Sunday 18 July 2021

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)

  


🔴 आबोली.                 (सिंधुदुर्ग)


🔴 खडाळा .                 (पुणे)


🔴 लोणावळा .              (पुणे)


🔴 भिमाशंकर .             (पुणे)


🔴 चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


🔴 जव्हार .                   (पालघर)


🔴 तोरणमाळ.               (नंदुरबार)


🔴 पन्हाळा.                   (कोल्हापूर)


🔴 महाबळेश्वर.               (सातारा)


🔴 पाचगणी .                 (सातारा)


🔴 कोयनानगर .             (सातारा)


🔴 माथेरान .                  (रायगड)


🔴 मोखाडा.                   (ठाणे)


🔴 सर्यामाळ.                  (ठाणे)


🔴 महैसमाळ .                 (औरंगाबाद)


🔴 यडशी .                     (उस्मानाबाद)


🔴 रामटेक.                    (नागपूर)

चालुघडामोडी प्रश्नउत्तरे

 प्रश्न 1.

सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण ?

👉उत्तर:-  🔴 रजण गोगई



प्रश्न 2.

सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ?

👉उत्तर:- 🔵  रखा शर्मा



प्रश्न 3.

''मक्कल निधी मय्यम'' हा पक्ष कोणत्या राज्यातील आहे ?

👉उत्तर:- ⚫️ तमिळनाडू ( संस्थापक-कमल हसन )



प्रश्न 4.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण? 

👉 उत्तर : ⚪️ सनिल आरोरा



प्रश्न 5.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे इतर दोन आयुक्त कोण आहेत ?

👉 उत्तर : 🔴 अशोक लवासा,सुशिल चंद्र


प्रश्न 6. 

सौदी अरेबियातील कोणत्या कंपनीच्या प्रकल्पावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला ?

👉उत्तर:- 🔴 अरामको



प्रश्न 7.

राज्यातील पहिला स्वयंचलित पिंजरा कोणी तयार केला ?

👉उत्तर:- ⚫️  चद्रपूर मधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . रविकांत खोब्रागडे



प्रश्न 8.

भारत तेल आयात सर्वाधिक कोणत्या देशाकडून करतो ?

👉उत्तर:- 🔵  1) सौदी अरब  2) इराक 



प्रश्न 9.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ------ --- यांच्या अध्यक्ष ते खाली डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरनाची स्थापना करण्यात आली ?

👉:-उत्तर 🔴 चद्रशेखर धर्मधिकारी 



प्रश्न 10.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे काम ----------  या तारखेला पूर्ण होते ?

👉उत्तर :- 31 ऑगस्ट



प्रश्न .11

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?

👉उत्तर:- 🔴 पार्श्व गायक अवधूत गुप्ते



प्रश्न 12.

कोणत्या साली जागतिक महामंदी आली होती?

👉उत्तर:-  ⚫️ 1929



प्रश्न 13.

विएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा 2019 चे विजेता पदक कोणी पतकावले?

👉उत्तर:-  ⚪️ सौरभ वर्मा



प्रशन.14

मुख्यमंत्री डाळपोषित योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

👉उत्तर:- 🔴 उत्तराखंड



प्रशन. 15

UAE या देशातील भारताचे अँम्ब्यासीटर कोण आहे? 

👉उत्तर:- 🔴 नवद्वीप पुरी



प्रश्न 16.

गुरुप्रीत सिंग सन्धू हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

👉उत्तर:- 🔵 फटबॉल 



प्रश्न 17.

प्रकल्प ग्रस्तां च्या विस्थापणा विरोधात चलो आत्मकुर  आंदोलन कोणत्या राज्यात सुरु आहे ?

👉उत्तर:- 🔴 आध्रप्रदेश



प्रश्न 18.

पहिले हेलिकॉप्टर संमेलन कोठे (2019)आयोजित करण्यात आले ?

👉उत्तर:- ⚫️ डहराडून



प्रश्न 19.

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन केव्हा साजरा केला जातो?

👉 उत्तर 🔵 10 सप्टेंबर


प्रश्न 20.

महाराष्ट्र राज्याच्या पुलिस महासंचालक पदी सध्या कोण आहेत ?

👉 उत्तर ⚪️ सबोधकुमार जैस्वाल


प्रश्न 21.

जागतिक ओझोन दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔴  16 सप्टेंबर




प्रश्न 22.

जागतिक नारळ दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔵  2 सप्टेंबर



प्रश्न 23.

जागतिक पर्यटन दिन कधी असतो?

👉उत्तर:- ⚫️  17 सप्टेंबर



प्रश्न 24.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आधिकारी कोण आहेत?

👉उत्तर:- ⚪️ बलदेव सिंग



प्रश्न 25.

राज्यात पुरुष मतदाराच्या तुलनेत महिला मतदारांचे दर हजारी प्रमाण किती आहे?

👉उत्तर:- 🔴 914


प्रश्न 26.

 महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोध पथकाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? 

👉उत्तर:- 🔵 दवेन भारती



प्रश्न 27.

