Saturday 19 December 2020

कषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत, तर…: पंतप्रधान मोदी.



💠नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात या महासंमेलनाला जमलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. तसंच यावेळी पंतप्रधानांनी एमसपी, बाजार बंद होणार नाही.


🌐असा जो प्रचार केला जात आहे तो खोटा असल्याचं सांगत नव्या कृषी कायद्यांविरोधातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.


🌐“तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत नव्हतं. परंतु आम्ही आता देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, आता शेतकऱ्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे. यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचं आव्हान केलं आहे,” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020.


🔰यंदाचा 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF-2020) CSIR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (NISTADS) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केला जाणार आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰महोत्सव 22 डिसेंबर 2020 रोजी सुरू होणार आणि 25 डिसेंबर 2020 रोजी जगातले प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी महोत्सवाची सांगता होणार.


🔰IISF 2020 ची संकल्पना: “आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान" (सायन्स फॉर सेल्फ रिलायंट इंडिया अँड ग्लोबल वेलफेअर).


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, चर्चा आणि वादविवादाचे अनोखे मिश्रण असून विविध प्रात्यक्षिकांसह तज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक नाट्य, संगीत आणि कविता वाचन अश्या विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. IISF-2020 यात 41 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) देशातली सगळ्यात मोठी तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रदर्शनी आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो. महोत्सव जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करण्यासाठी तसेच युवा वैज्ञानिकांना आपले अनुभव आणि ज्ञान वाटण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.

E20 इंधन.


🔰भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘E-20 इंधन’ स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.


🔰‘E-20 इंधन’ म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.‘E-20 इंधन’मुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.


🔰‘E-20 इंधन’च्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.


🔰इथॅनॉल (आण्विक सूत्र: ‘C2H5OH’) हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू ‘-114.1’ अंश सेल्सियस   आहे, आणि उकळण बिंदू ‘78.5’ अंश सेल्सियस आहे.


🔰 इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे. झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते.


🔰पय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.

Railway Ntpc Special Question Bank


Que : Railway को कितने जोन में बांटा गया है

Ans : 17 जोन


Que : रेल व्हील फैक्टरी कहां पर स्थित है

Ans : यालाहकां (बैंगलुरू)


Que : पी. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर रिजर्वेशन सिस्टम


Que : भारत में सबसे लम्बा रेलमार्ग कौनसा हैं?

Ans : डिब्रूगढ़ से कन्याकुमारी


Que : भारतीय रेलवे बोर्ड की स्थापना कब की गई थी?

Ans : मार्च 1905 में


Que : भारत के किन राज्यों में railway सुविधा नही है

Ans : मेघालय और सिक्किम


Que : भारतीय रेलवे का सबसे ऊँचा रेलवे स्टेशन कौनसा हैं?

Ans : सिमिलीगुड़ा


Que : इंटिगर्ल कोच फैक्टरीआई. सी. एफ. कहां पर स्थित है

Ans : चेन्नई


Que : स्टेशन टिकट का वर्तमान मूल्य क्या है?

Ans : 5 रुपया


Que : आई. आर. एस. की फुल फार्म क्या है

Ans : इंडियन रेलवे स्टैंडर्ड


Que : भारत की पहली मैट्रो ट्रेन कहाँ चली

Ans : कोलकाता


Que : देश की सबसे लम्बी दूरी तय करने वाली रेलगाड़ी हैं

Ans : विवेक एक्सप्रेस


Que : भारत का सबसे बडा railway यार्ड कहां पर स्थित है

Ans : मुगल सराय


Que : रेलवे बोर्ड कब स्थापित किया गया था

Ans : 1905 मे


Que : Railway staff collage कहाँ पर स्थित है

Ans : वडौदरा में


Que : भारतीय Railway पर किसका एकाधिकार है

Ans : भारत सरकार का


Que : भारतीय रेलवे में सबसे बड़ी आमदनी का जरिया क्या हैं?

Ans : माल भाड़ा


Que : पी. एन. आर. की फुल फार्म क्या है

Ans : पैसेजंर नेम रिकार्ड


Que : भारत में सबसे छोटी रेलवे दूरी है-

Ans : नागपुर से अजनी ( 3 किमी. )


Que : किस रेल का रूट सबसे लम्बा है

Ans : विवेक एक्सप्रेस


ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान


⚜️ पतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील.


⚜️ असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Online Test Series

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


देशातील प्रत्येक कारागीर कार्व्हर्सवासीय चालनांचा अहवाल राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या वेळी किंवा तणावग्रस्त देशांच्या स्वराज्यनिश्चिती: देशाच्या त्या देशातील राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारख्या आहेत.


कल्चरमचा कलम 356 नार, जेव्हा राज्यातील प्रशासकीय कार्यक्रम घटनात्मक परिस्थिती चालविते राष्ट्रपती राजपूत लागू होतात.


सामाजिक कलम 365 नूसार, राज्य सरकारच्या निर्देशांबद्दल दुर्लक्ष झाले तर संबंधित देशव्यापी राजवट घोषित करणे आवश्यक आहे.


देशपातळीवर लागू होणा दोन्या दु: खाचा त्रास कमी होणे आवश्यक आहे.


संसदेच्या माहुरीवर सहा दिवस राष्ट्रपती राजवट लागू होतात.


संसदेणे पुढील सहा वर्षाचे प्रमाणित राष्ट्रपती राजवतीचा कालावधी कमी होणे.


संसदेची प्रमाणित वास्तविकता, भावनांचा दोनदा अनुभव तीन वर्षांचा प्रदेश राष्ट्रपुत्र लागू करणे आवश्यक आहे.


राष्ट्रपती राजवती न्यायालयीन राज्ये सर्व राष्ट्र राष्ट्रपती हाती असतात.


राष्ट्रपती पुनर्निधी असे बहुमत पाळणारे राज्यपाल चालवा राज्य चालवा.


राज्यपाल राज्याचे मुख्य सत्य कार्यवाही चालतात.


राष्ट्रपती राजवतीशी संबंधित राज्याची पद्धतशीर कार्ये, अधिकार संसदेकडे सोप एब्ले.


राष्ट्रपती अध्यादेश राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.


लोकांच्या भेटीगाठींच्या बैठकीत काही काळ खर्च होत नाही.


राष्ट्रपती राजवती उच्चस्तरीय अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्यातील वातानुकूलित विदर्जन दिशानिर्देशित राष्ट्रपती असतात

44वी घटनादुरुस्ती 1978



1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.


2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.


3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.


4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.


5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.


6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.


7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.


8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.


9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.


10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.


11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.


12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.


13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...