in Asia is the first one to get Blue Flag certification?
a. Kovalam beach
b. Marari beach
c. Anjuna beach
d. Chandrabhaga beach
उत्तर 【d】

प्र 6 योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे
'ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ।
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे 
ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे ।
१) अ, ब, क,ड । २) अ, ड, क, ब
३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क

उत्तर 2

प्र.7 मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर  मलभूत कर्तव्ये .......च्या अपेक्षा आहेत
१) मंत्रीमंडळ
२) जनता 
३) प्रतिनिधी 
४) सर्वोच्च न्यायालय 

उत्तर 2

प्र 8 खालील बाबींचा विचार करा .
अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना
मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा
मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
नाही.
१) अ व ब दोन्ही बरोबर आहे
२) अ बरोबर व ब चुक आहे
३) ब बरोबर व अ चुक आहे
४) अ व ब दोन्ही चुक आहे.

उत्तर 2


प्र.9जेव्हा.......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद
बरखास्त होते. 
१) सामान्य लोकात २) राज्य सभेत
३) लोकसभेत ४) संसदेत

उत्तर  3

 प्र 10 भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी.....द्वारे अधिकृत केले जाते. 
१) वित्त विधेयक २) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम ४) संचित निधी अधिनियम

उत्तर 2

प्र 11 A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालक आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इजिनियर असून दोन भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे? 
(1) A चा मुलगा
(2) E ची मुलगी
(3) F चे वडील
(4) G चा भाऊ

उत्तर A चा मुलगा

प्र 12 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग
आहेत? 
 (1) 24 (2) 12 (3) 10 (4) 8
उत्तर 1

प्र 13   210, 177, 144, 111,.. .....                         (1) 89 
(2) 77 
(3) 110
(4) 78
 
उत्तर  4

प्र 14 खालील मालिकेत गाळलेल्या जागी को
संख्या येतील
AC 10, EG 18, IS 32, MP 58,----------

(1) PQ 108
(2) QS 108
(3) RS 104 
(4) ST 106
उत्तर (2) QS 108.

प्र 15 विधाने 
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष
(I) काही सफरचंद गाजर आहेत
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.

(1) फक्त निष्कर्ष I सत्य.
(2) फक्त निष्कर्ष llसत्य,
(3) फक्त निष्कर्ष IIlसत्य
(4) फक्त निष्कर्ष II किंवा III सत्य

पर्याय क्र. (2) फक्त निष्कर्ष II सत्य.


1)  भारतातील कोणत्या राज्यात लग्नाचे वेळेचे सरासरी वय सर्वाधिक आहे.

पर्याय :- 
1) जम्मू काश्मीर✔️
2) केरळ
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश 

2) भारतात उर्जासमस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?

अ) कोळशाची कमतरता
 ब)  तेलाची मागणी पुरवठा असतोल 
क) पाणीटंचाई
ड) वीजशक्ती ची कमतरता

पर्याय :- 
1) अ ब क 
2) ब क ड
3) अ ब ड ✔️
4) वरील सर्व

3) तेराव्या वृत्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर उत्पादनातील किती टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे?

पर्याय :- 
1)35%
2)33%
3)34%
4)32%☑️

4) खालील पैकी कशाचा समावेश अन्न सुरक्षा मिशन मध्ये करण्यात आला आहे?

अ) तांदूळ
ब) तेलबिया 
क)कडधान्य
ड) गहू 

पर्याय :- 
1) अ ब क
2) अ ब ड☑️
3) ड अ क
4) क ब ड 

5) खालील पत निर्मिती करते?
अ) RBI
ब) व्यापारी बँका
क) केंद्र सरकार
ड) अर्थ मंत्रालय 

पर्याय :- 
1) फक्त अ
2) फक्त ब✔️
3) अ ब क 
4) वरील सर्व

6) खालील पैकी कोणत्या पद्धतीने भारतातील उत्पन्न मोजले जाते?

