Saturday 11 September 2021

HDFC बँक आणि NSIC यांच्यात सामंजस्य करार.



🔰सपूर्ण भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी HDFC बँक आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.


🔰कराराच्या अंतर्गत, HDFC बँक विशेषतः MSME उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी बँक विविध योजना आखणार आहे. तसेच प्रकल्पांसाठी स्थानिक पातळीवर आणि भारतातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये समर्थन वाढविणार. या भागीदारीने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने भारताच्या वाढत्या MSME क्षेत्राला चालना देण्यास मदत होईल.


🔰राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) मर्यादित ही एक मिनीरत्न सरकारी संस्था आहे. त्याची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSMEs) 1955 साली केली.


🔰HDFC बँक लिमिटेड ही मुंबई येथे मुख्यालय असलेली एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ती भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरत आहे.

भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.



🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.


🔴ठळक बाबी...


🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथे ‘राष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.


🔰तयाची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर स्वाक्षऱ्या..



🔰आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत राहिलेली समस्या संपविण्याच्या हेतूने ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर 4 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.


🔰या ऐतिहासिक करारामुळे 1,000 हून अधिक सशस्त्र कार्यकर्ते हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. कार्बी भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने विशिष्ट प्रकल्प हाती घेण्यासाठी केंद्रीय सरकार तसेच आसाम राज्य सरकार येत्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये वापरण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देणार आहे.


🔰कार्बी करार हा “बंडखोरी मुक्त समृध्द ईशान्य प्रदेश” निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.


🔴कराराची ठळक वैशिष्ट्ये..


🔰हा सामंजस्य करार कार्बी आंगलाँग स्वायत्त मंडळाला अधिक स्वायत्तता मिळेल तसेच कार्बी जनतेची विशिष्ट ओळख, भाषा, संस्कृती, इत्यादींचे संरक्षण होईल याची हमी देईल आणि आसामच्या प्रादेशिक तसेच प्रशासकीय अखंडतेला धक्का न लावता मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रदेशाचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.


🔰हिंसेचा मार्ग सोडून या भागात कायद्याने प्रस्थापित केलेल्या शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेत सामील होण्यास सशस्त्र कार्बी गटांनी सहमती व्यक्त केली आहे. सशस्त्र गटाच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची सुविधा देखील या करारान्वये देण्यात आली आहे.

मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पासंबंधी भारत आणि अमेरिका यांच्यात करार..


🔰भारताचे संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशाचे संरक्षण विभाग यांच्या दरम्यान 30 जुलै 2021 रोजी ‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) यामधील संयुक्त कृतीगट हवाई प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या मानवरहित यान (ALUAV) यांच्या निर्मितीसाठी आखलेल्या प्रकल्पासंबंधीचा करार झाला.


🔰हा करार संशोधन, विकास, चाचणी आणि मूल्यमापन अंतर्गत येत असून ते संरक्षण उपकरणाच्या सह-विकासाद्वारे दोनही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.


🔴‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) विषयी...


🔰‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) याचे मुख्य उद्दिष्ट सहकार्यात्मक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्य दलांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.


🔰DTTI अंतर्गत, संबंधित शाखांमधील परस्पर सहमतीच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लष्कर, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावरील संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात आले आहेत. मानव रहित हवाई प्रक्षेपण यानाच्या संयुक्त विकासावरील करारावर हवाई प्रणालीवरील संयुक्त कृतीगटाकडून देखरेख ठेवली जात आहे.


🔰मानवरहित हवाई प्रक्षेपण यानाच्या प्रारूपाच्या संयुक्त विकासासाठी प्रणालींची रचना, विकास, प्रात्यक्षिक, चाचणी आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रकल्प करारात हवाई दल संशोधन प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांच्यातील सहकार्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.

Top 50 Mix Gk



1. सांची के स्तूप का निर्माण किसने कराया

-- अशोक ने


2. मेगस्थनीज ने किसके दूत के रूप चन्द्रगुप्त मौर्य के दरबार में 

आया था

-- सेल्यूकस


3. मुद्रा राक्षस किसने लिखी थी

-- विशाखदत्त


4. अशोक ने अपने पुत्र महेन्द्र व पुत्री संघमित्रा को कहां भेजा

-- श्रीलंका


5. कौनसा मौर्य सम्राट जैन धर्म ग्रहण करके श्रवण बेलगोला 

चला गया

-- चन्द्रगुप्त मौर्य


6. अन्तिम मौर्य समा्रट कौन था

-- बृहद्रथ


7. महाभाष्य के लेखक

-- पंतजलि


8. पंतजालि किसके दरबार में था

-- पुष्यमित्र शुंग के


9. कनिष्क किस वंश का शासक था

-- कुषागवंश का


10. कनिष्क की राजधानी कहां थी

-- पुरूषपुर


11. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है?

