Tuesday, 13 December 2022

तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका


१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?

अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र


२………………या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.

वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.

अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क) जगदीशचंद्र बोस✅ द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती


३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?

अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी✅ क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट


४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?

अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब) वर्गीस कुरियन✅

क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा


५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे …………..व …………….आहे.

अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३✅ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही


६…………….रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.

अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५✅ द) १ एप्रिल १९९५


७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.

अ) विक्रीकर ब) आयात कर क) स्थानिक कर द) प्राप्तिकर✅


८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?

अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी

क) गट विकास अधिकारी✅ द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी


९. महाराष्ट्र …………हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी✅ द) लोकायुक्त


१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …………तासांनी पुढे आहे.

अ) अडीच ब) साडेचार क) साडेपाच✅ द) साडेसात


११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?

अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग

क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द) त्रिपुरा : इम्फाळ✅


१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान………..

अ) संपूर्णत : बरोबर आहे✅ ब) संपूर्णत : चुकीचे आहे

क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे


१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी………….. हा ग्रंथ लिहिला

अ) अर्कीक होम इन द वेदाज ब) गीता रहस्य✅

क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार


१४. ” जय जवान, जय किसान” हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?

अ) जवाहरलाल नेहरू ब) लालबहादूर शास्त्री✅

क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण


१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.

ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.

क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.

द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.✅


१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील…………या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.

अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस✅

ब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस

क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस

द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन


१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या …….यांना जाहीर करण्यात आला?

अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा✅


१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ………..हे आहेत.

अ) शरद पवार✅ ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.


१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री……….आहेत.

अ) फौजिया खान ब) प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड इ) दिवाकर रावते✅


२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये …….जिल्हे व …..तालुक्यांचा समावेश केला आहे.

अ) २२ व १२५ ब) १२ व २५✅ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही


२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून…….. झालेले आहे.

अ) ८२.९ %✅ ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %


२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल✅


२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?

अ) ग्रामसेवक ब) तलाठी✅ क) पोलीस पाटील द) सरपंच


1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️


150 सामान्य ज्ञान के प्रश्न उत्तर 2022


प्रश्‍न 1. मानव ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया ?
उत्तर – ताँबा

प्रश्‍न 2. अंगूरों की पैदावार के लिए कौन-सा शहर प्रसिद्ध है ?
उत्तर – नासिक (महाराष्ट्र)

प्रश्‍न 3. कोयना बांध किस राज्य मे स्थित है ?
उत्तर – महाराष्ट्र

प्रश्‍न 4. शरीफा की फसल कौन से महीने काटी जाती है ?
उत्तर – नवम्बर के प्रारम्भ

प्रश्‍न 5. ‘ऑस्‍कर पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – नेशनल अकादमी ऑफ मोशन पिक्‍चर ऑर्ट्स एण्‍ड साइंसेज द्वारा


प्रश्‍न 6. ज्ञानपीठ पुरस्‍कार प्राप्‍त करने वाला प्रथम हिन्‍दी लेखक कौन था-
उत्‍तर – सुमित्रानंदन पंथ


प्रश्‍न 7. सरस्‍वती सम्‍मान के प्रथम प्राप्‍तकर्ता हैं-
उत्‍तर – हरिवंश राय बच्‍चन

प्रश्‍न 8. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विभूति है-
उत्‍तर – डॉ. एस. राधाकृष्‍णन

प्रश्‍न 9. मरणोपरान्‍त भारतरत्‍न पुरस्‍कार से सर्वप्रथम किसे सम्‍मानित किया गया था-
उत्‍तर – लाल बहादुर शास्‍त्री

प्रश्‍न 10. ‘भारत रत्‍न’ से विभूषित प्रथम विदेशी है-
उत्‍तर – खान अब्‍दुल गफ्फार खान

प्रश्‍न 11. द्वितीय विश्वयुद्ध के दौरान जापान पर परमाणु बम कब गिराया गया था ?
उत्तर – 6 अगस्त 1945