पर्याय :- 
1) उत्पादन खर्च 
2) उत्पक पद्धती 
3) खर्च पद्धती 
4) उत्पादन व उत्पादन पध्दती✔️

7) 2009 पासून चलनात आणलेल्या 100 रु च्या नाण्यांचे वजन व व्यास किती आहे?

पर्याय :- 
1) 7 ग्रॅम 24 मिलीलिटर
2) 8 ग्रॅम 28 मिलीलिटर ✔️
3) 9 ग्रॅम 26 मिलीलिटर 
4) या पैकी नाही

8) भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?

पर्याय :- 
1) विशाखापट्टणम 
2) पॅरा हिप
3) मुंबई ✔️
4) तुतीकोरीन

9) मुक्त व्यापार म्हणजे काय ?
1) आयात - निर्यातीवर निर्बंध नसणे ✔️
2) आयात निर्यातीवर कर नसणे
3) निर्यात प्रोत्साहन
4) आयात निर्यातीस प्रोत्साहन देणे 

10) खालील संस्थेच्या त्यांच्या स्थापनेनुसार उतरता क्रम लावा?
1) NABARD
2)RBI
3)IDBI
4)IFCS

पर्याय :- 
1) 3,2,4,1
2) 2,4,3,1✔️
3) 2,1,4,3
4) 1,2,3,4

1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली  ? 

1) पाचवी 
2) तिसरी 
3) सातवीं ✅
4) यापैकी नाही

2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----

1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅

2) अनेक संस्थाने खालसा करणे 

3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे 

4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे

3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो. 


1) रोहू 

2) कटला 

3) मृगल ✅

4) तिलापिया

4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?

1) 0.19✅

2) 0.50

3) 0.75

4) 0.90

5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे . 

1) भाट्ये, रत्नागिरी 

2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग 

3) श्रीवर्धन, रायगड ✅

4) गणेशखिंड,पुणे

6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ? 

1) समाज सेवा 

2) शैक्षणिक गुणवत्ता 

3) शास्त्रीय संशोधन ✅

4) साहित्य

7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 

1) 29✅

2) 27

3) 31

4) 25

8) जर O + H + P = 39 
M + A + N = 28
तर M + C + H + I + N + E = ? 

1) 43 

2) 53✅

3) 64

4) 54

9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण? 

1) श्रीमंती किरण बेदी 

2) श्रीमती कविता करकरे 

3) श्रीमती स्मिता साळसकर 

4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅

10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो? 

1) राष्ट्रपती ✅

2) वित्तमंत्री 

3) पंतप्रधान 

4) गृहमंत्री

11) --------- is getting blurred.  I cannot see. Fill in the blank with the suitable option. 

1) Everything ✅

2) something 

3) Nothing 

4) ANYTHING

12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ? 

1) 15,17✅

2) 16,17

3) 19,16

4) 18,15

13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ? 

1) 250

2) 300

3) 200✅

4) 325

14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 

1) 660

2) 540✅

3) 630

4) 450

15) 0.004 x 0.5 = ? 

1) 0.00020

2) 0.0020✅

3) 0.0200

4) 0.2000

16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word 

AFFLUENCE 


1) Influence 

2) poverty ✅

3) Indifference 

4) Riches 

🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय. 

17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ".  - या वाक्यातील कर्ता कोण ? 

1) शोध 

2) लवकर 

3) तो ✅

4) परतला 

🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो

18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.

1) विधानार्थी - होकारार्थी ✅

2) नकारार्थी 

3) उद्गारवाचक

4) प्रश्नार्थक 

🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.

19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?
1) अफगाणिस्तान   ✅
2) इराण
3) श्रीलंका
4) बांग्लादेश

20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.
1) पाकिस्तान
2) बर्मा
3) भूतान
4) बांग्लादेश   ✅

आजचे प्रश्नसंच

 .......... साली भारताच्या गव्हर्नर जनरल ने भारत सरकारचे सचिवालय बंगालच्या सरकारपासून वेगळे केले..