पोलीसांना टोपी ऐवजी नवीन कॅप  कधीपासून देण्यात आली?

👉उत्तर:-🔴 एप्रिल 2019 पासून 



प्रश्न 28.

देशातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

👉उत्तर:- ⚫️ महाराष्ट्र



प्रश्न 29.

रात्रीच्यावेळी पोलिसांना ई-गस्त ( ई-पेट्रोलिंग ) साठी कोणते तंत्रज्ञान पुरवण्यात आले ?

👉 उत्तर ⚪️  रडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटि फिकेशन डिव्हाईस



प्रश्न 30.

राज्यात सध्या किती पोलिस आयुक्तालय कार्यरत आहेत?

👉 उत्तर 🔵 11


प्रश्न 31.
चंद्रयान मिशन 2 ला केव्हा प्रेक्षपण (लांच) करण्यात आला ?
👉 उत्तर :- ⚪️ 22 जूलै 2019 


प्रश्न 32.
जागतिक बैडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुने आतापर्यंत किती पदके जिंकली ? 
👉 उत्तर :-  🔵 5


प्रश्न 33.
रिझर्व्ह बँकेचे 25 वे गर्व्हनर काेण आहेत?
👉 उत्तर :- 🔴 शक्तिकांत दास 


प्रश्न 34.
"ब्ल्यू लेडी" कशाचे नाव आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ जहाज


प्रश्न 35.
महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या तिकीटावर छापण्यात आला?
👉 उत्तर :- 🔵 नागपुर. 


प्रश्न 36.
चंद्रयान मिशन 2 ला काेणत्या अंतराल केद्रावरुन प्रेक्षपण (लांच) करण्यात आले ?👉 उत्तर :- ⚫️ सतिश धवन अंतराळ केंद्र. 


प्रश्न 37.
भारतातील पहिल्या जलविद्युत याेजनेचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔴 शिव समुद्रम 


प्रश्न 38.
"दक्षिणचे काश्मीर" म्हणून काेणत्या शहराला ओळखले जाते ?
👉 उत्तर :- ⚪️ करळ 


प्रश्न 39.
चंद्रयान मिशन 1 च्या वेळी इञ्साे थे अध्यक्ष काेण होते?
👉 उत्तर :- ⚫️ जी माधवन नायर 


प्रश्न 40.
संपूर्ण देशात "प्लास्टिक मुक्त अभियान " कोणत्या थोर पुरुषाच्या नावाने राबविण्यात येणार आहे. ?
👉  उत्तर :- 🔴 महात्मा गांधी. 


प्रश्न 41.
चंद्रयान  2 मधील चंद्रावर उतरणा-या लँडरचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔵 विक्रम


प्रश्न 43.
महाराष्ट्रातील शेवटचे पोलीस आयुक्तालय कोठे सुरू करण्यात आले?
👉 उत्तर :- 🔵 पिंपरी-चिंचवड


प्रश्न 44.
त्रितिय पंथीय याना पोलीस दलात स्थान देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
👉 उत्तर :-  🔴 तामिळनाडू


प्रश्न 45.
कोणत्या राज्यात पाहिले भारतातील महिला न्यायालय सुरू करण्यात आले ?
👉 उत्तर :- ⚫️ आध्रप्रदेश


प्रश्न 46.
Cbi च्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत ?
👉 उत्तर :- ⚪️ ऋषीकुमर शुक्ला


प्रश्न 47.
महाराष्ट्रात एकूण सायबर पोलीस स्टेशन किती आहेत ?
👉 उत्तर :- 🔴 47


प्रश्न 48.
गांधी विचार व अहिंसा या पुस्तकाचे वाचून कोणत्या पोलीस मुख्यालयात करण्यात आले? 
👉 उत्तर :- 🔴  गडचिरोली


प्रश्न 49.
सेल्युलर  जेल कोणत्या ठिकाणी आहे?
👉 उत्तर :- ⚫️ पोर्ट ब्लेअर(अंदमान निकोबार)

प्रश्न 50 .
भारतात सर्वाधिक सायबर गुन्हे कोणत्या शहरात दाखल होतात?
👉 उत्तर :- 🔵 मबई

प्रश्न 51.
गडचिरोली पोलीस दलातील क-60 पोलीस पथकाचे पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
👉 उत्तर :- ⚫️ शरद शेलार

प्रश्न 52.
औदयोगिक क्रांती प्रथम कुठे झाली ?
👉 उत्तर :- ⚪️ इग्लंड


प्रश्न 53.
गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगले येते? 
👉 उत्तर :-  🔵 थड


प्रश्न 54.
महाराष्ट्रातील बहूतेक नद्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत?
👉 उत्तर :- 🔴 हगामी


प्रश्न 55.
केदारनाथ उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ रद्रप्रयाग


प्रश्न 56.
बद्रीनाथ उत्तराखंड राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- 🔵 घमोली


प्रश्न 57.
महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?
👉 उत्तर :- ⚫️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ


प्रश्न 58
किरगीज जमातीतील लोकांचे मुख्य पेय कोणते?
👉 उत्तर :- 🔴 कयूमिस


प्रश्न 59.
जमशेदपुर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे?
👉 उत्तर :- ⚪️ सोन