प्रश्‍न 12. हिमसागर एक्सप्रेस किन दोनों जगह के बीच चलती है ?
उत्तर – जम्मू और कश्मीर

प्रश्‍न 13. “उगते सूरज की भूमि” किस देश को कहा जाता है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 14. मध्य प्रदेश की राजधानी का नाम क्या है ?
उत्तर – भोपाल

प्रश्‍न 15. टोक्यो किस देश की राजधानी है ?
उत्तर – जापान

प्रश्‍न 16. विश्व का सबसे बड़ा देश कौन-सा है ?
उत्तर – रूस

प्रश्‍न 17. भारत की मुख्य भूमि का अक्षांश किसके बीच फैला हुआ है ?
उत्तर – 8’4′ उत्तर और 37’6′ उत्तर के बीच

प्रश्‍न 18. अक्टूबर और नवंबर के महीनों में भारी वर्षा कहा होती है ?
उत्तर – कोरोमंडल तट पर

प्रश्‍न 19. चेन्नई में दक्षिण-पश्चिम मानसून से अन्य स्थानों की तुलना में कम वर्षा क्यों होती है ?
उत्तर – क्योंकि मानसून कोरोमंडल तट के समानांतर चलता है, चेन्नई बहुत गर्म है और नमी को संघनित नहीं होने देता, वे अपतटीय हवाएं हैं।


प्रश्‍न 20. गुवाहाटी से चंडीगढ़ तक मानसूनी बारिश का क्या रुख है ?
उत्तर – हासन ट्रेंड एक वर्ष में

प्रश्‍न 21. 50 सेमी से कम वर्षा वाला क्षेत्र कौन-सा है ?
उत्तर – लेह (लद्दाख)

प्रश्‍न 22. कौन-सा संगठन भारत का स्थलाकृतिक मानचित्र बनाता है ?
उत्तर – भारतीय सर्वेक्षण विभाग

प्रश्‍न 23. भारत का कौन-सा केंद्र शासित प्रदेश ऐसा है कि इसके चार जिले हैं, लेकिन इसके किसी भी जिले की सीमा इसके किसी अन्य जिले की सीमा से नहीं लगती है ?
उत्तर – पुडुचेरी

प्रश्‍न 24. झीलों के अध्ययन को क्या कहा जाता है ?
उत्तर – लिम्नोलॉजी

प्रश्‍न 25. कुल्लू घाटी किसके बीच स्थित है ?
उत्तर – धौलाधार और पीर पंजाली

प्रश्‍न 26. पिपली घाट दर्रे के किस पहाड़ी भाग में है ?
उत्तर – अरावली

प्रश्‍न 27. किस हिमालयी चोटी को सागरमाथा भी कहा जाता है ?
उत्तर – माउंट एवरेस्ट

प्रश्‍न 28. गैडविन ऑस्टिन क्या है ?
उत्तर – एक चोटी

प्रश्‍न 29. ग्रेटर हिमालय का दूसरा नाम क्या है ?
उत्तर – हिमाद्री

प्रश्‍न 30. जो नागा टीबा और महाभारत पर्वत श्रृंखलाओं में शामिल है ?
उत्तर – निम्न हिमालय

प्रश्न 31. कार्बोरेटर किस इंजन में होता है?
उत्तर- पेट्रोल इंजन

प्रश्न 32. हाइग्रोमीटर किसे नापने के लिए प्रयोग मे लाया जाता है?
उत्तर- वायुमण्डल में व्याप्त आर्द्रता कॉ

प्रश्‍न 33. बालटोडा हिमनद कहाँ स्थित है ?
उत्तर – काराकोरम पवर्तमाला

प्रश्‍न 34. स्थायी बंदोबस्त का सिद्धांत किसने दिया था ?
उत्तर – लॉर्ड कॉर्नवालिस

प्रश्‍न 35. हिमानी (ग्लेशियर) बर्फ का विशाल पिंड कहा है ?
उत्तर – हिमालय पर्वत के श्रेणी के शीर्ष स्थलो पर छाया रहता है।