A. 1835

B. 1839

C. 1843✔️

D. 1848


योग्य कोणते.

1.. भारतातील सचिवालय ही ब्रिटन मधील व्हाईट हॉल व्यवस्थेपेक्षा निराळी आहे.

2. धोरण बनविणे आणि त्याची अंबलबजावणी करणे या दोहांची जबाबदारी ब्रिटन मध्ये मंत्रालयावर असते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff

 

............ मध्ये केंद्र सरकारमधील कामकाजाच्या पद्धतीत "डेस्क ऑफिसर सिस्टम" लागू केली.

A. १९४७

B.१९६१

C. १९७३✔️

D. १९७६



........... याने पोर्टफोलिओ पद्धत सुरू केली.

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग✔️

D. लॉर्ड कर्जन



पदावधी व्यवस्था कोणी सुरू केली..

A. लॉर्ड बेंटिक

B. लॉर्ड डलहौसी

C. लॉर्ड कॅंनिंग

D. लॉर्ड कर्जन

१९४७ साली केंद्रीय सचिवालय मध्ये .....

खाती होती.

A. १५

B. १८✔️

C. १९

D. २१


........... हा शाखेचा प्रमुख असतो म्हणून त्याला शाखा अधिकारी असे संबोधले जाते.

A. सचिव

B. उपसचिव

C. अवर सचिव✔️

D. सह सचिव


योग्य कोणते.

1.. भारतातील कॅबिनेट साचिवाचे पद १९५० मध्ये निर्मिले गेले.

2. एन.आर. पिल्लई हे पहिले मंत्रिमंडळ सचिव होते.

A. Tt✔️

B. Tf

C. Ft

D. Ff


1.जावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ) प्रसिद्ध संगीतकार आहेत 

ब) प्रसिद्ध गीतकार 

क) प्रसिद्ध गीतकार आहेत 

1) फक्त अ 

2) अ व ब

3) ब व क  ✔️✔️

4) फक्त ब

 

2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे सरन्यायाधिश उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या तिन्ही पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे? 

1) व्ही. व्ही गिरी 

2) बी.डी.जत्ती

3) महमंद हिदायतुल्ला  ✔️✔️✔️

4) मिलम संजीव रेड्डी


3. २०१५ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  

1) कोर्ट  ✔️✔️✔️

2) पानासिंग तोमर 

3) शीप ऑफ थिसेस

4) आर्गो


4.

पंडित शंकर घोष यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) घोष हे प्रसिद्ध सतारवादक होते.

ब) घोष हे किराणा घराण्यातील कलाकार होते 

क) घोष हे प्रसिद्ध तबलावादक होते.

वरीलपैकी सत्य विधान/न कोणते/ती?

1)  फक्त अ  

2)  अ व ब 

3)  ब व क 

4)  फक्त क ✔️✔️✔️



 

5. आनंदमठ या कादंबरीचे जनक कोण? 

1) बकिमचंद्र चॅटर्जी  ✔️✔️✔️

2) स्वींद्रनाथ टागोर

3) अरुणा असफ अली

4) धोंडो केशव कर्वे


6. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 

1) दहाव्या 

2) बाराव्या

3) तेराव्या ✔️✔️✔️

4) चौदाव्या


7. रिओ ऑलिम्पिक गॉल्फ साठी  किती देश पात्र आहेत? 

1) २४  ✔️✔️✔️

2) ३०

3) २५

4) १५


8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौदलाचे केंद्र (नेव्ह कमांड) नाही? 

1) मुंबई 

2) विशाखापदृणम

3) कोची

4) कन्याकुमारी ✔️✔️✔️

 

9.

जागतिक बँकेने भारताच्या स्वच्छभारत या उपक्रमासाठी पाठिंबा म्हणून कर्ज देण्याचे घोषित केले.