-- अरुणाचल प्रदेश 


12. भारत का सर्वोच सम्मान कौन सा है?

-- भारत रत्न 


13. भारत रत्न से सम्मानित प्रथम भारतीय महिला कौन थी?

-- इंदिरा गाँधी (1971 में)


14. भारत में मानसून सबसे पहले कहा आता है?

-- केरल राज्य में (जून के प्रथम सप्ताह में)


15. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति किस स्थान पर हुआ था?

-- बोधगया 


16. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था?

-- लार्ड विलियम बैंटिक 


17. चन्द्रमा पर मानव भेजने वाला प्रथम देश कौन है? 

-- संयुक्त राज्य अमेरिका (U.S.A)


18. रतौंधी किस विटामिन की कमी के कारण होता है?

-- विटामिन A के कारण 


19. कागज का अविष्कार किस देश ने किया?

-- चीन (China) ने 


20. सौर प्रणाली के खोजकर्ता कौन है?


-- कॉपरनिक्स


21. हिंदी भाषा की लिपि कौन सी है?

-- देवनागरी लिपि 


22. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के इलाज के लिए प्रयोग किया जाता है?

-- मधुमेह के इलाज में 


23. भारत में सर्वाधिक वर्षा कहा होती है? 

-- मासिनराम (मेघालय) में 


24. भारत की पहली महिला शाशिका कौन थी?

-- रजिया सुल्तान बेगम 


25. टेलीविजन का आविष्कार किसने किया था?

-- जॉन लोगी बेयर्ड ने 


26. जलियावाला बाग हत्याकांड कहा और कब हुआ था?

-- अमृतसर (1919 ई०) में 


27. सर्वाधिक चमकीला एवं गर्म ग्रह कौन सा है?

-- शुक्र ग्रह


28. भारत-पाकिस्तान के बीच की सीमा रेखा कौन सी है?

-- रेडक्लिफ रेखा 


29. मछलिया अपना साँस किसकी सहायता से लेती है?

-- गलफड़ो की सहायता से 


30. भारत की प्रथम महिला राज्यपाल कौन थी?

-- सरोजनी नायडु


31. 'ब्रह्म समाज' के संस्थापक कौन थे?

-- राजाराम मोहन राय


32. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम के जनक कौन है?

-- डॉ. विक्रम साराभाई 


33. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आज़ादी दूंगा' का नारा किसने दिया?

-- सुभाष चन्द्र बोस ने


34. बक्सर का युद्ध कब हुआ था?

-- 1764 ई० में 


35. माउंट एवेरेस्ट पर दो बार चढ़ने वाली प्रथम महिला कौन थी?

-- संतोष यादव 


36. वास्कोडिगामा का भारत आगमन कब हुआ था?

-- 1498 ई० में 


37. सिख धर्म के संस्थापक कौन माने जाते है?

-- गुरु नानक


38. भारत का स्विट्ज़रलैंड किस राज्य को कहा जाता है? 

-- कश्मीर


39. स्वर्ण मंदिर कहा स्थित है?

-- अमृतसर 


40. वास्कोडिगामा कहा का रहने वाला था?

-- पुर्तगाल 


41. 'लौह पुरुष' किस महापुरुष को कहा जाता है?

-- सरदार बल्लभ भाई पटेल को 


42. सर्वाधिक सीमाओं वाला देश कौन सा है?

-- चीन (China)


43. 'महाभारत' के रचियता कौन है?

-- महर्षि वेदव्यास जी 


44. क्षेत्रफल की दृष्टि से भारत का सबसे बड़ा राज्य कौन सा है?

-- राजस्थान 


45. भारत में सैनिको को दिया जाने वाला सबसे बड़ा सैनिक सम्मान कौन सा है?

-- परमवीर चक्र 


46. ओणम भारत के किस राज्य का प्रसिद्ध त्यौहार है?

-- केरल का 


47. जनसंख्या एवं क्षेत्रफल की दृष्टि से विश्व का सबसे छोटा देश कौन सा है?