प्रश्‍न 36. कायांतरित कौन-सी शैल है ?
उत्तर – संगमरमर

प्रश्‍न 37. एक घण्टे में पृथ्वी कितने देशान्तर घूमती है ?
उत्तर – 15° डिग्री देशांतर

प्रश्‍न 38. चंद्र ग्रहण किस कारण होता है ?
उत्तर – पृथ्वी, सूर्य और चन्द्रमा के बीच आ जाता है।

प्रश्‍न 39. ब्रिटिश शासन ने किन स्थानों के बीच पहली रेलवे लाइन शुरू की गई थी ?
उत्तर – मुम्बई से ठाणे के बीच

प्रश्‍न 40. सह्याद्री पर्वत श्रृंखला के अन्य नाम क्या है ?
उत्तर – पश्चिमी घाट

प्रश्‍न 41. भारत का सबसे ऊँचा पठार कौन-सा है ?
उत्तर – लद्दाख का पठार

प्रश्‍न 42. बगान कृषि का उत्पादन कौन करता है ?
उत्तर – गैर-खाद्य फसलें

प्रश्‍न 43. भारत में फसलों का क्षेत्रफल कितना है ?
उत्तर – खाद्यान्न के क्षेत्रफल का 60 से 70 प्रतिशत

प्रश्‍न 44. जूट उत्पादन में सर्वाधिक प्रचुर क्षेत्र कौन से है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 45. भारत में जूट का सर्वाधिक क्षेत्रफल कहाँ है ?
उत्तर – पश्चिम बंगाल

प्रश्‍न 46. युद्ध में साहस और पराक्रम के लिए दिया जाने वाला भारत का सर्वोच्च सैनिक पुरस्कर कौन-सा है ?
उत्तर – परमवीर चक्र

प्रश्‍न 47. स्थाई बंदोबस्त के तहत जमींदार को पूरे राजस्व का कितना प्रतिशत राज्य को देना तय हुआ ?
उत्तर – 89%

प्रश्‍न 48. सोहन घाटी का सम्बन्ध किस काल से है ?
उत्तर – निम्न पूरा पाषाण काल युगीन स्थलों से

प्रश्‍न 49. दो नदियों के बीच उपजाऊ भूमि क्या कहलाती है ?
उत्तर – दोआब

प्रश्‍न 50. भारतीय प्रायद्वीप की सबसे लंबी नदी कौन-सी है ?
उत्तर – गोदावरी नदी


प्रश्‍न 51. किस नदी को दक्षिण गंगा कहा जाता है ?
उत्तर – गोदावरी नदी

प्रश्‍न 52. किस नदी का उद्गम भारत से बाहर है ?
उत्तर – ब्रह्मपुत्र नदी

प्रश्‍न 53. सिन्धु नदी किस पर्वत श्रेणी से निकलती है ?
उत्तर – कैलाश पर्वत

प्रश्‍न 54. हरित क्रांति शब्द का प्रयोग किस उच्च उत्पादन को इंगित करने के लिए किया गया है ?
उत्तर – प्रति हेक्टेयर कृषि उत्पादकता में वृद्धि करके।

प्रश्‍न 55. हरित क्रांति किन राज्यों में सर्वाधिक सफल रही ?
उत्तर – पंजाब, हरियाणा और उत्तर प्रदेश में

प्रश्‍न 56. हरित क्रांति का संबंध किस फसल से है ?
उत्तर – गेहूँ

प्रश्‍न 57. रिक्टर स्केल का निर्माण किसने किया था ?
उत्तर – चार्ल्स फ्रांसिस रिक्टर (1935)

प्रश्‍न 58. सामान भूकंपीय तीव्रता वाले स्थानों को मिलाने वाली रेखा क्या कहलाती है ?
उत्तर – सम-भूकंपीय रेखा (Isoseismal Line)

प्रश्‍न 59. भारत को कितने भूकंपीय क्षेत्रो में विभाजित किया गया है ?
उत्तर – चार (II, III, IV तथा V)