अ) स्वच्छ भारत अभियान हे २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाले.

ब) या अभियानाची उदिष्टे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

क) साज्यांचा उपक्रमात सहभाग असावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्न करते.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  ✔️✔️✔️

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


10. मराठी रंगभूमीचा पहिला प्रयोग कोठे सादर झाला? 

1) सातारा

2) पुणे

3) सांगली ✔️✔️✔️

4) कोहापूर                                                                                                                                                                                                                                                                  11.

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ संबंधी खालील विधाने विचारात घ्या 

अ) या निर्देशांकानुसार भारत हा श्रीलंकेपेक्षा वरच्या स्थानावर आहे.

ब) सार्क देशांपैकी पाकिस्तान या देशात सर्वात अधिक भ्रष्टाचार आदळून येतो.

1)  अ बरोबर ब चूक  ✔️✔️✔️

2) ब बरोबर अ चूक 

3) वरिल दोन्ही बरोबर 

4) वरिल दोन्ही चूक


12.

खालील विधाने वाचा 

अ) बीड जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या सीमेवर नाही.

ब) जालना हा जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर नाही

क) बीड जिल्ह्याच्या सीमेवर उस्मानाबाद जिल्हा आहे.

वरीलपैकी सत्य विधान कोणते?

1)  अ व ब 

2)  ब व क  ✔️✔️✔️

3)  अ व क 

4)  वरील सर्व 


13. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा झाली?

1) २००० - २००१  ✔️✔️✔️

2) २००१ - २००२

3) २००२ - २००३

4) २००४ – २००५


14.

केप्लर हे काय आहे?

अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेले अवकाशयान आहे.

ब) केप्लर यान नासाने २००९ मध्ये प्रक्षेपित केले

1)  अ बरोबर ब चूक  

2) ब बरोबर अ चूक ✔️✔️✔️

3) वरील दोन्ही बरोबर 

4) वरील दोन्ही चूक 


 

15. खालीलपैकी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री कोण आहेत?

1) प्रकाश मेहता 

2) पंकजा मुंडे ✔️✔️✔️✔️

3) विष्णू सावरा

4) रामदास कदम


16.

नई मंझिल या केंद्रीय क्षेत्र योजनेसंबंधी विधाने वाचा.

अ) ही योजना अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय राबविते.

ब) शिक्षण सोडलेल्या अल्पसंख्यांक युवकांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेमागचा उगेश आहे.

क) अल्पसंख्यांक मंत्री नज्मा हेत्पुल्ला यांनी ८ ऑगस्ट २०१५ रोजी पटना येथून या योजनेस सुरुवात केली.

वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?

1)   अ व ब  

2)  ब व क 

3)  अ व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️ 


17.

चैन सिंग या खेळाडूसंबंधी विधाने वाचा 

अ) चैनसिंग हा भारतीय सैन्याकडून खेळणारा नेमबाजीतील खेळाडू आहे.

ब) चैनसिंग याने ५९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुबर्ण पदक जिंकले.

सुवर्ण पदक जिंकले.

1)   अ बरोबर, ब चूक  

2)  ब बरोबर, अ चूक 

3)  वरील दोन्ही बरोबर  ✔️✔️✔️

   4) वरील दोन्ही चूक 



18.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंबंधी विधाने वाचा

अ) या योजेनेंर्ग्त रस्त्यांनी जोडले न गेलेले सर्व पात्र प्रामीण रस्ते जोडण्यात येणार

ब) ही योजना २०० साली सुरु केली गेली 

क) या योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते जोडणीचे उगिष्ट २०२२ ऐवजी २०११ पर्यंतच पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

वरीलपैकी चुकीचे विधाने कोणते.

1)   फक्त अ  

2)  फक्त ब

3)  ब व क 

4)  कोणतेही नाही ✔️✔️✔️

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...