-- वेटिकन सिटी 


48. पंजाबी भाषा किस लिपि में लिखी जाती है?

-- गुरुमुखी लिपि में 


49. 'कलाम का सिपाही' किसे कहा जाता है?

-- मुंशी प्रेमचंद को 


50. भारत का सबसे प्रथम विश्वविद्यालय कौन सा है औरu उसकी स्थापना कब हुई?

-- नालंदा विश्वविद्यालय (450 ई० पू.)

वाचा :- पोलीस दल विशेष



▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

*✓ दिलीप वळसे पाटिल*


▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

*✓ गृहमंत्रालय*


▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

*✓ राज्यसूची*


▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

*✓ दक्षता*


▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

*✓ तेलंगणा*


▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

*✓ हैदराबाद*


▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

*✓ संजय पांडे*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

*✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय* 


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

*✓ पोलीस महासंचालक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

*✓ मुंबई*


▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

*✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट*

 

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

*✓ पंचकोणी तारा*


▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

*✓ 21 ऑक्टोबर* 


▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 

*✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स*


▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

*✓ पुणे*


▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

*✓ शिपाई*


▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

*✓ काटोल, जि. नागपूर*


▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 

*✓ हाताचा पंजा*


▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

*✓ पोलीस अधीक्षक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

*✓ गडद निळा*


▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

*✓ हेमंत नगराळे*


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

*✓ राज्यशासन*


▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

*✓ महानिरीक्षक*


▪️FIR चा फुल फॉर्म काय ?

*✓ first information report*


▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

*✓ देवेन भारती*


▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

*✓ गृहरक्षक दल , तुरुंग*


▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

*✓ पुणे*


▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

*✓ केपी-बोट*


▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

*✓ 1948*


▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

*✓ जनरल बिपिन रावत*


▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

*✓ राजनाथ सिंह*


अनुशीलन समिती



🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था


🔸यवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात. 


🔸गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.


🔸वगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले. 


🔸अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली. 


🔸पढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे, 

तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते.


🔸 ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.


🔸पढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई.

पोलीस भरती 2020 - 21




(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

भारत सरकार की योजनाएं..



🌸 नीति आयोग 

 1 जनवरी 2015


🌸 हदय योजना

21 जनवरी 2015


🌸 बटी बचाओ बेटी पढ़ाओं 

 22 जनवरी 2015


🌸सकन्या समृद्धि योजना 

22 जनवरी 2015


🌸मद्रा बैंक योजना 

 8 अप्रैल 2015


🌸 परधानमंत्री सुरक्षा बीमा योजना 

 9 मई 2015


🌸अटल पेंशन योजना

9 मई 2015


🌸 परधानमंत्री जीवन ज्योति योजना 

 9 मई 2015


🌸 उस्ताद योजना (USTAD) 

 14 मई 2015


🌸 परधानमंत्री आवास योजना 

25 जून 2015


🌸 अमरुत योजना (AMRUT)

 25 जून 2015


🌸समार्ट सिटी योजना 

25 जून 2015


🌸 डिजिटल इंडिया मिशन

 1 जुलाई 2015


🌸सकिल इंडिया मिशन 

 15 जुलाई 2015


🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना 

 25 जुलाई 2015


🌸 नई मंजिल 

8 अगस्त 2015


🌸सहज योजना 

30 अगस्त 2015


🌸सवावलंबन स्वास्थ्य योजना

 21 सितंबर 2015


🌸 मक इन इंडिया

 25 सितंबर 2015


🌸इमप्रिण्ट इंडिया योजना

 5 नवंबर 2015


🌸सवर्ण मौद्रीकरण योजना 

5 नवंबर 2015


🌸 उदय योजना (UDAY) 

 5 नवंबर 2015


🌸 वन रैंक वन पेंशन योजना 

7 नवंबर 2015


🌸जञान योजना 

30 नवंबर 2015


🌸 किलकारी योजना 

 25 दिसंबर 2015


🌸नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ 

5 जनवरी 2016


🌸 सटार्ट अप इंडिया 

16 जनवरी 2016


🌸 परधानमंत्री फसल बीमा योजना 

18 फरवरी 2016


🌸सतु भारतम परियोजना 

4 मार्च 2016


🌸सटैंड अप इंडिया योजना

5 अप्रैल 2016


🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸गरामोदय से भारत उदय अभियान 