प्रश्‍न 60. संसार का सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत कौन-सा है ?
उत्तर – कोटोपैक्सी (इक्वाडोर)

प्रश्‍न 61. संसार का सबसे ऊंचा जलप्रपात कौन-सा है ?
उत्तर – एन्जिल जलप्रपात (वेनेज़ुएला)

प्रश्‍न 62. ज्वार भाटा के कारण समुद्री जल स्तर में उत्पन्न अंतर को क्या कहते है ?
उत्तर – ज्वारीय परिसर (Tidal Range)

प्रश्‍न 63. सूर्य के प्रकाश की सहायता से शरीर में किस विटामिन का निर्माण होता है?
उत्‍तर – विटामिन D का

प्रश्‍न 64. हैली पुच्‍छल तारा (Halley’s Comet) प्रति कितने वर्ष बाद दिखाई पड़ता है?
उत्‍तर – 76 वर्ष

प्रश्‍न 65. किन तरंगों की सहायता से चमगादडें (Bats) रात में सुरक्षित उड़ती हैं?
उत्‍तर – पराश्रव्‍य तरंग

प्रश्‍न 66. HIV विषाणु से कौन सा रोग होता है ?
उत्‍तर – AIDS एड्स

प्रश्‍न 67. रक्‍त का थक्‍का जमाने में कौनसा विटामिन सहायक होता है?
उत्‍तर – विटामिन K

प्रश्‍न 68. एम्पियर सेकेण्‍ड मात्रक है?
उत्‍तर – आवेश की मात्रा

प्रश्‍न 69. लाफिंग गैस है?
उत्‍तर – नाइट्रस ऑक्‍साइड

प्रश्‍न 70. बाह्य चुम्‍बकीय प्रभावों से वैज्ञानिक यंत्रों की रक्षा की जाती है?
उत्‍तर – लौह कवर में

प्रश्‍न 71. परमाणु बिजली घरों में किस प्रकार की न्‍यूक्‍लीयर अभिक्रिया होती है?
उत्‍तर – न्‍यूक्‍लीयर संलयन

प्रश्‍न 72. ‘गैसों के दाब’ ज्ञात करने वाला यंत्र क्‍या कहलाता है?
उत्‍तर – मैनोमीटर

प्रश्‍न 73. विश्व का सबसे लम्बा रेल मार्ग कौन-सा है ?
उत्तर – ट्रांस साइबेरियन रूट (10260 किमी)

प्रश्‍न 74. भारत का प्रथम आई.एस.ओ. (ISO) प्रमाण पत्र वाला बैंक है ?
उत्तर – केनरा बैंक (1 जुलाई 1906)

प्रश्‍न 75. प्रथम बैंक जिसने 1946 में भारत से बाहर लंदन में अपनी शाखा खोली ?
उत्तर – बैंक ऑफ इंडिया (7 सितंबर 1906)

प्रश्‍न 76. HYV कार्यक्रम को भारत में और क्या कहा जाता है ?
उत्तर – नई कृषि नीति

प्रश्‍न 77. भारत के किस राज्य को चावल का कटोरा कहा जाता है ?
उत्तर – आंध्र प्रदेश

प्रश्‍न 78. ऑपरेशन फ्लड किससे संबंधित है ?
उत्तर – दुग्ध उत्पादन

प्रश्‍न 79. क्रिसिल (CRISIL) का पूर्ण रूप नाम क्या है ?
उत्तर – क्रेडिट रेटिंग एजेंसी

प्रश्‍न 80. नेफ्त (NEFT) का पूरा नाम है ?
उत्तर – नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर

प्रश्‍न 81. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 82. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 83. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 84. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 85. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 86. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 87. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 88. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 89. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 90. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।

प्रश्‍न 91. किसने अपने पुत्र व पुत्री को बौद्ध धर्म के प्रचार व प्रसार हेतु श्रीलंका भेजा ।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 92. कौटिल्‍य द्वारा रचित अर्थशास्‍त्र कितने अभिकरणों में विभाजित है।
उत्‍तर – 15