प्रश्न 60.
माजी  सैनिकांनी चालविलेली एकमेव सहकारी बँक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ सातारा
(बँकेचे नाव,कर्नल आर,डी,निकम सैनिक बँक)

प्रश्न 61.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 
👉उत्तर :-🔴 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क



प्रश्न 62.
कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
👉उत्तर :-⚫️ ४२ साव्या



प्रश्न 63.
राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
👉उत्तर :- 🔴 महाभियोग



प्रश्न 64.
राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?
👉उत्तर :- ⚫️ ३५



प्रश्न 65. 
व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?
👉उत्तर :- 🔴 मलभूत हक्क



प्रश्न 66. 
मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
👉 उत्तर :- ⚫️ सर्वोच्च न्यायालय



प्रश्न 67. 
राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
👉उत्तर :- ⚫️ फक्त राज्यसभेत



प्रश्न 68. 
खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
👉उत्तर :- 🔴 मत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे



प्रश्न 69. 
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
👉उत्तर :- ⚫️ नयाय



प्रश्न 70.
महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
👉 उत्तर :- 🔴 ७८

प्रश्न 71.
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?
👉 उत्तर :- 🔴 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


प्रश्न 72.
सायमन कमिशन ची स्थापना कधी झाली?
👉उत्तर :- ⚫️ 1927 


प्रश्न 73.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
👉 उत्तर :- 🔴 सरेंद्रनाथ चटर्जी 


प्रश्न 74.
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी
👉 उत्तर :- 🔴 हरावत 


प्रश्न 75.
दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?
👉 उत्तर :- 🔴 जवारी 


प्रश्न 76.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
👉 उत्तर :- 🔴 विक्रम साराभाई 


प्रश्न 77.
सर्वात उत्तरेकडील नदी कोणती
👉 उत्तर :- ⚫️ सिंधू


प्रश्न 78.
शून्याचा शोध कोणी लावला
👉 उत्तर :- 🔴 आर्यभटट 
  

प्रश्न 79.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता
👉 उत्तर :- 🔴 अहमदनगर जिल्हा


प्रश्न 80.
करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला
👉 उत्तर :- ⚫️ महात्मा गांधी

प्रश्न 81.
गडचिरोलीवरून नागपूर कडे जातांना खालीलपैकी कोणत्या नद्या लागतात 
👉उत्तर :-🔴 कठाणी - खोब्रागडी



प्रश्न 82.
"रैला" कशाचा प्रकार आहे?
👉उत्तर :-⚫️नत्य 



प्रश्न 83.
खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जात नाही?
👉उत्तर :- 🔴 तामिळ



प्रश्न 84.
लिएंडर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
👉उत्तर :- ⚫️ लाँन टेनिस



प्रश्न 85. 
 भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
👉उत्तर :- 🔴 गगा



प्रश्न 86. 
ईटीयाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ भडारा 



प्रश्न 87. 
बिडी बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडांची पाने वापरली जातात?
👉उत्तर :- ⚫️ तदू



प्रश्न 88. 
वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रांमपंचायत कोणती ?
👉उत्तर :- 🔴 लखामेंढा



प्रश्न 89. 
छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?
👉उत्तर :- ⚫️ रायपूर



प्रश्न 80.
"विंग्ज ऑफ फायर" या पुस्तकाचे लेखक ................. आहेत?
👉 उत्तर :- 🔴 ए.पी.जे.अब्दूल कलाम

प्रश्न 81.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 82.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 83.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 84.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 85.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क

प्रश्न 91.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 92.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 93.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 94.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 95.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क


प्रश्न 96.
कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?
👉 उत्तर : - 🔴 14 सप्टेंबर


प्रश्न 97.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ?
👉 उत्तर : - ⚫️ पाडेगाव 


प्रश्न 98.
( ISRO ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?
 👉 : - उत्तर ⚫️ इस्त्राएल


प्रश्न 99.
कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?
👉 उत्तर : - 🔴 राजस्थान

प्रश्न 100.
भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?
👉 उत्तर : - 🔴  मबई, महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे


 (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). 


🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. 


🔸मूळ नाव तुकाराम

🔸जन्मस्थळ वाटेगाव 

(ता.वाळवा; जि. सांगली )

🔸तयांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले


🔸प्रभाव - 

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.


🔸 मबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले


🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक 


🔸तयांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. 


🔸तयांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली


🔸‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


🔸संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.


👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


🔸'लोकयुद्ध' साप्ताहिकात - वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.


🔸‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. 


🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.


🔸त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले 

🎬 वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )

🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )

🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )

🎬मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )

🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )

🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )

🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).


🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.


👉तयांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे


🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )

" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले


🔸मार्क्सवादी पक्षाच्या

 "Indian People's Theater Association"(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.


🔸रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.

 तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.


🔸 ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला


🔸आपल्या लेखनाबद्दल

 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो' अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.


🏵गौरवोद्वार


🖋 "महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की" - 

 ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...