14अप्रैल 2016


🌸परधानमंत्री अज्वला योजना

 1 मई 2016


🌸परधानमंत्री कृषि सिंचाई योजन

 31 मई 2016


🌸 राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना

 1 जून 2016


🌸नगामी गंगे कार्यक्रम 

 7 जुलाई 2016


🌸 गस फॉर इंडिया 

6 सितंबर 2016


🌸 उड़ान योजना 

 21 अक्टूबर 2016


🌸सौर सुजला योजना 

1 नवंबर 2016


🌸 परधानमंत्री युवा योजना 

9 नवंबर 2016


🌸भीम एप

30 दिसंबर 2016


🌸भारत नेट परियोजना फेज - 2 

19 जुलाई 2017


🌸परधानमंत्री वय वंदना योजना 

21 जुलाई 2017


🌸आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं  

 सरकारी शाइन डॉट कॉम


🌸आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना 

21 अगस्त 2017


🌸 परधानमंत्री सहज बिजली हर घर योजना - सौभाग्य 

25 सितंबर 2017


🌸साथी अभियान

 24 अक्टूबर 2017


मार्गदर्शक तत्वबाबत मते



🌹एन एम सिंघवी:-


घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी


🌹छागला:-


तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल


🌹 एन राव:-


ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे


🌹के टी शहा:-


हे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे


🌹के सी व्हिएर:-


ध्येय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे


🌹अनंत नारायण:-


अवादयोग्य आणि अमूर्त आहेत


🌹के व्ही राव:-


हेतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे


🌹के संथानाम:-


केंद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.


🌹नासिरुद्दीन:-


ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.


🌹आयव्हर जेंनीग्स:-


ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.


🌹ग्रॅंव्हील ऑस्टिन:-


यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

सराव प्रश्न

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.

1. 110

2. 115

3. 105

4. 120

उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.

1. पेंच

2. मणिकरण

3. कोयना

4. मंडी

उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. मुल्क राज आनंद

2. शोभा डे

3. अरुंधती राय

4. खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.

1. सिंधुदुर्ग

2. ठाणे

3. रत्नागिरी

4. रायगड

उत्तर : ठाणे

5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

1. मुंबई

2. बंगलोर

3. कानपूर

4. हैदराबाद

उत्तर : बंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1. 20 मीटर

2. 200 मीटर

3. 180 मीटर

4. 360 मीटर

उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.

1. दोन

2. तीन

3. चार

4. एक

उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.

1. राज्यपाल

2. मुख्यमंत्री

3. मंत्रीपरिषद

4. राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.

1. नील-हरित

2. हरित

3. लाल

4. रंगहीन

उत्तर : हरित

10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

1. नायट्रोजन

2. अमोनिया

3. हेलियम

4. कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

13 वी BRICS शिखर परिषद.



🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.


🌺शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus)


🎗ठळक बाबी...


🌺बठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.


🌺आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे.

यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे.


🎗BRICS समूहाविषयी..


🌺BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🌺रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021



🔰सवच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:


🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के


🔴पार्श्वभूमी..


🔰पयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाची "आयुष आपके द्वार" मोहीम..



🔰भारत सरकारच्या आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी) मंत्रालयाच्यावतीने 3 सप्‍टेंबर 2021 रोजी देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून "आयुष आपके द्वार" या नावाने एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.


🔰एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.


🔴ठळक बाबी..


🔰आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतीच्या रोपट्यांचे वाटप करून नवी दिल्लीतील आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. उद्घाटनपर समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लक्षाहून अधिक रोपे वितरित केली गेली.

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ केला. सोनोवाल यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


🔰आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग होता. या प्रसंगी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) आणि आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (CCRA), आयुष मंत्रालय देखील या कार्यक्रमाचा भाग होते. NMPB संस्थेने औषधी रोपांचे वितरण केले आणि CCRA संस्थेने आयुर्वेदिक औषधांचे नागरिकांमध्ये वाटप केले.

SIMBEX 2021’: भारत आणि सिंगापूर या देशांची द्विपक्षीय संयुक्त सागरी कवायत..



☑️सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.


☑️दक्षिण चीन सागरातील दक्षिण भागात सिंगापूर नौदलाने या युद्धसरावाचे आयोजन केले होते.


☑️या युद्धाभ्यासात, भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS रणविजय ही गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका आणि या जहाजावरील हेलीकॉप्टर, ASW कर्वेट INS किल्तान आणि कोर्वेट INS कोरा या क्षेपणास्त्र संहारक युद्धनौका, तसेच P8I हे नौदलाचे लांब टप्प्याचे गस्त घालणारे विमान यांनी केले.


🔴पार्श्वभूमी...


☑️1994 साली सुरु झालेला SIMBEX नौ-युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या इतर कोणत्याही परकीय नौदलासोबत चालणाऱ्या द्विपक्षीय सराव सत्रापैकी सर्वात जास्त काळ आणि सातत्याने सुरू असलेला युद्धाभ्यास आहे.


☑️एकूण भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबधांमध्ये द्विपक्षीय संरक्षणविषयक संबंधाना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये पारंपारिक लष्करी देवाणघेवाण ते HADR व सायबर सुरक्षा या स्तरापर्यंत, परस्पर सहकार्य केले जाते. दोनही नौदलांना परस्परांच्या सागरी माहिती फ्युजन केंद्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पाणबुडी बचावकार्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा करारही दोनही नौदलांनी नुकताच केला आहे.


🅾️सिंगापूर देश..


☑️सिंगापूर हे मले द्वीपकल्पाच्या दक्षिणेस, हिंद महासागरात आग्नेय आशियातील श्रीमंत व पर्यटकांचे आकर्षण असलेले एक द्वीप प्रजासत्ताक आहे. सिंगापूर सिटी हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सिंगापूर डॉलर हे देशाचे अधिकृत चलन आहे.

दोहा येथे भारताची तालिबानसोबत प्रत्यक्ष बैठक झाली..



🍂अलीकडेच अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबान या दहशतवादी गटाचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतार देशाची राजधानी दोहा येथे प्रत्यक्ष बैठक झाली.


🍂भारताचे राजदूत दिपक मित्तल यांची दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख अब्बास स्टानेकझाई यांच्यासोबत ही बैठक झाली. चर्चा सकारात्मक झाल्याचे केंद्रीय विदेश कार्ये मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


🍂बठकीत अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपरित्या मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याबाबत तालिबानसोबत चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होण्याच्या शक्यतेचा मुद्दा भारताने चर्चेत उपस्थित केला.


🌻पार्श्वभूमी..


🍂ऑगस्ट 2021 या महिन्यात तालिबान या दहशतवादी गटाने अफगाणिस्तान देशावर आपला ताबा मिळवला. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविताच भारताने “ऑपरेशन देवी शक्ती” या बचाव मोहीमेच्या अंतर्गत दुसऱ्या दिवशीपासून विमानांद्वारे भारतीयांना सुरक्षित मायदेशात परत आणत आहे. या मोहिमेसाठी कार्यात भारतीय हवाई दलाची आणि एअर इंडिया या विमानसेवा कंपनीची विमाने अखंडपणे कार्य करीत आहे.


🌻अफगाणिस्तान देश..


🍂अफगाणिस्तान हा नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. ‘अफगाणी’ हे तेथील चलनी नाणे आहे.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार



1. व्दिपकल्प - 

    एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


2. भूशीर -

    व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


3. खंडांतर्गत समुद्र - 

    मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


4. बेट -

     एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


5. समुद्रधुनी - 

    काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


6. संयोगभूमी - 

     दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


7. आखात - 

    उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


8. खाडी - 

      आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


9. समुद्र किंवा सागर - 

     महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.


उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र


10. उपसागर -

     खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश



🔸जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. 


🔹तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


🔸 द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 


🔹सरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. 


🔸यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता


🔹भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे.


🔸 दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. 


🔹मबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे.


🔸 तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

महिलां विषयक कायदे


1. सतीबंदी कायदा -1829


2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856


3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866


4.भारतीय घटस्फोट कायदा -1869


5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993


6. आनंदी विवाह कायदा -1909


7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986


8. विशेष विवाह -1954


9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956


12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929


13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


14. बालविवाह निर्बंध कायदा -1929


15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005


16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005


17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


18. समान वेतन कायदा -1976


19. बालकामगार कायदा -1980


20. अपंग व्यक्ती कायदा -1995


21. मानसिक आरोग्य कायदा -1987


22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984


23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990


24. माहिती अधिकार कायदा -2005


25. बालन्याय कायदा - 2000


26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


28. हिंदू विवाह कायदा -1955


29. कर्मचारी विमा योजना -1952


30. प्रसूती सुधारणा कायदा -1961


31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...