प्रश्‍न 93. अशोक का अभिलेख भारत के अलावा किस अन्‍य स्‍थान पर भी पाया गया है।
उत्‍तर – अफगानिस्‍तान ।

प्रश्‍न 94. किस शिलालेख में अशोक ने घोषणा की, सभी मनुष्‍य मेरे बच्‍चे है।
उत्‍तर – प्रथम पृथक शिलालेख में ।

प्रश्‍न 95. किस स्‍थान से अशोक के शिलालेख के लिए पत्‍थर लिया जाता था।
उत्‍तर – चुनार से।

प्रश्‍न 96. किस महीने में मौर्यो का राजकोषीय वर्ष आरम्‍भ होता था।
उत्‍तर – आषाढ़ (जुलाई) ।

प्रश्‍न 97. किस जैन ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के जैन धर्म अपनाने का उल्‍लेख मिलता है।
उत्‍तर – परिशिष्‍ट पर्व में।

प्रश्‍न 98. चंद्रगुप्‍त मौर्य का संघर्ष किस यूनानी शासक से हुआ।
उत्‍तर – सेल्‍यूकस से।

प्रश्‍न 99. एरियन ने चंद्रगुप्‍त मौर्य को क्‍या नाम दिया।
उत्‍तर – सैंड्रोकोट्स ।

प्रश्‍न 100. किस ग्रंथ में चंद्रगुप्‍त मौर्य के लिए कुलहीन शब्‍द का प्रयोग हुआ।
उत्‍तर – मुद्राराक्षस।


प्रश्‍न 101. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 102. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 103. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 104. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 105. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 106 ‘दादा साहेब फाल्‍के पुरस्‍कार’ प्रदान किया जाता है-
उत्‍तर – सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार द्वारा

प्रश्‍न 107. भारत की पहली महिला कैबिनेट मंत्री कौन-सी थी ?
उत्तर – राजकुमारी अमृत कौर

प्रश्‍न 108. भारत के सशस्त्र बलों का सुप्रीम कमांडर है ?
उत्तर – भारत के राष्ट्रपति

प्रश्‍न 109. यूटीआई (UTI) बैंक वर्तमान में किस नाम से जाना जाता है ?
उत्तर – एक्सिस बैंक (3 दिसम्बर, 1993)

प्रश्‍न 110. स्वामी विवेकानंद का जन्म-दिन, कब राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है ?
उत्तर – 12 जनवरी

प्रश्‍न 111. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 112. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 113. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 114. किस ग्रंथ में दक्षिणी भारत के आक्रमणों का पता चलता है।
उत्‍तर – तमिल ग्रंथ ‘अहनानूर’।

प्रश्‍न 115. चंद्रगुप्‍त मौर्य का निधन कब हुआ।
उत्‍तर – 297 ई.पू. ।

प्रश्‍न 116. चाणक्‍य किस विश्‍वविद्यालय में शिक्षक थे।
उत्‍तर – तक्षशिला विश्‍वविद्यालय में।

प्रश्‍न 117. भारत का पहला मोबाइल बैंक कौन-सा है ?
उत्तर – लक्ष्मी वाहिनी बैंक (खरगोन, मध्य प्रदेश)

प्रश्‍न 118. भारत के पहले उप-प्रधानमंत्री थे ?
उत्तर – सरदार वल्लभ भाई पटेल

प्रश्‍न 119. प्रो. अमर्त्‍य सेन को किस वर्ष अर्थशास्‍त्र का नोबेल पुरस्‍कार दिया गया-
उत्‍तर – 1998 में

प्रश्‍न 120. विश्वेश्वरैया आयरन एंड स्टील लिमिटेड कहाँ स्थित है ?
उत्तर – भद्रावती

प्रश्‍न 121. भारत की सिलिकॉन वैली कहाँ स्थित है ?
उत्तर – बैंगलोर

प्रश्‍न 122. आंध्र प्रदेश का अनंतपुर जिला किस लिए प्रसिद्ध है ?
उत्तर – गोल्डन

प्रश्‍न 123. स्वतंत्रता के बाद विकसित पहला बंदरगाह कौन-सा था ?
उत्तर – कांडला

प्रश्‍न 124. भारत का सबसे ऊंचा बांध भाखड़ा किस नदी पर बना है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 125. टिहरी बांध किस नदी पर बनाया गया है ?
उत्तर – भागीरथी नदी

प्रश्‍न 126. जलविद्युत शक्ति भारत में कुल कितना विद्युत शक्ति में योगदान करती है ?
उत्तर – लगभग एक-पांचवां

प्रश्‍न 127. इंदिरा गांधी नहर से किन नदियों को पानी मिलता है ?
उत्तर – सतलुज नदी

प्रश्‍न 128. व्यास नागार्जुन सागर बांध किस नदी पर बना है ?
उत्तर – कृष्णा नदी

प्रश्‍न 129. सरदार सरोवर बांध किस नदी पर है ?
उत्तर – नर्मदा नदी

प्रश्‍न 130. अर्थशास्‍त्र के क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार किस वर्ष से प्रदान किए जा रहे हैं-
उत्‍तर – 1969 से

प्रश्‍न 131. सुब्रह्मण्‍यम चन्‍द्रशेखर को किस क्षेत्र में नोबेल पुरस्‍कार मिला-
उत्‍तर – भौतिकी

प्रश्‍न 132. ‘एशियाई नोबेल पुरस्‍कार’ के नाम से जाना जाता है-
उत्‍तर – रैमन मैग्‍सेसे पुरस्‍कार

प्रश्‍न 133. भारत के संसद में अंग होते है ?
उत्तर – राष्ट्रपति, लोक सभा और राज्य सभा

प्रश्‍न 134. संविधान के प्रारूप समिति के अध्यक्ष थे ?
उत्तर – डॉ. भीमराव अंबेडकर

प्रश्‍न 135. चंद्रगुप्‍त के बाद किसने शासन प्राप्‍त किया।
उत्‍तर – बिंदुसार ने।

प्रश्‍न 136. बिन्‍दुसार किस संप्रदाय का अनुयायी था।
उत्‍तर – आजीवक संप्रदाय।

प्रश्‍न 137. किस विद्धान बिंदुसार को 16 राज्‍यों का विजेता बताया।
उत्‍तर – तारानाथ ने।

प्रश्‍न 138. अशोक मगध की गद्दी पर कब बैठा।
उत्‍तर – 269 ई.पू. ।

प्रश्‍न 139. अशोक की माता का क्‍या नाम था।
उत्‍तर – शुभद्रांगी।

प्रश्‍न 140. भारत में शिलालेख का प्रचलन सर्वप्रथम किसने किया।
उत्‍तर – अशोक ने।

प्रश्‍न 141. Global Electric Vehicle Outlook कब जारी किया गया ?

उत्तर – 2021

प्रश्‍न 142. किस काल में स्त्रियों की संख्‍या पुरूषों के बराबर थी।
उत्‍तर – गुप्‍तकाल में।

प्रश्‍न 143. गुप्‍तकाल में औषधि शास्‍त्र का प्रमुख विद्वान कौन था।
उत्‍तर – वाग्भट्ट।

प्रश्‍न 144 गुप्‍तकालीन आर्थिक दशा की प्रमुख विशेषता क्‍या थी।
उत्‍तर – उद्योग-धन्‍धों व कृषि को प्रोत्‍साहन।

प्रश्‍न 145. चन्‍द्रगुप्‍त द्वितीय ने कब विक्रमादित्‍य की उपाधि धारण की थी।
उत्‍तर – शकों का उन्‍मूलन करने के बाद।

प्रश्‍न 146. चंद्रगुप्‍त मौर्य का प्रधानमंत्री थे।
उत्‍तर – कौटिल्‍य।

प्रश्‍न 147. चरक और नागार्जुन किसके दरबार की शोभा थे।
उत्‍तर – चंद्रगुप्‍त मौर्य।

प्रश्‍न 148. खाद्य मूल्य सूचकांक (Food Price Index) किस साल उच्चतम स्तर पर पहुंचा था ?
उत्तर – 2014

प्रश्‍न 149. राष्ट्रीय विज्ञान दिवस कब मनाया जाता है ?
उत्तर – 28 फरवरी

प्रश्‍न 150. भारत में रविदास जयंती कब मनाई जाती है ?
उत्तर – 27 फरवरी

1857 चा राष्ट्रीय उठाव व त्याची कारणे

👉 सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता.

सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.


👉 सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.

इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते.


👉 लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता.


👉 बरिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला.


👉 बरिटिशांनी भारत जिंकली व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले.


👉 या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.


👉 शती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.


👉 1760-70 च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे.


👉 दशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही.


👉 शकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी 1773 ते 1786 च्या दरम्यान किमान 40 मोठे लष्करी संघर्ष झाले होते.

1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. 



👉1857 पूर्वीचे उठाव :


👉 भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इग्रंज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले.

शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केले.


👉 कपनी सरकारच्या काळात शेतकर्‍यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला.


👉 सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले.

भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले.


👉 छोटा नागपुर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्र्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केले.


👉 बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठया प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या.


👉 महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी केलेल्या उठावही असाच तीव्र होता.

उमाजींनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले. उमाजी नाईक यांनी एक जाहिरनामा काढून इंग्रजांविरुध्द लढा देण्याचे व इंग्रज सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले.


👉 1832 साली उमाजींना पकडून फाशी देण्यात आली.


👉 कोल्हापुर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकार्‍यांविरुध्द वेळोवेळी उठाव केले होते.


👉 तयांपैकी 1806 सालच्या वेल्लोर येथील तसेच 1824 सालचा बराकपुर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे होते.

इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे परंतु त्यामुळे लोकांतील असंतोष फक्त दडपला गेला, तो नाहीसा झाला नाही, दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे 1857 साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गांत साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र उठावाने झाला. 



प्रार्थना समाज



🔸दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.


🔸सबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.


🔸परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्‍चित केली होती.


🔸शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली


🔸परार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले


🔸प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे : 

(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे. 

(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. 

(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.

 (६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.


🔸रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.


महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच


1] वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .

उत्तर = संयुक्त वाक्य


2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.

उत्तर = उद्गारार्थी


3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.

उत्तर = मनावर जादू होणे


4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?

उत्तर = संयुक्तार्थी


5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

उत्तर = मिश्र


6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.

उत्तर = गर्दी खूप आहे.


7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 

वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'

उत्तर = आज्ञार्थ


8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?

उत्तर = स्वार्थ


9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?

उत्तर = आज्ञार्थ


10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.

उत्तर = घटपर्णी


11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.

उत्तर = राणी


12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.

उत्तर = प्रथिने


13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.

उत्तर = डिंवग्रंथी , वर्षण


14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.

उत्तर =शहामृगाचे


15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,

उत्तर =अनैच्छिक


16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.

उत्तर = अस्थिबंधनाने


17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.

उत्तर = कन्यापेशी


18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.

उत्तर = 46


19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.

उत्तर = सहा


20] सिता 10 वस्तु 15 रू. ला खरेदी करून 12 वस्तु 20 रू ला विकते तर तिला किती रूपये नफा किंवा तोटा होईल.

उत्तर = 11.11%


21] 12 पुस्तके विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या खरेदीकिंमतीमुवढा नफा होतो. तर शेकडा किती?

उत्तर = 20%


22 ]एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निम्मे आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल?

उत्तर = 50%


23]दुकानदाराने पुस्तकाच्या 1000 प्रति 9999 रुपयांना विकल्पानंतर  899 रु. नफा होतो तर, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती?

उत्तर = 9.10 रुपये.


24]40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रूपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती?

उत्तर = 100


25] एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढली असता विक्री 20 टक्के कमी होते, तर त्या विक्रेत्यास फायदा की तोटा झाला?

उत्तर = 4 टक्के तोटा


26] 5 रु. ला 2 पेन प्रमाणे 50 रु. ला किती पेन येतील?

उत्तर = 20


27] एक घोडा 9 टक्के तोटा सहन करून 455 रु. विकला तर मूळ किंमत किती?

उत्तर = 500


28] खरेदी रु. 2000, विक्री रु. 2400 आहे, तर शेकडा नफा किती?

उत्तर = 20%


29] एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20  टक्क्याने वाढविली व नंतर 10  टक्के सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला ?

उत्तर = 8%


30] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

उत्तर = कृष्णराव भालेकर


31] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?

उत्तर =शिवभारत


32] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली

उत्तर = मे १९७२


33]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?

उत्तर =कासीम रझवी


34]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?

उत्तर = विष्णुबुवा ब्रह्मचारी


35]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर = वि रा शिंदे


36] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली

उत्तर = 1490


37]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?

उत्तर = व्यंकटेश भगवानराव खेडगीकर


38] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर = पाटणा


39] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?

उत्तर = अलाउद्दीन खिलजी


40]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .

उत्तर = बिहार


41] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फूट उंचीवर आहे

उत्तर = 2300


42]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे

उत्तर = आसाम


43]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

उत्तर = 12


44]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?

उत्तर - १ व २


45]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?

उत्तर - ठाणे


46]महाराष्ट्रात______________ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत

उत्तर - गोदावरी

विविध समित्या


1) राजन गोगोई समिती :-
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.

2) परमराजसिंग उमरानंगल समिती :-
भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

3) एच.एस. बेदी समिती :-
शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

4) गोपाळ सुब्रमण्यम समिती :-
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

5) दीपक मोहांती समिती :-
वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.

6) श्याम बेनेगल समिती :-
सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.

7) अरविंद पनगारिया समिती :-
जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी

8) एम. वेंकच्या नायडू समिती :-
जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती

9) बी.के. प्रसाद समिती :-
इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.

10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती :-
ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती :-
राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली

12) प्रो. राकेश भटनागर समिती :-
जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

13) विलास बर्डेकर समिती :-
राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.

14) भगवान सहाय्य समिती :-
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते. 

केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा...

🔘 राज्यशास्त्र Imp घटक


🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला. 


🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते. 


🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले. 


🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे? 


🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले. 


🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.* 


🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले. 


🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले. 


🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की 

' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.


🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.


🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं. 


🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं. 


🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा


🌀 रामसर परिषद = 1971 रामसर-इराण 

 👉खारफुटीचे  संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975


🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी 

👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली


🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा

👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989


🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड

👉 घातक कचरा संबंधी. Effective1992


🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ

👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993


🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान

👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005


🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड

👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004


🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा 

👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003


🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन

👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004


🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान

👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017

 

🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स

👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016


भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव



🔰 इद्र : इंडिया - रशिया

🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन

🔰 इद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन

🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन

🔰 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया

🔰 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया

🔰 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया

🔰 इकुवेरीन : इंडिया - मालदीव

🔰 अल नागाह : इंडिया - ओमान 

🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान

🔰 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान 

🔰 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान

🔰 सहयोग काजीन : इंडिया - जपान

🔰 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान

🔰 जिमेक्स : इंडिया - जपान

🔰 परबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान

🔰 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया

🔰 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर

🔰 खजर : इंडिया - किरगिस्तान

🔰 डीझर्ट इगल : इंडिया - युएई

🔰 फोर्स : आशियान

🔰 इमबेक्स : इंडिया - म्यानमार

🔰 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर 

🔰 विंबैक्स : इंडिया - वियतनाम

🔰 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .

भारतीय राज्यघटना निर्मितीबाबत काही महत्वपूर्ण माहिती

🔸भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते.


★कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔸मळ राज्यघटना छापील नव्हती .

 ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔸परसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.


🔸वदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चित्रित करण्यात आले  आहे.


🔶26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर सदस्यांनी स्वाक्षरी केल्या.


२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या उर्वरित सर्व २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.


सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...