9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेचे पहिले बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड.
13 डिसेंबर 1946 ➖ प. नेहमी उद्दिष्टांचा ठराव मांडला.
22 जानेवारी 1947➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर .
18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर.
22 जुलै 1947 ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.
14 ऑगस्ट 1947 ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त.
29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा समितीची स्थापना.
26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी.
24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृत.
24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची व विशेष बैठक.
18 डिसेंबर 1976 ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔷
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
०७ जानेवारी २०२२
भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक
खाली दिलेल्या नेत्यांचे गुरू कोण ते सांगा
1】लोकमान्य टिळक यांचे गुरू कोण होते❓के●टी●तेलंग✅
2】महात्मा गांधी यांचे गुरू कोण होते ❓
गोपालकृष्ण गोखले✅
3】स्वतंत्र्यवीर सावरकर यांचे गुरू कोण होते❓श्यामजी कृष्ण वर्मा✅
4】रवींद्रनाथ टागोर यांचे गुरू कोण होते❓बँकिंचंद्र चॅटर्जी✅
5】न्यामुर्ती रानडे यांचे गुरू कोण होते❓
के●टी●तेलंग✅
6】अरविंद घोष यांचे गुरू कोण होते❓
विष्णू भास्कर लेले✅
7】गोपालकृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते❓न्यामुर्ती रानडे✅
8】सुभाषचंद्र बोस यांचे गुरू कोण होते❓चित्तरंजन दास✅
9】डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू कोण होते❓महात्मा फुले,शाहू महाराज,संत कबीर✅
सजीव व गुणसूत्रांची संख्या
🦁 प्राणी -
❇️ मानव:- 46
❇️ डास:- 06
❇️ चिम्पाझी:- 48
❇️ सिंह:- 76
❇️ माशी:- 12
❇️ माकड:- 42
❇️ घोडा:- 64
❇️ कुत्रा:- 78
❇️ मेंढी :- 54
❇️ शेळी :- 60
❇️ उंदीर :- 42
❇️ कोंबडी :- 78
❇️ उंट :- 64
❇️ हत्ती :- 58
❇️ डुक्कर :- 38
❇️ ससा :- 44
❇️ हरीण :- 68
❇️ कबुतर :- 80
🌳 वनस्पती -
✳️ तांदूळ - 24
✳️ गहू - 42
✳️ मका - 20
✳️ बटाटा - 48
✳️ सोयाबीन - 40
✳️ टोमॅटो - 24
✳️ कलिंगड - 22
✳️ ऊस - 80
✳️ कापूस - 56
✳️ कांदा - 32
✳️ कोबी -18
━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️━━━━━━━━━━━━━━━━━━
Latest post
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947
- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 👉 उत्तर - देवेन भारती प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ? ...
-
1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी -...